Friday, 17 October 2025

देशाला रोजगारक्षम कुशल युवकांची आवश्यकता आहे. देशातील तरुणाईला

 कुलपती डॉ. मुजुमदार म्हणालेदेशाला रोजगारक्षम कुशल युवकांची आवश्यकता आहे. देशातील तरुणाईला देशाच्या विकासाशी जोडण्यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण देणे आवश्यक असून त्यासाठी कौशल्य विकास शिक्षणाला चालना देण्याची गरज आहे. स्नातकांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ रोजगाराचा विचार न करता जगाच्या कल्याणासाठी ज्ञानाचा उपयोग करावाशिक्षणासोबत मूल्यांची जपणूक करावी. विद्यापीठाचा विद्यार्थी म्हणून अभिमान बाळगताना धैर्याने आव्हानांना सामोरे जावेअसे आवाहन त्यांनी केले

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi