टप्प्याटप्प्याने आकसलेल्या माणदेशातील पावसाची गोष्ट !
(भवतालाच्या गोष्टी ४६)
माणदेश म्हणजे सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांच्या हद्दीवरील कमी पावसाचा प्रदेश. अतिशय कमी पाऊस, रखरखीत प्रदेश, तरीही स्वतंत्र ओळख असलेला! चपळ बैलाचे खिलार हे प्रसिद्ध वाण इथलेच. खरंतर हा महाराष्ट्राच्या अवर्षणग्रस्त प्रदेशाचा प्रातिनिधिक भाग. इतर प्रदेशात पाऊस बदलला, तसाच तो माणदेशातही. तिथे दर दहा वर्षांनी पाऊस आकसत गेला, माणूसही बदलला. त्यामुळे सर्वच गोष्टींवर झालेले परिणाम तिथे पाहायला मिळत आहेत. तिथं नेमकी कशी परिस्थिती बदलली आहे, याचीच ही गोष्ट.
संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-
https://bhavatal.com/Mandesh-Rain
(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ४६ वी गोष्ट.)
भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com
इतरांसोबत शेअरही करा.
भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com
Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com



