Monday, 30 August 2021

 *🌹"".श्री स्वामी समर्थ.""*🙏

*जसे आहात तसेच रहा..*

*कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका..   ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार ..*

*आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्या समोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार...*


*😂हसत रहा😂आनंदी रहा😂*

*🙏🌹🌞 ॥ शुभ सकाळ ॥🌞🌹🙏*

[29/08, 17:39] B Vaishali: *Life is like a Sea.*

*We are moving without end.*

*Nothing stays with us.*

*What remain is just the memories of some people who touched us as waves*

*Good morning *😊

[29/08, 17:50] B Vaishali: *जैसी जिसकी नियत*

*वैसी ही वो कहानी रचता है...!*


*कोई परिंदो के लिए बंदूक*

*तो कोई पानी रखता है।*


          🌹सुप्रभात* 🌹🙏

 *🌹"".श्री स्वामी समर्थ.""*🙏

*जसे आहात तसेच रहा..*

*कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका..   ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार ..*

*आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्या समोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार...*


*😂हसत रहा😂आनंदी रहा😂*

*🙏🌹🌞 ॥ शुभ सकाळ ॥🌞🌹🙏*

*Life is like a Sea.*

*We are moving without end.*

*Nothing stays with us.*

*What remain is just the memories of some people who touched us as waves*


*जैसी जिसकी नियत*

*वैसी ही वो कहानी रचता है...!*


*कोई परिंदो के लिए बंदूक*

*तो कोई पानी रखता है।*


          🌹सुप्रभात* 🌹🙏

  

'संवेदनशील लेखकनाटककार गमावला'

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना श्रध्दांजली

मुंबई, दि. 29 -  ज्येष्ठ पत्रकारनाटककारलेखक जयंत पवार यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. 

          मराठी नाट्य क्षेत्रातील साक्षेपी आणि पत्रकारितासाहित्य अशा क्षेत्रात निखळ तितकाच संवेदनशील विहार करणारे व्यक्तीमत्व गमावले आहे. मुंबईतील नजरेआड गेलेल्या गिरण्याकष्टकरी त्यांची गिरणगाव संस्कृती पवार यांच्यामुळे शब्दरूपाने जीवंत आहे. परखड आणि निखळ नाटककार म्हणून त्यांनी आपला असा ठसा उमटवला. या क्षेत्राला त्यांची निश्चितच उणीव भासत राहीलअशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

000

 

ज्येष्ठ पत्रकारनाटककार जयंत पवार यांना

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

 

          मुंबईदि. 29 :- ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारविजेते साहित्यिकज्येष्ठ नाटककारपत्रकार जयंत पवार यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करणारादुर्बल-वंचितांचं जगणं नाटकातूनसाहित्यातून जिवंत करणारा सिद्धहस्त लेखकपुरोगामीविद्रोही व्यक्तिमत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहेअशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

          उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात कीसामाजिक विषयांची आशयघन मांडणी करुन ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांनी नाट्यक्षेत्र समृद्ध केलं. पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक विषय समर्थपणे हाताळले. समाजातील वंचितदुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी लेखणीतून  प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारलं. जयंत पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या नाट्यसाहित्यपत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहेमी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

                                                            *****

                                              

 

             संवेदनशील, साक्षेपी लेखक आणि नाटककार गमावला

                                        -सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

          मुंबईदि. 29 : साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकनाटककार जयंत पवार यांच्या निधनामुळे आपण संवेदनशील आणि  साक्षेपी लेखक आणि नाटककार गमावला असल्याची भावना संस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

          श्री. देशमुख आपल्या शोकसंदेशात म्हणालेसाहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेले श्री. पवार यांनी मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले होते. श्री. जयंत पवार यांनी नेहमीच रंगभूमीवर काहीतरी वेगळे आणण्याचा प्रयत्न केला. अधांतरकाय डेंजर वारा सुटलायटेंगशेच्या स्वप्नात ट्रेन (दीर्घांक)दरवेशी (एकांकिका)पाऊलखुणा (वंश या नाटकाचे व्यावसायिक रूप)फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह)बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक (भाषाविषयक)माझे घरवरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा (कथासंग्रह)वंशशेवटच्या बीभत्साचे गाणे (दीर्घांक) होड्या (एकांकिका) या त्यांच्या कलाकृती सर्वांच्या स्मरणात राहतील.

          श्री. पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना श्री. देशमुख यांनी आपण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे म्हटले आहे.

                                                  ***

 टोकियो पॅराऑलिंपिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या भाविनाबेन पटेल यांचे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

 

मुंबईदि. 29 :- टोकियो येथील पॅराऑलिंपिक स्पर्धेत महिला टेबल टेनिसचे रौप्यपदक जिंकणाऱ्या भाविनाबेन पटेल यांचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले असून राष्ट्रीय क्रीडा दिनी देशाला मिळालेले ऑलिंपिक पदक देशातील युवकांनादिव्यांग बंधूजनांना क्रीडाक्षेत्रात उत्तम कामगिरी घडविण्यासाठी प्रेरणा देईलअसा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

          उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात कीभाविनाबेन पटेल यांनी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीतखडतर परिश्रमांतून देशाला ऑलिंपिक रौप्यपदक जिंकून दिलं आहे. जागतिक क्रमवारीत बाराव्या स्थानावर असतानाही दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी ऑलिंपिक रौप्यपदक जिंकण्याचा चमत्कार घडवला आहे. त्यांचं यश हे देशाचा गौरव वाढवणारं आणि देशवासीयांना प्रेरणा देणारं आहेअशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी भाविनाबेन पटेल यांचं कौतुक केलं आहे.

00

 

 

 

 

पॅरालिम्पिकमध्ये भाविनाबेन पटेलने रौप्य पदक जिंकून रचला इतिहास

क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्याकडून अभिनंदन

मुंबईदि. 29 :भारताच्या भाविनाबेन पटेलने पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून इतिहास रचला असल्याचे कैातुकोद्गार राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी काढले आहे.

           श्री.केदार म्हणाले, भाविनाबेन पटेल ह्या सामान्य कुटुंबातील  असून कठोर परिश्रम घेऊन भाविनाने भारताला पहिलं पदक जिंकून दिले आहे. टेबल टेनिसमध्ये तिने अंतिम फेरी गाठली. पण सुवर्णपदकाने तिला हुलकावणी दिली. मात्र तिने रौप्य पदक जिंकलं आहे.  पॅरालिम्पिकमध्ये  भारताचे हे पहिले पदक आहे. भाविना यांनी रौप्य पदक जिंकत इतिहासही रचला. पॅरालिम्पिक स्पर्धेत अंतिम सामन्यात पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला ठरली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


Sunday, 29 August 2021

 Think U are sitting in front of computer, what computer will think...???

Do you know...???


Intel Inside 

Mental outside.....


ha ha ha ha.....😃😃😃


Wait don't laugh, joke is not over....


You are standing in front of fridge....

What fridge will think....


Do you know....???


Cool inside

Fool outside...


Wait one more for you 😉😉😉


Think you are standing outside race course....


What race course will think....

Do you know...???


Ghoda inside 

Gadha outside.....


Now laugh.....😜😜😃😃😃😜😜


Think you are using whatsapp ,


What will whatsapp think...???


Do you know...???


Jokes inside,

Joker outside...!!!!


😜😝😜😝😜😝😜


ha ha ha.....😉😉😉😉


Just pass it on......!!


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

When trouble starts in your life, all your friends & relatives will stand with you...! 🙆🙆😯

                                                         

If you don't believe...check your wedding album...!


😂😂😂😎

 [8/29, 5:46 PM] Vaishali Bhagat: शिक्षकांनी फळ्यावर लिहिलं...


 36x + yx - 2/3yx + 3x (66y + 12x) b =0


मग ते गण्याकडे वळले आणि म्हणाले,

"गण्या, problem solve कर"


गण्याने duster उचललं, फळा स्वच्छ पुसून काढला आणि म्हणाला, "सर, Problem solved"


😆😆😆


आपल्या काही problems वर असंच solution हवं असतं.


आयुष्यात कधी कधी या गण्यासारखं वागून पहा...


💪😝😜😜

[8/29, 6:05 PM] Vaishali Bhagat: * मुंबई, बोरिवली पश्चिम. *


 आजकाल, जवळजवळ प्रत्येक घरात आईवडिलांचे, वयस्कर लोकांमधे गुडघेदुखीची समस्या असतेच असते. आणि त्याकरीता डॉक्टर गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देऊन मोकळे होतात. ज्यामुळे त्यांता धंदा जोरात चालावा ज्याची किंमत आपल्याला दोन ते तीन लाख रुपये लागते.

आणि एवढं महागडं ऑपरेशन करून ही काहींना फारसा फरक पडत नाही, दुखायचं बरं वाटंत नाही,


 यासाठी सर्वात स्वस्त, चांगला आणि सोपा उपाय म्हणजे:- *बाभूळ बि ची पावडर* कोमट पाण्यात  एक चमचा पावडर मिसळा आणि दुपारी आणि रात्री जेवणानंतर या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी घ्या...

*शस्त्रक्रियेची अजिबात गरज नाही...*

*गुडघेदुखी पुर्णपणे बरी होते व रूग्ण ठणठणीत होऊन चालायला लागतो...*


*लाखो रूपयांचे व शरिरीक नुकसान ही होण्याचे वाचते...*


 200 ग्रॅम पॅकिंग पावडर मिळते.

 फक्त ₹.30.00  प्रति पॅक


*ही पोष्ट मी आपणांस रूग्णसेवा, जनसेवा या हेतूने पाठवित आहे, यामध्ये माझे  कमिशन किंवा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही... कॄपया गैरसमज नसावा...*


 पावडर मिळण्याची जागा

 👇👇👇👇👇👇👇


  *उमेश पी दोशी*

 फ्लॅट: 52, B3 मानसरोवर CHSL, मानेक नगर, पंजाबी लेन, OPP- येस बँक, बोरिवली पश्चिम, मुंबई - 400092.

 मो - 9370231838

 **********************

 स्वस्तिक जैन जागृती परिवार (साबरमती) अहमदाबाद यांच्या सहकार्याने सेवाकार्य चालू आहे, जैन साधू भगवंतो-साध्वीजी महाराज मार्फत दिले जाईल. *बाभूळ बी पावडर* घेतल्याने वेदना दूर होतात, कोणतेही दुष्परिणाम नाहीत. हे सेवेचे काम आहे.. ही माहिती पुढे पाठवा, जेणेकरून कोणीतरी मोठी रक्कम खर्च करण्याचे टाळू शकेल.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Saturday, 28 August 2021

 कोविडच्या संभाव्य लाटेच्या मुकाबल्यासाठी राज्य शासन सज्ज;


राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १३६७.६६ कोटी रुपयांची तरतूद


                           -सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर


            मुंबई, दि. २७ : कोविड-१९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासन सज्ज असून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र आणि राज्य शासनाने १३६७.६६ कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. कोविड प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या या विशेष तरतुदीमुळे अत्यावश्यक गोष्टींसाठी विविध उपाययोजना आखण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.


            कोविड-१९ च्या संभाव्य लाटेचा प्रतिबंध करण्यासाठी आणि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १३६७.६६ कोटी रुपयांची भरीव तरतूद केंद्र व राज्य शासनाने केलेली आहे, यात केंद्राचा हिस्सा ८२०.७७ कोटी रुपये तर राज्य शासनाचा हिस्सा ५४७.१८ कोटी रुपयांचा समावेश आहे. कुशल-अकुशल मनुष्यबळ, अत्यावश्यक औषधे, यंत्रसामुग्री, कोविड चाचणीसाठी आवश्यक किट्स, लहान मुले व नवजात शिशुंसाठी अतिदक्षता कक्षाची स्थापना, ऑक्सिजनची मुबलक उपलब्धता, ऑक्सिजनच्या खाटा सज्ज ठेवण्याबरोबरच टेलिमेडिसीनची सुविधा उपलब्ध करून करून देण्यात येत आहेत.


            लहान मुले, नवजात शिशुंसाठी राज्यातील जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या २१ रुग्णालयांत ३२ खाटांचे अतिदक्षता कक्ष उभारण्यात येत आहेत. कोल्हापूर जिल्हातील गडहिंग्लज येथेही अतिदक्षता कक्ष उभारण्यात येणार आहे. ३६ ठिकाणी ४२ खाटांचे नवजात शिशु व लहान मुलांचे अतिदक्षता कक्ष बनविण्यात येणार आहेत, त्यात कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालय आणि इचलकरंजीच्या इंदिरा गांधी रुग्णालयाचा समावेश आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ६ खाटांचे अतिदक्षता कक्ष निर्माण करण्यात येणार असून आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये देखील २० खाटांचे अतिदक्षता कक्ष निर्माण करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.


            राज्यामध्ये संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करून पहिल्या दोन लाटांमध्ये जे अनुभव आले किंवा ज्याप्रमाणे उपाययोजना केल्या त्यापेक्षा अधिकच्या उपाययोजना राज्य शासन करीत आहे. जनतेने देखील कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून स्वतःचे व कुटुंबियांचे रक्षण करून राज्यात कोविडचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले आहे.

Featured post

Lakshvedhi