मधुसूदन देसाई यांची पोस्ट
नागिणीवर नियंत्रण ठेवणारी मुद्रा.
१ नागिण होण्याचे मुख्य कारण वात व पित्त यांचे असंतुलन आणि काळजी,
चिंता या आहेत.
२ सुरभी मुळे कफ, वात व पित्त यांचे संतुलन होते.
नागिण झालेवर तेथील
त्वचेला खाज सुटते, मुंग्या
येणे,दाह होणे, सुईने जोरात टोचले सारखे होणे
ही लक्षणे आढळतात.
३ जलसुरभी मुद्रा आणि वायूसुरभी मुद्रा, सकाळ -
संध्याकाळ १०-१० मिनिटे करा्वी.
४ त्वचेची आग होत असेल तर गंध उगाळून लावावा.आग होणे थांबते.
५ नागिण १-३ आठवडे
नंतर नाहीशी होते.
मुद्रा विज्ञान चिकित्सक.
*माहिती आवडली असेल तर इतर ग्रुपवर शेअर करा 📲*
_
No comments:
Post a Comment