Saturday, 28 March 2026

केंद्राच्या प्रभावी नेतृत्वामुळे संकटातही देश स्थिर; महाराष्ट्र शासन केंद्राच्या सूचनांचे पूर्णपणे पालन करेल

 राज्यात पीएनजी प्रक्रियेला गतीखत उपलब्धतेसाठी सातत्याने आढावा सुरू

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

केंद्राच्या प्रभावी नेतृत्वामुळे संकटातही देश स्थिरमहाराष्ट्र शासन केंद्राच्या सूचनांचे पूर्णपणे पालन करेल

 

मुंबईदि. २७ :  जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने संतुलित आणि प्रभावी धोरण राबवले असूनयामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची महत्त्वाची भूमिका आहेअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या संकटकाळात महाराष्ट्रात पीएनजी (पाईप्ड पद्धतीने वितरण) वितरणाला गती देण्यात येत असून खतांच्या उपलब्धतेसाठी सातत्याने आढावा घेतला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi