Monday, 18 October 2021

Plastic degerous for health

 *36 वर्षांच्या भावाला कर्करोग झाला जो शेवटच्या टप्प्यावर होता!  म्हातारपणात त्याने कधीही गुटखा, सिगारेट, पान आणि दारूचे सेवन केले नाही, वेळेवर कामावर गेले, कुटुंबासह सुखी होते, त्याला आयुष्य नव्हते, आजार नव्हते, चिंता नव्हती! *

       * फक्त 2/3 दिवसांपासून पोटात दुखणे सुरू झाल्यामुळे डॉ.शी संपर्क साधून उपचार सुरू केले, पण कोणताही फायदा न झाल्यामुळे, वडील मोठे डॉ. यांना भेटून त्यांचे सर्व अहवाल तेथे मिळाले आणि त्यांना कळले की पोटाच्या आतड्यांमध्ये कर्करोग आहे! *

      *डॉक्टर.  त्याच्याकडून उपचार सुरू करण्यात आले, उपचारादरम्यान घर संपूर्ण ठेवीसह  विकले गेले, परंतु परिणामी त्याचा मृत्यू झाला!  डॉ.ने कुटुंबाला अग्नि संस्कार न करण्याचा सल्ला दिला, त्यांना मानवी सेवेसाठी शरीरावर संशोधन करण्यासाठी रुग्णालयात दान करा असे सांगितले. आणि त्यांनी दान केले!*

      * संशोधनानंतर असे आढळून आले की प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी पिल्याने त्यांना बाहेर पडणाऱ्या रसायनामुळे त्यांना कर्करोग झाला होता, त्यानंतर डॉ.ने कुटुंब आणि सहकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांच्या खाण्यापिण्याविषयी चौकशी केली. चहा पिण्याची सवय!  तो दिवसातून पाच ते सहा कप चहा प्यायचा.  मग हे सुद्धा कळले की आपण जिथून चहा प्यायचो, चहा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये येत असे आणि चहा प्लास्टिकच्या कप मध्ये दिला जातो!

 * अनेकदा असे दिसून आले आहे की लोकांना दुकानातून प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गरम चहा, गरम भाज्या किंवा इतर तत्सम वस्तू घ्याव्या लागतात, ते खातात किंवा पित असतात, ते हळूहळू तुमच्या शरीरात कर्करोग बनवतात.

      * मग डॉ.ने त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांची वैद्यकीय चाचणी केली, मग असे आढळून आले की त्यांचे अनेक सहकारी कर्करोगाने ग्रस्त आहेत, मग डॉक्टरांनी त्यांना कर्करोगाचा उपचार करण्याचा सल्ला दिला!*

      * आम्हाला वाटतं की, सरकार अशा वाईट गोष्टीला परवानगी कशी देते, जी केवळ आरोग्यासाठीच धोकादायक नाही, तर पर्यावरणासाठीही धोकादायक आहे, सरकार ती कशी बांधू देते?

      *विष बनवण्याच्या परवानगीने, प्लास्टिकचा वापर न करण्याच्या जाहिरातीवरही सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते.  खर्च आणि आम्हाला समजावून सांगतो, पण आम्हालाही कुठे समजते, आपण स्वतःला आणि आपल्या प्रियजनांना मृत्यूच्या दिशेने ढकलण्याचे काम करत आहोत, आम्हाला स्वतःची किंवा आमच्या कुटुंबाची चिंता नाही, फक्त मृत्यूच्या मानाने धावत आहोत. लागू करण्यासाठी फॅशनची अंध शर्यत!*

      म्हणून, मी आपणा सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की शक्यतो प्लास्टिकचा वापर कमीत कमी ठेवा, प्लास्टिकच्या भांड्यात गरम अन्न खाऊ नका, प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी वापरू नका, विशेषतः गरम चहा-कॉफी पिऊ नका. प्लास्टिकच्या कप मध्ये!*

      *ही पोस्ट जास्तीत जास्त ग्रुप आणि मित्रांना पाठवा आणि त्यांना पुढे पाठवण्याचा आग्रह करा!*

       साईबाबा, संतोषी माता इतर फकीर-बाबा यांच्या नावाने पोस्ट पाठविता ते चमत्कार करत नाही, परंतु अशा पोस्ट पाठवून अनेक चमत्कार घडू शकतात, जे निसर्गासाठी आणि मानवी जीवनासाठी एक मोठा चमत्कार आहे!*


 ‼‼ ️❗


 *विशेष:- ही सत्य घटना आहे जी वास्तवात घडली आहे, कथा नाही!*

                         

 ‼ ️❗‼ ️❗‼

Regarding gas leakage action

 *सर्व एलपीजी गॅस सिलेंडर वापरकर्त्यांनी ही बाब लक्षात घ्यावी.*


*गेल्या रविवारी मला एक रोचक अनुभव आला.*

 *मला गॅस सिलेंडर बदलावे लागले.*

 *जेव्हा मी नवीन गॅस सिलेंडर बदली करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला गॅसचा वास आला, तेव्हा लक्षात आले की ते गळत आहे .... मी नॉब बंद केला.*

 *मी एक / दोन एजन्सींना फोन केला, पण त्यांनी रविवार असल्याने प्रतिसाद दिला नाही.त्यांनी सांगितले की ते सोमवारी उपस्थित राहतील.*

 

*मला फक्त आपत्कालीन क्रमांक आहे का हे जाणून घ्यायचे होते, म्हणून गुगलने प्रयत्न केला.*


 *गुगलने 1906 हा नंबर  म्हटले आहे.*


 *मी प्रयत्न केला.*

 *एका बाईने फोन उचलला आणि हिंदीत बोलला.*

 *मी तिला माझी समस्या सांगितली.*

 *ती म्हणाली की एक व्यक्ती एका तासाच्या आत येईल आणि कामाला हजर होईल.*

*ती पुढे म्हणाली की भेटीसाठी कोणतेही शुल्क नाही, म्हणून ट्यूब खराब झाल्याशिवाय मला त्याला पैसे देण्याची गरज नाही ज्यासाठी मला पैसे द्यावे लागतील.*

 *मला आश्चर्य वाटले की एक तरुण मुलगा अर्ध्या तासात दिसला, तपासला आणि* *सिलेंडरला नवीन वॉशर लावले.ते म्हणाले की हे एक छोटे काम आहे.*


 *त्याने कोणतेही मानधन स्वीकारले नाही.*

 *केंद्र सरकार कडून काही वेळातच सेवा प्रदान केली गेली एका तासानंतर त्या महिलेने पुन्हा फोन केला आणि कामाला हजर आहे का ते तपासले.*

 _______________


 *कृपया हा दूरध्वनी क्रमांक तुमच्या ओळखीच्या नातेवाईकांना आणि मित्रांना शेअर करा.*

 *हे "1906" आहे.*

 


 *ही सेवा 24x7 सेवा आहे, ज्यामध्ये सर्व एलपीजी कंपन्या समाविष्ट आहेत.*


 *मिळाल्याप्रमाणे फॉरवर्ड केले आणि आपल्या सर्वांसाठी ही उपयुक्त माहिती वाटली.*

Great philosophy


 

Swast ghar mastch location

 


General knowledge

 🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴

*जायकवाडी नाथ सागर पैठण-औरंगाबाद धरणाची माहिती.*


*● आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण.*


*●  जगातील सर्वात मोठी नं. सहावी व आशिया खंडातील सर्वात मोठी नं. तीनची गोदावरी नदीवर हे धरण बांधलेले आहे.*


*● जायकवाडी या धरणातील संकलित जल साठ्याला नाथ सागर म्हणतात.*


*●  हे धरण ए.ए. सिद्दीकी या मास्टर माइंड मुस्लिम आभियंत्याने बांधलेले आहे.*


*● काम सुरू व समाप्त- सन.1965 - 1976.*


*● धरणाच्या भिंतीची लांबी- 9998 मीटर्स म्हणजे 10 कि.मी.*


*● धरणाची ऊंची- 41.30 मिटर (135 फुट)*


*● धरण क्षमता- 1.027×10×10000000000 क्युसेक फिट.*


*● जलमय क्षेत्र- 8398 स्क्वेअर मैल.*


*● धरणाची सर्वोच्च स्ट्राँग कैपेसिटी- 2909 मिलियन क्यूबिक मिटर्स.*


*● धरणांतील पाण्याची लांबी- 55 km.*


*● धरणातील पाण्याची रुंदी- 27 km.*


*औरंगाबाद, अहमदनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड या जिल्हय़ातील एकुण 237452 हेक्टर जमीन ओलिताखाली.*


*● डावा कालवा- 208 km.*


*● उजवा कालवा- 132 km.*


*● धरणाचा शेतीसाठी उपयोग- 80%*


*● शहर व गावे पिण्यासाठी- 05.7%. MIDC total use of water- 0.05 मिलियन क्यूबिक मिटर.*


*● धरणाला त्याकाळी आलेला एकुण खर्च- Rs.4750 कोटी रूपये.*


*●● (हे धरण सुरवातीला माजलगाव व परतूर तालुक्याच्या सीमेवर गोदावरी तीरावरील जायकवाडी या दीडशे लोकसंख्या असणाऱ्या गावी होणार होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हे धरण या जायकवाडी गावापासून नदीच्या अंतराने 111 km वर पश्चिमेला पैठण येथे झाले. व त्यावरून या धरणाचे नावं जायकवाडी पडले.*

🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴

Sunday, 17 October 2021

 [10/16, 11:20 PM] Mahendra Gharat: रायगड विभाग अलिबाग आगार मार्फत दि.३०/१०/२०२१ पासून  *अलिबाग-शेगाव* ही रातराणी सेवा सुरू होत आहे.सदर गाडी दुपारी ३:३०ला अलिबाग मधून निघेल आणि सकाळी ६ पर्यंत शेगाव ला पोहोचेल तसेच संध्याकाळी ७:३०ला शेगाव हुन निघेल आणि सकाळी ९:३० ला अलिबागला पोहोचेल.सदर बस पेण खोपोली लोणावळा पुणे नगर औरंगाबाद जालना खामगाव मार्गे जाईल. सर्व प्रवाशांना विनंती आहे की आपण या सेवेला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन ही सेवा नियमित करण्यास मदत करावी  विनंती....

आपले विनित

*अलिबाग आगार आणि आम्ही रायगडकर एसटी प्रेमी.*

[10/17, 7:15 PM] Mahendra Gharat: परीक्षेतील एक प्रश्न असा होता की, पुढील वाक्याचा भावार्थ लिहा : बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झालेत... पण दोरीला बांधलेला पेन मात्र तसाच राहिला...

   एका प्रतिभावंत विद्यार्थ्याने लिहिलेला अर्थ (उत्तर) खालील-प्रमाणे आहे... लक्ष्मीला लोक चोरून नेऊ शकतात... पण सरस्वतीला नाही... म्हणूनच आपण आपल्या मुलांना सुशिक्षित करायचं असतं, धनवंत नव्हे..."फणसाची चव आणि रूप यातला फरक खाणाऱ्यालाच कळतो"... "माणसाची पारख ही रूपावरून करू नका... खरा महत्त्वाचा असतो, तो त्याचा स्वभाव"...!जेव्हा अंडे बाहेरील ताकदीमुळे फुटते; तेव्हा एक जीवन संपते... पण तेच अंडे आतील ताकदीमुळे फुटते; तेव्हा एक जीवन सुरू होते... आतून मिळालेली ताकद सदैव जीवन घडवतेच... स्वत:वरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका..सूर्योदय हे केवळ एक औचित्य असते... खरं तर दिवस हा आपल्या सुंदर विचारांनी सुरू होतो... जीवन मोजकेच असते. ते हसत हसत जगायचे असते... सुख दु:खाने भरलेले हे आयुष्य असते... कुठे काही हरवते, तर कुठे काही सापडते... त्यातूनच सापडलेले जपायचे असते... 

*जर तुम्ही पाहिलेली स्वप्नं पूर्ण होत नसतील, तर तुमच्या कामाची पद्धत बदला... तुमचे तत्त्व नाही... कारण झाडं नेहमी आपली पानं बदलतात, मूळ नाही ....*


 *वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा* 

*माणसाला जास्त थकवतात*...

*सुख आपल्या हातात नाही*, 

*पण सुखाने जगणे* 

*हे नक्की आपल्या हातात आहे*..🙏

 [10/16, 11:31 AM] Mahendra Gharat: **🙏रामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग ज्याचा ऊल्लेख आजपर्यंत फार कमी झाला आहे पण महत्वाचा आणि वाचण्यासारखा आहे👏.*


सीतामाईच्या शोधार्थ निघालेले श्री रामचंद्र बऱ्याच दीर्घ प्रवासानंतर आपल्या वानरसेनेसह वर्तमान *दक्षिण टोकाजवळ येऊन पोहोचले. तेथे भूमीची सीमा संपत होती आणि सागराची हद्द सुरु झाली होती*. सीतामाई येथूनच कांही अंतरावर असलेल्या श्रीलंका नामक बेटावर बंदिस्त होती. सीतेचा शोध आता संपला होता; ती कुठे आहे हे आता श्रीरामांना कळले होते. आता फक्त *सीतेला रावणाच्या कैदेतून सोडवून आणण्याचे कार्य बाकी होते*; शांततेच्या मार्गाने किंवा प्रसंगी युद्ध करून सुद्धा. *कोणत्याही कार्याला सुरुवात करण्या अगोदर भगवंताची आराधना करण्याची आपल्याकडे परंपरा असते. त्यानुसार हे कार्य आरंभिण्यापूर्वी भगवान शिवाला अभिषेक करून त्यांचे पूजन करण्याचे श्रीरामांनी ठरविले*.


झाले, शिव आराधनेसाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव सुरु करण्यात आली. सगळी तयारी झाली *पण पूजा सांगण्यासाठी कुणाला बोलवावे असा प्रश्न त्यांना पडला. थोडा विचार करून त्यांनी ह्या कार्यासाठी सर्वात जवळ उपलब्ध असलेल्या लंकेच्या राजाला म्हणजे रावणालाच बोलाविण्याचा निश्चय केला.* रावण केवळ एक उत्तम राज्यकर्ताच नव्हे तर प्रखर शिवभक्त, प्रकांड पंडित आणि महापराक्रमी आणि सर्वोत्तम प्रशासकसुद्धा होता. म्हणून श्री *रामाने हनुमंताला आज्ञा केली तू असाच सागरावरून उड्डाण करून लंकेला जा आणि रावणाला ह्या विधीच्या पूजनासाठी येण्याची रामाने विनंती केली आहे असा निरोप त्याला दे.*


रामाचे ते बोलणे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हलकल्लोळ उडाला. *पूजेसाठी राम आपल्या कट्टर शत्रूलाच आमंत्रण करीत होते आणि तेही ह्या पूजनाचा हेतू रावणाचा पराभव आणि विनाश करण्याचाच असूनही,रावण ही असली भलतीच विनंती मान्य करणारच नाही असे त्यांना वाटत होते.* पण रामाचा एकनिष्ठ दास असलेल्या हनुमंताने मात्र त्वरित आपल्या स्वामींची ही आज्ञा पालन केली आणि श्रीरामांचा संदेश रावणापर्यंत पोहोचविण्यासाठी लंकेला वायुमार्गे प्रयाण केले. रामाचे म्हणणे हनुमंताने रावणाला कथन केले. *ते ऐकून रावणाच्या दरबारात उपस्थित असलेल्या दैत्यांनाही नवल वाटले*. ते गोंधळून गेले होते, त्यांना ते ऐकून धक्का बसला होता. अयोध्येच्या या राजपुत्राने रावणाकडे अशी विचित्र मागणी कां केली असेल याबद्दल त्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होते.


 *पण रावणाने आपल्या प्रकांड पांडित्याचा, देवपूजनाचे आमंत्रण न नाकारणाऱ्या ब्राह्मणी परंपरेचा आणि भगवान शंकराप्रती असलेल्या त्याच्या परम भक्तीचा मान ठेवत रामाचे, आपल्या शत्रूचे हे निमंत्रण स्वीकारले* आणि तो हनुमंतासोबत रामाकडे आला आणि पूजाविधीच्या तयारीची पाहणी करून तो श्रीरामांकडे वळून म्हणाला, *हे अयोध्येच्या कुमारा, तुझी पूजेची सिद्धता परिपूर्ण असली तरी शिवमूर्तीची प्रतिष्ठापना तू करू शकणार नाहीस कारण ही प्रतिष्ठापना पती-पत्नी यांनी एकत्र करायची असते*. वेदात असे स्पष्टपणे सांगितले आहे की कुणीही माणूस तो कितीही श्रेष्ठ असेल किंवा उच्च पदावर असेल तरी तो त्याच्या जोडीदाराशिवाय ही पूजा करू शकत नाही आणि *त्या पूजेचे फळ त्याला प्राप्त होत नाही.*


 श्रीराम ह्यावर अतिशय शांतपणे आणि सुहास्य वदनाने उत्तर दिले, *पूजेमध्ये कसलीही न्यूनता राहू नये यासाठीच तर हे रावणा पूजेचे पौरोहित्य तुला दिलेले आहे. आता ह्यावरील उपायसुद्धा तुलाच सुचवायचा आहे. तू पंडित आहेस. तेव्हा या समस्येवरील उपाय सुचविण्याची जबाबदारी सुद्धा तुझीच आहे.*


ह्या दोन अतिशय थोर आणि उदात्त अशा राजांमधील धर्मशास्त्रीय चर्चेकडे देवादिकांचेही लक्ष लागून राहिले होते. *लंकाधिपती हा एक अतिशय महान राज्यकर्ताच नव्हता, तर तो अतिशय विद्वान सुद्धा होता. तो प्रकांड पंडित होता.* रामाने त्याला दिलेल्या उत्तराने त्याच्यातील विद्वान जागृत झाला. रावण म्हणाला, "हे रामा, मी ह्यावर उपाय नक्कीच सुचवू शकतो आणि सुचावीतही आहे *कारण मी सहकार्य न केल्याने ही पूजा राम करू शकला नाही असा आरोप माझ्यावर कुणी करू नये असे मला वाटते. मी सीतेला ह्या धार्मिक विधीसाठी लंकेहून येथे घेऊन यायला तयार आहे,* पण माझीही एक अट आहे की कार्यभाग उरकताच मी सीतेला परत माझ्याबरोबर लंकेला घेऊन जाईन आणि तू त्यासाठी हरकत घेणार नाहीस.


 *रामाने रावणाचा हा प्रस्ताव लगेच मान्य केला आणि मग रामाने आपला पूजाविधी अतिशय भक्तिभावाने रावणाच्या हस्ते सशास्त्र उरकून घेतला*. त्यानंतर भारतीय परंपरेप्रमाणे रावणाने राम-सीतेला *विजयी भव* असा आशीर्वाद दिला. वास्तविक ह्याचा अर्थ युद्ध झालंच तर ह्या आशीर्वादाने रावणाने *स्वतःचा विनाश स्वतःच स्वीकार करणे हा होतो हे माहित असूनही* रावणाने परंपरेचाच आदर केला होता. इथेच *स्वार्थापेक्षा रावणाने सर्वोच्च मानवी मूल्यांना प्राधान्य दिले होते*. आता एकच औपचारिकता शिल्लक उरलेली होती ती म्हंणजे पुरोहितांचा सन्मान.


*रामाने रावणालाच विचारले,* गुरूजी, पूजाविधी यथासांग पार पडला. आता आपण आपली दक्षिणा सांगावी. *आता या क्षणी रामायणातील एक अतिशय महान आणि अतिशय महत्वाचा प्रसंग अनेक उपस्थितांच्या साक्षीने घडत होता*. आजपर्यंत रावणाने कुणाकडूनही कांहीच घेतले नव्हते. नेहमीच केवळ दात्याच्याच भूमिकेत होता. त्याने कुणाकडून कांही दक्षिणा स्विकारण्याचा प्रश्नच नव्हता पण आज या प्रसंगी रावणातील वैदिक पंडित जागृत झाला होता.दक्षिणा घेतलीच नाही तर यजमानाला पूजेचे फळ प्राप्त होत नाही. *यजमानाला या कारणाने पूजेचे फळ मिळत नसेल तर त्याचा दोष पुरोहिताकडे जातो* हे त्याला ठाऊक होते. तो रामाला म्हणाला, *हे रामा तू कोण आहेस हे मला पूर्णपणे ठाऊक आहे*. म्हणून दक्षिणा म्हणून मी तुझ्याकडे एवढीच मागणी करतो की *माझ्या अंतिम क्षणी तू माझ्या सन्निध असावेस. या व्यतिरिक्त मला अन्य काहीही नको.*


आणि म्हणूनच *रावणाचा, युद्धात श्रीरामांच्या अमोघ बाणांच्या आघाताने मृत्यू ओढवला* तेव्हा श्रीराम रावणाच्या सन्निध उभे होते. *भगवंताच्या सान्निध्यात मृत्यू येणे ह्या सारखे दुसरे पुण्य नाही*. रावणाला हे माहित होते. किती सहजतेने त्याने आपला मोक्ष साधून घेतला होता!


 *ही गोष्ट फ़ार लोकांना माहिती आहे असे वाटत नाही,* हल्ली परत वाचनात आली...म्हटले तुम्हाला देखील आवडेल वाचायला.(  रसाळ वाणी .)

बऱ्याच जणांना माहित नसलेली रामायणातील ही कथा खास आपल्या ग्रुप साठी !*

[10/16, 11:20 PM] Mahendra Gharat: रायगड विभाग अलिबाग आगार मार्फत दि.३०/१०/२०२१ पासून  *अलिबाग-शेगाव* ही रातराणी सेवा सुरू होत आहे.सदर गाडी दुपारी ३:३०ला अलिबाग मधून निघेल आणि सकाळी ६ पर्यंत शेगाव ला पोहोचेल तसेच संध्याकाळी ७:३०ला शेगाव हुन निघेल आणि सकाळी ९:३० ला अलिबागला पोहोचेल.सदर बस पेण खोपोली लोणावळा पुणे नगर औरंगाबाद जालना खामगाव मार्गे जाईल. सर्व प्रवाशांना विनंती आहे की आपण या सेवेला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन ही सेवा नियमित करण्यास मदत करावी  विनंती....

आपले विनित

*अलिबाग आगार आणि आम्ही रायगडकर एसटी प्रेमी.*

[10/17, 7:15 PM] Mahendra Gharat: परीक्षेतील एक प्रश्न असा होता की, पुढील वाक्याचा भावार्थ लिहा : बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झालेत... पण दोरीला बांधलेला पेन मात्र तसाच राहिला...

   एका प्रतिभावंत विद्यार्थ्याने लिहिलेला अर्थ (उत्तर) खालील-प्रमाणे आहे... लक्ष्मीला लोक चोरून नेऊ शकतात... पण सरस्वतीला नाही... म्हणूनच आपण आपल्या मुलांना सुशिक्षित करायचं असतं, धनवंत नव्हे..."फणसाची चव आणि रूप यातला फरक खाणाऱ्यालाच कळतो"... "माणसाची पारख ही रूपावरून करू नका... खरा महत्त्वाचा असतो, तो त्याचा स्वभाव"...!जेव्हा अंडे बाहेरील ताकदीमुळे फुटते; तेव्हा एक जीवन संपते... पण तेच अंडे आतील ताकदीमुळे फुटते; तेव्हा एक जीवन सुरू होते... आतून मिळालेली ताकद सदैव जीवन घडवतेच... स्वत:वरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका..सूर्योदय हे केवळ एक औचित्य असते... खरं तर दिवस हा आपल्या सुंदर विचारांनी सुरू होतो... जीवन मोजकेच असते. ते हसत हसत जगायचे असते... सुख दु:खाने भरलेले हे आयुष्य असते... कुठे काही हरवते, तर कुठे काही सापडते... त्यातूनच सापडलेले जपायचे असते... 

*जर तुम्ही पाहिलेली स्वप्नं पूर्ण होत नसतील, तर तुमच्या कामाची पद्धत बदला... तुमचे तत्त्व नाही... कारण झाडं नेहमी आपली पानं बदलतात, मूळ नाही ....*


 *वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा* 

*माणसाला जास्त थकवतात*...

*सुख आपल्या हातात नाही*, 

*पण सुखाने जगणे* 

*हे नक्की आपल्या हातात आहे*..🙏

Featured post

Lakshvedhi