Tuesday, 10 June 2025

सौर ऊर्जेच्या वापरामुळे वीजेचे दर कमी होणार

 सौर ऊर्जेच्या वापरामुळे वीजेचे दर कमी होणार

            महाऊर्जाने गेल्या काही वर्षात अपारंपरिक ऊर्जा निर्माण करण्यात चांगली कामगिरी केली आहे. सौर ऊर्जेच्या निर्मितीत देशात आपण अग्रेसर आहोत. विभाजित पद्धतीने सौर ऊर्जेवर वीज निर्माण करूनही देशात आपण महत्वाचे स्थान मिळविले आहे. कुसुम योजनेच्या अंमल बजावणीतही आपण पुढे आहोत. 2026 च्या डिसेंबरपर्यंत कृषीची संपूर्ण वीजेची मागणी सौर ऊर्जेवर परिवर्तित करू शकू. गेल्या 20 वर्षात दरवर्षी वीजेचे दर 9 टक्क्याने वाढवत आहोत. 2025 ते 2030 मध्ये दरवर्षी वीजेचे दर आपण कमी करणार आहोत.

अपारंपरिक क्षेत्रात महाराष्ट्राची भरारी

 अपारंपरिक क्षेत्रात महाराष्ट्राची भरारी

            मुख्यमंत्री  पुढे म्हणाले, हरित इमारतीसाठी असलेली सर्व मानके पूर्ण करणारी, निसर्गाचा पूर्णपणे उपयोग करणारी, ऊर्जेची बचत करणारी आणि आवश्यक असणारी ऊर्जा 100 टक्के निर्माण करणारी, महाऊर्जाची ही नवी इमारत हरित इमारतीचा उत्तम नमुना आहे. ऊर्जा बचतीच्या क्षेत्रात आणि अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात, महाराष्ट्राने चांगली कामगिरी केली आहे. गेल्या 2 वर्षात देशभरात 4 लाख कृषी पंप बसाविण्यात आले असताना राज्याने अपारंपरिक ऊर्जेच्या वापरला प्रोत्साहन देत 5 लाख सौर कृषीपंप बसविले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून  16 हजार मेगा वॉट क्षमतेचे फिडर 2026 पर्यंत सौर ऊर्जेवर परिवर्तीत करण्यात येणार आहेत. त्याचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. विभाजित पद्धतीने असलेला, आशियातील  हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. एकूणच सौर, पवन आणि हायड्रोजन क्षेत्रातही राज्याने भरारी घेतली असल्याचे श्री. फडणवीस म्हणाले.

 

सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार

 सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा  वापर सुरू करणार

                                                        -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाऊर्जा नवीन प्रशासकीय इमारतीचे उदघाटन

 

            पुणे, दि. 8:  राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात डिसेंबर 2025 पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार असून प्रधानमंत्री सूर्य घर योजना राज्यात प्रभावीपणे राबविणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

      महाऊर्जाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, खासदार मेधा कुलकर्णी, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, आमदार भीमराव तापकीर, महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, महाऊर्जाच्या महासंचालक डॉ.कादंबरी बलकवडे, महाराष्ट्र राज्य वीज कंपनीचे संचालक विश्वास पाठक,  ऊर्जा दक्षता ब्युरोचे सचिव मिलिंद देवरे, अतिरिक्त महासंचालक डॉ.त्रिगुण कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

      मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, महाऊर्जासाठी येत्या काळात  दोन उद्दिष्टे महत्वाची आहेत. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर ऊर्जेचा वापर करण्याला गती द्यावी लागेल. प्रधानमंत्री सुर्यघर योजना यशस्वी झाली असून त्या योजनेशी संलग्न असलेली राज्याची योजना सुरू करून पहिल्या टप्प्यात 100 युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक  आणि दुसऱ्या टप्प्यात 300 युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक सौर ऊर्जेवर आणायचे आहेत. 300 युनिटपर्यंत वीजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांचे वीज देयक शून्यावर यावे, असा प्रयत्न आहे. ही दोन्ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासंदर्भात महाऊर्जा हे काम चांगल्यारितीने करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 


            

आमची प्रक्रिया पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण आहे भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

 आमची प्रक्रिया पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण आहे

भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

 

मुंबई, 8 : भारत निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला 24 डिसेंबर 2024 रोजी सविस्तर उत्तर पाठवले असूनत्यात त्यांच्या उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर स्पष्ट आणि तपशीलवार स्पष्टीकरण दिले आहे. या अधिकृत पत्रव्यवहारानंतरही काँग्रेस नेते श्री. राहुल गांधी यांनी माध्यमांद्वारे पुन्हा शंका आणि आरोप मांडल्याने आयोगाने याबाबत खेद व्यक्त केला आहे.

आयोगाने म्हटले आहे की, "निवडणूक आयोग एक स्वतंत्र आणि संविधानिक संस्था आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा त्याच्या नेत्याने आयोगाशी थेट पत्राद्वारे संपर्क साधल्यासआम्ही निश्चितच उत्तर देतो आणि देत आलो आहोत."

श्री. राहुल गांधी यांनी थेट आयोगाशी संवाद साधण्याऐवजी वारंवार माध्यमांतून आरोप करणे हे आश्चर्यकारक आणि खेदजनक असल्याचे आयोगाचे मत आहे. त्यांनी माध्यमांमध्ये प्रश्न उपस्थित करण्याऐवजी थेट निवडणूक आयोगाशी पत्राद्वारे संपर्क साधावाअशी अपेक्षा आयोगाने व्यक्त केली आहे.

"निवडणूक आयोगाकडे विचारलेल्या अधिकृत प्रश्नांना उत्तर देण्याची आमची प्रक्रिया पारदर्शक आणि ठोस आहे," असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

हा संवाद माध्यमांमधून न करता थेट आयोगाशी केल्यासलोकशाही प्रक्रियेस अधिक बळकटी मिळेल आणि संवाद अधिक परिणामकारक ठरेलअसे भारत निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

Monday, 9 June 2025

राज्यात काल मुंबई शहर जिल्ह्यात सर्वाधिक 41 मिमी पाऊस

 राज्यात काल मुंबई शहर जिल्ह्यात सर्वाधिक 41 मिमी पाऊस

 

मुंबई, 8 : राज्यात मागील 24 तासांमध्ये (8 जून रोजी सकाळपर्यंत ) मुंबई शहर जिल्ह्यात सर्वाधिक 41 मिमी पाऊस झाला आहे. तर रायगड 20.8 मिमीधाराशिव 13.8 मिमीठाणे 7.9 मिमीरत्नागिरी जिल्ह्यात 6.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज 8 जून  रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) : ठाणे 7.9, रायगड ,20.8, रत्नागिरी 6.7,  सिंधुदुर्ग 2,  पालघर 0.9, नाशिक 3.5, धुळे 1.9, नंदुरबार 0.3, जळगाव 0.9, अहिल्यानगर 5.7, पुणे 3.1, सोलापूर 3.8,  सातारा 3.5,  सांगली 2.6,  कोल्हापूर 3.1, छत्रपती संभाजीनगर 5, जालना 5.3, बीड 1.2, लातूर 4.5,  धाराशिव 13.8, नांदेड 0.7,  परभणी 2.9,  हिंगोली 0.5, बुलढाणा 0.8, वाशिम 0.2, यवतमाळ 0.3, वर्धा 0.1. अतिवृष्टी आणि संभाव्य पूर परिस्थिती बाबत उपाय योजना म्हणून एनडीआरएफएसडीआरएफ पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर निवळी घाटात एलपीजी गॅस टँकरची मिनीबसला धडक होऊन 29 जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. टँकरमधून गॅस गळती थांबवण्यासाठी जेएसडब्ल्यू टीम पोहचली असून गळती थांबवण्याचे काम सुरू आहे.

रायगड जिल्ह्यातील एक व्यक्ती पाण्यात बुडून मृत झाली आहे. तर नाशिक जिल्हा वादळी पावसामुळे एक प्राणीवीज पडून दोन प्राणीधुळे व लातूर जिल्ह्यात वीज पडून प्रत्येकी दोन प्राणी आणि जळगाव जिल्ह्यात वीज पडून एक प्राणी मृत झालेले आहे.  तसेच वादळी पावसामुळे जालना जिल्ह्यात दोनजळगाव जिल्ह्यात वीज पडून एक आणि रत्नागिरी जिल्ह्यात रस्ता अपघात मध्ये 29 व्यक्ती आणि 2 प्राणी जखमी झाली असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

००००


Inspiring Journey of Chhatrapati Shivaji Maharaj Glory Circuit Flagged Off

 Inspiring Journey of Chhatrapati Shivaji Maharaj Glory Circuit Flagged Off

Chief Minister Devendra Fadnavis

 

CM Devendra Fadnavis Flags Off Chhatrapati Shivaji Maharaj Circuit Train Under Bharat Gaurav Scheme

 

Mumbai, June 9: Chief Minister Devendra Fadnavis today flagged off the Chhatrapati Shivaji Maharaj Circuit train from Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, marking the beginning of a historic and inspiring journey as part of the Indian Railways’ Bharat Gaurav initiative. Speaking at the inaugural ceremony, the Chief Minister described the journey as a motivational experience for all passengers.

 

CM Fadnavis emphasized that this special train will serve as a moving tribute to the life and legacy of Chhatrapati Shivaji Maharaj and India's freedom struggle. “Over 700 passengers are embarking on this journey today, with nearly 80% of them being under the age of 40. They are setting out to explore the legacy of Chhatrapati Shivaji Maharaj. This circuit offers people from across Maharashtra the opportunity to witness and experience history,” he said.

 

He expressed his happiness that the train’s launch coincides with the 351st anniversary of the coronation of Chhatrapati Shivaji Maharaj. “It is a proud moment that this journey is commencing on such a historic day,” he added.

 

Highlighting Shivaji Maharaj’s achievements, CM Fadnavis said, “Chhatrapati Shivaji Maharaj established the Swarajya by defeating the Mughals and foreign invaders, and eventually expanded it up to the Attock region. Today, the Glory Circuit makes its first halt at Raigad and will further cover historic sites like Shivneri, Lal Mahal, and Shivsrushti in Pune. It will also include a visit to the Mahalakshmi Temple in Kolhapur.”

 

The Chief Minister lauded the efforts of Prime Minister Narendra Modi, Union Railway Minister Ashwini Vaishnaw, State Culture Minister Ashish Shelar, and the tourism department for their contributions to this initiative. He also extended his best wishes to all passengers and congratulated them on participating in the inaugural tour.

 

The event was attended by Assembly Speaker Rahul Narwekar, Culture Minister Ashish Shelar, Cultural Affairs Secretary Vikas Kharge, Tourism Principal Secretary Atul Patne, MTDC Managing Director Manoj Kumar Suryawanshi, General Manager of Indian Railways Dharmveer Meena, IRCTC’s Rahul Himalayan, MTDC General Manager Chandrashekhar Jaiswal, Senior Manager Sanjay Dhekne, along with various railway officials and passengers.

 

Passengers were welcomed at the station by the Maharashtra Tourism Development Corporation (MTDC) with traditional Dhol-Tasha performances. Floral bouquets were presented to travelers, and informative brochures about tourism destinations across Maharashtra were distributed.

 

The five-day tour includes visits to several historic sites related to Chhatrapati Shivaji Maharaj’s life. Cultural programs based on historical themes are also planned throughout the journey.

 

The initiative is a collaboration between the Indian Railways and the Maharashtra Tourism Development Corporation. The train’s journey from Mumbai will showcase Maharashtra’s rich heritage and cultural legacy. At every stop, tourists will be provided with detailed information about the region’s historical and tourist landmarks.

 

To ensure a memorable and comfortable experience, MTDC and IRCTC officials will guide and support passengers at each stage of the journey. From railway stations to ancient forts, travelers will trace the footsteps of history while enjoying the beauty and richness of Maharashtra.

 

Tour Itinerary Highlights (5 Days):

 

Raigad Fort – Coronation site and capital of Shivaji Maharaj.

 

Lal Mahal, Pune – Shivaji Maharaj’s childhood residence.

 

Kasba Ganpati & Shivsrushti, Pune – Pune’s village deity and a museum based on Shivaji’s life.

 

Shivneri Fort – Birthplace of Chhatrapati Shivaji Maharaj.

 

Bhimashankar Jyotirlinga – One of the twelve sacred Jyotirlingas.

 

Pratapgad Fort – Site of the historic victory over Afzal Khan.

 

Kolhapur – Visit to the famous Mahalakshmi Temple.


छत्रपति शिवाजी महाराज गौरव सर्किट: एक प्रेरणादायक यात्राpl share

 छत्रपति शिवाजी महाराज गौरव सर्किट: एक प्रेरणादायक यात्रा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने छत्रपति शिवाजी महाराज सर्किट ट्रेन को दिखाई हरी झंडी

मुंबई9 जून – भारतीय रेलवे की भारत गौरव यात्रा के अंतर्गत शुरू की गई छत्रपति शिवाजी महाराज सर्किट ट्रेन को आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से हरी झंडी दिखाकर रवाना किया। इस अवसर पर मुख्यमंत्री ने कहा कि यह गौरव सर्किट सभी यात्रियों के लिए एक प्रेरणादायक अनुभव साबित होगा।

मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि इस विशेष ट्रेन के माध्यम से छत्रपति शिवाजी महाराज और स्वतंत्रता संग्राम के गौरवशाली इतिहास को जिवीत रखने का कार्य किया जा रहा है। उन्होंने बताया कि इस ट्रेन में आज 700 से अधिक यात्री यात्रा कर रहे हैंजिनमें से 80% यात्री 40 वर्ष से कम उम्र के हैं। इन यात्रियों को शिवाजी महाराज के जीवन से जुड़े ऐतिहासिक स्थलों को देखने का अवसर मिलेगा। उन्होंने यह भी बताया कि शिवराज्याभिषेक के 351 वर्ष पूर्ण होने के दिन यह यात्रा प्रारंभ हो रही हैजो अत्यंत गर्व की बात है।

मुख्यमंत्री ने बताया कि छत्रपति शिवाजी महाराज ने विदेशी आक्रांताओं को पराजित कर स्वराज्य की स्थापना की थीजो बाद में अटके तक फैला। गौरव सर्किट की यह यात्रा रायगढ़ से प्रारंभ होकर शिवनेरीलाल महलपुणे की शिवसृष्टि जैसे ऐतिहासिक स्थलों से होकर गुज़रेगी। साथ ही कोल्हापुर के अंबाबाई मंदिर के दर्शन का भी समावेश है।

मुख्यमंत्री ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदीरेल मंत्री अश्विनी वैष्णवराज्य के सांस्कृतिक कार्य मंत्री अशिष शेलारपर्यटन विभाग और महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडल का आभार प्रकट किया।

इस अवसर पर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरसांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारपर्यटन सचिव अतुल पाटणेएमटीडीसी के एमडी मनोज कुमार सूर्यवंशीरेलवे जीएम धर्मवीर मीणाआईआरसीटीसी के राहुल हिमालियनएमटीडीसी के महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल एवं अन्य अधिकारी उपस्थित थे।

रेलवे स्टेशन पर यात्रियों का पारंपरिक ढोल-ताशों से स्वागत किया गया। सभी पर्यटकों को पुष्पगुच्छ भेंट कर शुभकामनाएं दी गईं और महाराष्ट्र पर्यटन से जुड़ी जानकारी pamphlets के रूप में वितरित की गईं। संपूर्ण वातावरण उत्साहपूर्ण था।

5 दिवसीय गौरव यात्रा का मुख्य आकर्षण 

यह विशेष टूर छत्रपति शिवाजी महाराज के जीवन से जुड़े प्रमुख ऐतिहासिक स्थलों की यात्रा करवाएगाजिनमें शामिल हैं:

रायगड किला – राज्याभिषेक स्थल और राजधानी।

लाल महलपुणे – महाराज का बाल्यकाल यहीं बीता।

कसबा गणपति और शिवसृष्टीपुणे – ग्रामदेवता और शिवाजी पर आधारित संग्रहालय।

शिवनेरी किला – जन्मस्थल।

भीमाशंकर ज्योतिर्लिंग – प्रमुख धार्मिक स्थल।

प्रतापगढ़ किला – अफज़ल खान पर विजय का स्थल।

कोल्हापुर – महालक्ष्मी मंदिर।

पन्हाळा किला – बाजीप्रभू देशपांडे के शौर्य का प्रतीक।

यात्रा के दौरान भारतीय रेलवे और महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडल (एमटीडीसी) द्वारा पर्यटकों को हर स्टेशन पर मार्गदर्शन और ऐतिहासिक जानकारी प्रदान की जाएगी। यह यात्रा इतिहाससंस्कृति और आस्था का एक अविस्मरणीय संगम होगी।

Featured post

Lakshvedhi