इंद्रायणी नदी पात्रातील अनधिकृत बंगले प्रकरणी दोषींवर गुन्हे नोंदवण्यात यावेत
इंद्रायणी नदीच्या पात्रातील अनधिकृत 36 बंगले सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने पाडण्यात आले. या बंगल्यांचे बांधकाम करण्यापूर्वी महानगरपालिकेकडून बांधकाम परवानगी घेण्यात आली नव्हती. या प्रकरणात महानगरपालिकेच्या बीट निरीक्षकास निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे, यातील दोषी व्यक्तींवर गुन्हे नोंदवण्यात यावेत, अशा सूचना उपाध्यक्ष श्री.बनसोडे यांनी दिल्या.
No comments:
Post a Comment