Saturday, 16 August 2025

महाराष्ट्र का आहे ह्याचे उत्तर pl शेअर


 

भारत को आत्मनिर्भर बनाने के लिए विश्व के जो उत्पाद और प्रणालियां

 उन्होंने कहा कि आज भारत की विकास गाथा को कोई रोक नहीं सकता। देश विभिन्न क्षेत्रों में प्रगति कर रहा हैजिसमें अंतरिक्ष क्षेत्र में भी भारत ने महत्वपूर्ण कदम रखे हैं। भारत को आत्मनिर्भर बनाने के लिए विश्व के जो उत्पाद और प्रणालियां हैंउन्हें भारत में गुणवत्तापूर्ण तरीके से बनाना होगा। नवाचारस्टार्टअप्सऔर तकनीकी क्षेत्रों को भारत में उतनी ही मजबूती से खड़ा करना होगा। प्रधानमंत्री ने स्वदेशी अपनाने का आह्वान किया हैऔर जहां-जहां संभव हो वहां स्वदेशी का उपयोग कर आत्मनिर्भर भारत को सशक्त बनाना है।

ऑपरेशन सिंदूर के माध्यम से भारतीय सेना ने विश्व को दिखा दिया है कि भारत की शक्ति क्या है

 मुख्यमंत्री श्री फडणवीस ने कहा कि ऑपरेशन सिंदूर के माध्यम से भारतीय सेना ने विश्व को दिखा दिया है कि भारत की शक्ति क्या है। इस अभियान में सेना ने पूरी अनुशासनबद्ध तरीके से सभी आतंकवादी ठिकानों को नष्ट किया और भारत पर होने वाले हमलों को विफल कर दिया। इस ऑपरेशन से विश्व ने भी जाना कि नया भारत कैसा है। मैं ऑपरेशन सिंदूर में भाग लेने वाले सभी अधिकारियों और सैनिकों का अभिनंदन और आभार व्यक्त करता हूं।

गडचिरोली : नवीन स्टील हब

 गडचिरोली : नवीन स्टील हब

महाराष्ट्रामध्ये सुरक्षा दलांनीपोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य निर्माण केलेले आहे. गडचिरोलीमध्ये काम करणाऱ्या पोलिसांनी जवळपास आता गडचिरोलीला नक्षल मुक्तमाओवादी मुक्त केले आहे. गडचिरोली हे आता देशाचे नवीन स्टील हब म्हणून तयार होत आहे. पुढच्या दहा वर्षांमध्ये देशातली सगळ्यात मोठी स्टीलची कॅपॅसिटी तयार होणार आहे.

पायाभूत सुविधांमध्ये अग्रेसर

 पायाभूत सुविधांमध्ये अग्रेसर

महाराष्ट्रात पायाभूत सुविधांचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. रस्तेविमानतळ सोबत वाढवण बंदरचे काम हाती घेतले आहे. हे बंदर जगातलं दहाव्या क्रमांकाच्या पहिल्या दहा बंदरामध्ये आहे.  यामुळे महाराष्ट्र आणि भारत एक नवीन मेरिटाइम पॉवर होणार आहे. त्याच वेळी पुणेमुंबईनागपूरगडचिरोलीअमरावतीछत्रपती संभाजीनगर या विमानतळांचेनवीन विमानतळ बांधणे किंवा आधुनिकीकरण हे कार्यसुद्धा सुरु आहे.

एक हजारलोकसंख्येंपर्यंतच्या प्रत्येक गावांमध्ये काँक्रीटचा रस्ता

 समृद्धी महामार्गशक्तीपीठ महामार्ग यातून महामार्गांचे जाळे तयार करतो आहे. त्यासोबतएक हजार लोकसंख्येंपर्यंतच्या प्रत्येक गावांमध्ये काँक्रीटचा रस्ता नेण्याचा देखील निर्णय घेतला आहे. ही विकासाची गाथा अशाच प्रकारे पुढे जात राहणार आहे. आमचा विश्वास आहे की भारताच्या विकासाच्या गाथेत महाराष्ट्र हा सर्वात मोठा सहभागी असणार आहे. त्या दृष्टीने येत्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून या ठिकाणी काम करायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजसंतांच्या मांदियाळींनी  दाखवलेल्या मार्गाने आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या अनुरूप आपला महाराष्ट्र यापुढेही चालत राहीलअशा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून वैनगंगा, नळगंगा योजना असेल, किंवा समुद्रात वाहून जाणारे पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून

 सिंचनाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. विशेषतः नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून वैनगंगानळगंगा योजना असेलकिंवा समुद्रात वाहून जाणारे पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणेविविध नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून तापीच्या खोऱ्यामध्ये पाणी आणणे. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतीलाउद्योगालापिण्याचे पाणी देण्याकरता मुबलक अशा प्रकारचे पाणी साठे तयार करणारे महाराष्ट्र एक महत्त्वाचे राज्य होणार आहे.

Featured post

Lakshvedhi