सांगलीच्या हरवलेल्या पेवांची गोष्ट (भाग १)!
(भवतालाच्या गोष्टी १३)
सांगलीची ओळख म्हणजे जगप्रसिद्ध हळद. ही हळद वर्षानुवर्षे साठवण्यासाठीची सर्वोत्तम पद्धत म्हणजे पेवं. म्हणजे जमिनीत विशिष्ट प्रकारे खड्डे करून त्यात हळद साठवायची. पूर्वापार चालत आलेली ही पद्धत. ही पेवं आहेत हरिपूरला. कृष्णा आणि वारणा नद्यांच्या संगमावर असलेलं हे गाव. संगम आणि पेवं हीच या गावाची ओळख. पण २००५ च्या पावसाळ्यात सांगलीत आलेल्या महापुरामध्ये सारं काही बदललं. कितीतरी पेवं नष्ट झाली, त्यानंतर त्यांना उतरती कळा लागली. याच हरवत चाललेल्या पेवांच्या परंपरेची ही गोष्ट. (भाग १)
(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी ‘भवतालाच्या गोष्टी’ या खास मालिकेतील तेरावी गोष्ट.)
संपूर्ण वाचण्यासाठी लिंक:
https://bhavatal.com/Sangli-Peva-Part1
भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी एक पर्याय- bhavatal.com
(इतरांसोबतही शेअर करा)
--
भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com
Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com
rotate.jpg)
No comments:
Post a Comment