Tuesday, 3 May 2022

 आजच्या अक्षय्यतृतियेला तुम्ही कोणता आंबा खाल्ला?

(भवतालाच्या गोष्टी ०३)

आज अक्षय्यतृतिया, म्हणजे आंबा खाण्याचा दिवस! या दिवशी हमखास आंबा खाल्ला जातो. आता सांगा, आज तुम्ही कोणता आंबा खाल्ला?... तुमचं उत्तर ‘हापूस’ हे असेल तर तुम्हाला हे वाचावंच लागेल. कारण प्रश्न आंब्यांच्या विविधतेचा आहे, ती टिकणार की नाही याचा आहे! तऱ्हतऱ्हेच्या रंगछटा, चव, आकार, इतर वैशिष्ट्यं असलेले आंबे आता दिसत नाहीत. त्यांची विविधता नष्ट होत आहे. याचं कारण आहे- हापूस, पायरी यासारख्या ठराविकच आंब्यांचं वाढलेलं महात्म्य! या आंब्यांनी बाजार व्यापून टाकला, तशा इतर जाती नष्ट होत गेल्या... अगदी तुमच्या - माझ्या डोळ्यांदेखत!

भवताल वेबसाईटच्या bhavatal.com वाचकांसाठी खास ‘भवतालाच्या गोष्टी’ या मालिकेतील ही तिसरी गोष्ट...

संपूर्ण वाचण्यासाठी लिंक-

https://www.bhavatal.com/MangoVsMango-diversity

भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

9545350862 / bhavatal@gmail.com


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi