अर्धातास चर्चा व लक्षवेधी सूचनांवर सर्वाधिक चर्चा – उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, या अधिवेशनात 57 हजार 509 कोटींची पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. अनेक चांगली कामे या अधिवेशनात झाली आहे. यापूर्वी पेक्षा यंदा मोठ्या प्रमाणात अर्धातास चर्चा व लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली. रात्रभर तयारी करून अधिकाऱ्यांनी लक्षवेधी प्रश्नांची उत्तरं दिली. एकेका दिवशी 25-30 लक्षवेधी मांडल्या गेल्या, जे अभूतपूर्व होते.
विधीमंडळाच्या आवारात काल घडलेल्या घटनेवर तीनही मान्यवरांनी खेद व्यक्त करून अशी घटना यानंतर घडू नये, यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले.
No comments:
Post a Comment