आयुष्यात असे लोक जोडा,
जे वेळ येईल तेव्हा तुमची *सावली* अन् वेळेला तुमचा *आरसा* बनतील,........
कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.
आपलं "वय" व "पैसा" यांच्यावर कधीच गर्व करू नये, कारण ज्या गोष्टी "मोजल्या" जातात त्या नक्कीच संपत असतात ...
*" मृत्यु नंतरचं हेच कटु सत्य"*
1:-"पत्नी " दरवाजा पर्यंत
2:-"समाज" स्मशाना पर्यंत
3:-"पुत्र" अग्निदाना पर्यंत
फक्त आणी फक्त
*"कर्म"*
शेवट l पर्यंत
जिच्या उदरात जन्म होतो ती *माता,*
आणि जिच्या उदरात अस्त होतो ती *माती.*
यातील वेलांटीचा फरक
म्हणजेच माणसाचे जीवन......
*नक्की वाचा*
*जन्म* : दूस-याने दिला ...
*नाव* : दूस-याने ठेवलं ...
*शिक्षण* : दूस-यांनी दिलं ...
*रोजगार* : दूस-यांनीे दिला ...
*इज़्ज़त* : दूस-यांनी दिली ...
*पहीली आणि शेवटची आंघोळ सुद्धा* : दुसरेच घालणार ...
*मरणानंतर संपत्ति* : दूसरेच वाटुन घेणार ...
*आणि स्मशानभूमीत*: दूसरेच घेऊन जाणार...
तरी देखील संपुर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा *गर्व* असतो... हे सांगणं मात्र कठीणच !!!
*दु:ख* इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक...
आपल्या माणसांना *आठवतात*.
*धन* इतकं दुर्दैवी आहे की
ज्याला मिळवून लोक नेहमी...
आपल्या माणसांना *विसरतात*.
किती विचित्र आहे ना...??
माणसाच्या शरीरात ७०% पाणी आहे,
पण जखम झाली की रक्त येतं....
आणि
माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून
हृदय दुःखावलं की डोळ्यातून पाणी येतं…Good morning 💐
No comments:
Post a Comment