Saturday, 13 December 2025

अभियान लोकसहभागाशिवाय यशस्वी

   मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेमागील दहा वर्षात राज्यामध्ये कुठल्याही अभियानाची यशस्वीता बघितलीतर त्यामध्ये लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे निदर्शनास येते. कुठलेही अभियान लोकसहभागाशिवाय यशस्वी होत नाही. जलयुक्त शिवार अभियान हे त्याचे मूर्तीमंत उदाहरण आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे जलसाक्षरता वाढून राज्य जलसंपन्न होण्यास मदत झाली. जलयुक्त शिवार अभियानाच्या अंमलबजावणीतून महाराष्ट्र रोल मॉडेलम्हणून देशात पुढे आले. यासोबतच नरेगा ११ कलमी कार्यक्रम,  मागेल त्याला शेततळे अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi