Tuesday, 28 October 2025

“मुंबईसाठी जल वाहतूक महत्त्वाची आहे. रो-रो सेवा सुरू झाल्यानंतर

 मुख्यमंत्री श्री.फडणवीस पुढे म्हणालेमुंबईसाठी जल वाहतूक महत्त्वाची आहे. रो-रो सेवा सुरू झाल्यानंतर नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आता गेटवे ऑफ इंडिया ते नवी मुंबई विमानतळ दरम्यान वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली जाणार आहेज्यामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचेल. तसेचइलेक्ट्रिक व्हेसल (EV Vessel) ताफा आणला जात आहेज्यामुळे जलवाहतूक स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनेल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi