महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जाहीर आव्हान आता तरी जागे व्हा ।। मागील प्रत्येक १० वर्षांपूर्वी 35 ते 40अंश से. असलेले तापमान आज *45*पार केले आहे.पुढील प्रत्येक ५ वर्षात *४५ ते ५०* नंतर *६०* अंश से. पर्यंत जाईल तेव्हा अशी रडायची वेळ येईल कि आहे ती झाडेही सुकतील.आपला जिल्हा हा वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही..रडू नका लक्षात असु दया तमाम नागरिकांना जाहिर आवाहन ; कृपया जे करायचे ते स्वत:च करा.येत्या पावसाळ्यात प्रत्येकाने ५ झाडे लावा ३ वर्ष पोटच्या मुलासारखे संगोपन करा. पाणी वाचवण्याचा संदेशाचा प्रसार करा. प्रत्येक धरणांचा गाळ काढण्यास मदत करुन पाण्याची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करा *मनापासून विचार करा* सर्वांनी एकत्र या चला एक होऊन झाडे लावून ती चांगल्या पद्धतीने मोठी करू , *हा मेसेज वारंवार पाठवा सुखी व्हाल.. *धन्यवाद !!*
🙏🙏🙏🙏🙏
🥦🥦
No comments:
Post a Comment