Sunday, 12 April 2026

महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम, १९९९ अंमलबजावणीच्या सक्षमीकरण व सुलभी करणाबाबत

 महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम, १९९९ अंमलबजावणीच्या सक्षमीकरण व सुलभी करणाबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या कायद्याअंतर्गत सक्षम प्राधिकारी म्हणून पोलीस उपायुक्त यांना नियुक्त करावे. पोलीस स्टेशन अथवा पोलिसांचे परिक्षेत्र वाढल्यास त्यानुसार आपोआप सक्षम अधिकारी वाढतील, अशी व्यवस्था करावी. पोलीस उपायुक्तांच्या कामकाज यादीमध्ये सक्षम प्राधिकारी म्हणून काम पाहण्याच्या कामकाजाचा समावेश करण्यासाठी अधिसूचना काढण्याची कार्यवाही करावी. भाडेदर संदर्भातील न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्यासाठी १०० विशेष न्यायालये स्थापन करावी. यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करावी.

भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा

  

भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा

-       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी पोर्टलची निर्मिती

 

मुंबईदि. 10 : मुंबईमध्ये नोकरीव्यवसाय निमित्ताने बाहेरून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यांच्याकरिता मोठ्या प्रमाणावर घरांची आवश्यकता असल्याने भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा उभारून कार्यान्वित करावीअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी नागरिकांच्या सुविधांकरिता पोर्टल विकसित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेमुंबईसह अन्य महानगरांमध्ये नोकरीव्यवसायनिमित्त आलेल्या नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरात भाडेतत्त्वावरील घरे असली पाहिजेत. मागणीनुसार पुरवठा या तत्त्वावर भाडेतत्त्वाने घरे उपलब्ध होतीलयाची काळजी घेण्यात यावी. घरांसाठी मागण्यांसंदर्भातील करारानुसार सर्व कार्यवाही होईलयाबाबतही यंत्रणेने दक्षता घेतली पाहिजे. उपलब्ध असलेल्या भाडेतत्त्वावरील घरांबाबत यंत्रणेने समन्वयाने कार्यवाही केल्यास मालक व भाडेकरू या दोघांनाही अडचण येणार नाहीअसे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

 

बस यही एक पल है’ उनके जीवन का दर्शन था — राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने महान गायिका आशा भोसले को

 

बस यही एक पल है’ उनके जीवन का दर्शन था

                — राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने महान गायिका आशा भोसले को श्रद्धांजलि दी

मुंबई, 12 एप्रिल: :  महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने वरिष्ठ पार्श्वगायिकापद्म विभूषण और महाराष्ट्र भूषण से सम्मानित आशा भोसले के निधन पर गहरा दुःख व्यक्त किया है।

अपने शोक संदेश में राज्यपाल ने कहा कि आशा भोसले न केवल देश कीबल्कि विश्व संगीत जगत की एक सिद्धहस्त और अत्यंत प्रतिभाशाली पार्श्वगायिका थीं। अपनी मधुर और अविस्मरणीय आवाजविभिन्न संगीत शैलियों को सहजता से गाने की क्षमता और संगीत क्षेत्र में व्यापक योगदान के कारण उन्होंने संगीत प्रेमियों की अनेक पीढ़ियों के दिलों पर राज किया।

लगभग आठ दशकों के अपने शानदार संगीत सफर में उन्होंने अनेक भाषाओं और संगीत विधाओं में असंख्य अमर गीत प्रस्तुत कर भारत की सांस्कृतिक परंपरा को समृद्ध किया। उनकी भावनात्मक अभिव्यक्ति और कला के प्रति समर्पण आने वाली पीढ़ियों के कलाकारों और श्रोताओं को प्रेरित करता रहेगा।

राज्यपाल ने कहा कि जो भी है बस यही एक पल है यह उनका लोकप्रिय गीत उनके जीवन दर्शन को दर्शाता था। उनके निधन से संगीत जगतविशेष र


मराठी येत नसल्यास रिक्षा चालकांचे परवाने रद्द करणार

 मराठी येत नसल्यास रिक्षा चालकांचे परवाने रद्द करणार

बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांवर कारवाई करत ओलाउबर आणि रॅपिडो यांच्या परवान्यांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. तसेच राज्यात रिक्षा चालविण्यासाठी मराठी भाषा येणे बंधनकारक करण्यात आले असून १ मेपर्यंत तपासणी करून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.

पॉड टॅक्सी प्रकल्पाला गती देणार

 पॉड टॅक्सी प्रकल्पाला गती देणार

याचबरोबर ठाणे व मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील विविध रस्ते प्रकल्पांसाठीही लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. ठाणेमिरा भाईंदर आणि नवी मुंबई येथे पॉड टॅक्सी प्रकल्प पीपीपी तत्त्वावर राबविण्याचा मानस असून पुढील सहा महिन्यांत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) पूर्ण केला जाणार आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी घोडबंदर रोडवरील रुंदीकरणाची कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महावितरणच्या खांबांच्या स्थलांतरासाठी सुमारे ७५ कोटी रुपयांची कामे पुढील तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

घोडबंदर रोडवरील तीव्र वाहतूक कोंडी लक्षात घेऊन ३० मीटर

 घोडबंदर रोडवरील तीव्र वाहतूक कोंडी लक्षात घेऊन ३० मीटर रुंदीचा रस्ता ६० मीटरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे ५.५ ते ६ किलोमीटर लांबीच्या या काँक्रीट रस्त्यासाठी अंदाजे १,२०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. गायमुख ते काशीगाव दरम्यानच्या रुंदीकरणासाठी आवश्यक जमिनीचे अधिग्रहण एमएमआरडीएमार्फत करण्यात येणार असून त्यासाठी १५० ते २०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

दहिसर -काशीगाव मार्गाचा गायमुख मार्गापर्यत विस्तार

 दहिसर -काशीगाव मार्गाचा गायमुख मार्गापर्यत विस्तार करून तो गायमुख पर्यंत नेण्यात येणार असून या प्रकल्पासाठी सुमारे ८,५५३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुढील तीन ते चार महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

Featured post

Lakshvedhi