*आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्यांची समस्या आहे... आपण फक्त आरश्याप्रमाणे रहायचं, काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे.!* *विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे असावी,दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे...*
*सत्य हेच आहे की,माणसांना माणसांचीच गरज आहे. श्रीमंती गेल्यावर पुन्हा मिळवता येते,पण हातातुनं निसटलेली चांगली माणसं "जशीच्या तशी" पुन्हा मिळवता येत नाही.*
*सत्य मुक्त असतं....ते बंधनात ठेवता येत नाही............*
*आणि...प्रामाणिकपणा अमूल्य असतो....त्याची किंमत करता येत नाही......*
*🌹शुभ सकाळ*🌹
No comments:
Post a Comment