Saturday, 19 April 2025

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात शिधावाटप

 प्रत्येक विधानसभा मतदारसंघात शिधावाटप कार्यालय

मुंबई आणि ठाणे क्षेत्रातील शिधावाटप कार्यालयांची पुनर्रचना करुन प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक कार्यालय असेल अशा पद्धतीने पुनर्रचना करण्याचा महत्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला. यापूर्वी 1980 मध्ये शिधावाटप कार्यालयांची पुनर्रचना करण्यात आली होती. नव्या पुनर्रचनेनंतर मुंबई व ठाण्यात एक परिमंडल कार्यालय आणि पाच  नवीन शिधावाटप कार्यालये तयार होतील. यातून मुंबई आणि ठाणे परिसरातील नागरी पुरवठा यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होईलअसा विश्वास उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील कार्यालयात झालेल्या या बैठकीत अन्न व नागरी पुरवठा विभागाची सद्यस्थितीभविष्यातील वाटचालीबाबतचे सादरीकरण करण्यात आले. बैठकीला अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ताउपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. राजेश देशमुखअन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिव जयश्री भोजशिधावाटप नियंत्रक सुधाकर तेलंग आदींसह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि शिधावाटप दुकानदारांच्या संघटनांचे पदाधिकारीप्रतिनिधी उपस्थित होते.

-------०००००-------

पावसाळ्यात मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध होणार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंकडून मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची पाहणी

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंकडून मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची पाहणी

पावसाळ्यात मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध होणार

-         उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबईदि. १५: मुंबईतील खड्डेमुक्‍त रस्‍त्‍यांवर कायमस्‍वरूपी उपाय म्हणून काँक्रिटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला आहे. हे काँक्रिटचे रस्ते पूर्ण झाल्यानंतर रस्ता खोदला जाणार नाही आणि खड्डे पडणार नाहीत. त्यामुळे खड्डेमुक्त मुंबई हा संकल्प आम्ही पूर्ण करणार आहोत. रस्त्यांची कामे करताना गुणवत्तेशी तडजोड खपवून घेतली जाणार नाहीअसे सांगतानाच मे अखेरपर्यंत रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

पावसाळ्यापूर्वी चौक ते चौक (जंक्शन टू जंक्शन) कामे पूर्ण करावीतरस्ते वाहतूकयोग्य करावेत. मॅनहोलरस्त्यांलगतचे सांडपाणी वाहिन्‍यांची प्राधान्याने स्वच्छता करावीअसे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुंबई शहर आणि पूर्व उपनगरे विभागातील काँक्रिट रस्ते कामांची पाहणी केली. बॉम्‍बे हॉस्पिटल जवळील चौक येथून रस्ते पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली. त्यानंतरसी विभागएफ उत्तर विभागव एम पश्चिम विभाग या विभागांमधील सिमेंट रस्ते कामांची पाहणी करण्यात आली. येणाऱ्या पावसाळ्यात नागरिकांना अपघातमुक्तखड्डेमुक्त असा सुखकर व सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकारी वर्गाला देण्यात आल्या.

यावेळी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढामुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणीअतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सिमेंट काँक्रिट रस्ते प्रकल्पाची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे. आतापर्यंत १ हजार ३३३ किलोमीटर रस्‍त्‍याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्‍त्‍यांची काँक्रिटीकरण कामे दोन टप्‍प्‍यांमध्‍ये सुरू असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात ७०० किलो मीटरचे रस्ते तर दुसऱ्या टप्प्यात काँक्रीटीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी ४०० किलो मीटर रस्त्यांचे काम सुरू आहे. एम ४० या ग्रेडचे कॅंक्रीट रस्त्याच्या प्रकल्पाच्या कामासाठी वापरत असून सर्वाधिक भार क्षमता वाहून नेण्याचे त्याचे वैशिष्ट असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

खड्डेमुक्त रस्त्यांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत १ हजार ३३३ किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्त्यांचे काँक्रिटीकरण काम दोन टप्प्यांमध्ये हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यामधील एकूण ६९८ रस्त्यांची कामे (३२४ किलोमीटर) तरदुसऱ्या टप्प्यात एकूण १४२० रस्त्यांचे (३७७ किलोमीटर) काँक्रिटीकरण प्रस्तावित आहे. ही कामे वेळेत पण दर्जेदार पद्धतीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी दिले.

संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी जबाबदारीचे भान ठेवून काम करावे रस्त्यांची कामे उत्कृष्ट पद्धतीने व्हायला हवी त्यात हलगर्जीपणा नको कामात चूक आढळली तर संबंधितांवर कारवाई केली जाईल. जे अधिकारी चांगले काम करतील त्यांचा नक्कीच सन्मान करू. रस्त्याचे काम करणारा कंत्राटदार आणि संबंधित अधिकारी यांचे नावे आणि संपर्क क्रमांक असलेले फलक रस्त्यांवर लावण्यात यावीतअशी सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केली.

पाहणी दौऱ्याची सुरुवात ए विभागातील बॉम्‍बे हॉस्पिटल जवळील चौक येथून झाली. त्यानंतरसी विभागातील आर. एस. सप्रे मार्गएफ उत्तर विभागातील माटुंगा परिसरातील जामे जमशेद मार्ग आणि एम पश्चिम विभागातील चेंबूर परिसरातील मार्ग क्रमांक २१ इत्यादी रस्ते कामांची पाहणी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली. तसेचस्थानिक नागरिकांशी संवाद देखील साधला.

००००

दुर्घटना पीड़ितों को एक लाख रुपये तक कैशलेस इलाज,pl share and save अस्पतालों की जानकारी, बेड की उपलब्धता और शिकायत दर्ज करने के लिए स्वतंत्र मोबाइल ऐप विकसित करने का निर्णय

 दुर्घटना पीड़ितों को एक लाख रुपये तक कैशलेस इलाज

– सार्वजनिक स्वास्थ्य मंत्री प्रकाश आबिटकर

अस्पतालों की जानकारीबेड की उपलब्धता और शिकायत दर्ज करने के लिए

स्वतंत्र मोबाइल ऐप विकसित करने का निर्णय

मुंबई, 18 अप्रैल: मरीजों को समय पर गुणवत्तापूर्ण और कैशलेस इलाज मिल सकेइसके लिए अस्पतालोंसोसायटी अधिकारियों और कार्यान्वयन एजेंसियों को सतर्क रहना होगा। इस प्रक्रिया में कोई गड़बड़ी करने वालों पर सख्त कार्रवाई की जाएगी। साथ ही दुर्घटना में घायल मरीजों को एक लाख रुपये तक का कैशलेस इलाज संबद्ध और अन्य आपातकालीन अस्पतालों से उपलब्ध कराने के लिए सार्वजनिक स्वास्थ्य विभाग को कार्यवाही करने के निर्देश सार्वजनिक स्वास्थ्य और परिवार कल्याण मंत्री श्री प्रकाश आबिटकर ने दिए हैं।

श्री आबिटकर ने मुंबई के वर्ली स्थित राज्य आरोग्य हमी सोसायटी मुख्यालय में आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना और महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना की प्रगति की समीक्षा की। इस बैठक में आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समिति के अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटेराज्य आरोग्य हमी सोसायटी के मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाणउपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दयानंद जगतापसार्वजनिक स्वास्थ्य विभाग के सहसचिव अशोक आत्रामसहायक संचालक डॉ. रविंद्र शेटे और अन्य अधिकारी उपस्थित थे।

बैठक के दौरान मंत्री श्री आबिटकर ने योजनाओं के प्रभावी कार्यान्वयन के लिए कई महत्वपूर्ण निर्णय लिए। इनमें संबद्ध अस्पतालों की संख्या को 1792 से बढ़ाकर 4180 करने का निर्णय शामिल था। यह चयन प्रक्रिया जिला कलेक्टरों की अध्यक्षता में पारदर्शी रूप से की जाएगी।

योजना में इलाज की संख्या बढ़ानेदरों में सुधार करनेअंग प्रत्यारोपण जैसे महंगे इलाज को शामिल करनेऔर प्राथमिक स्वास्थ्य सेवाओं को भी योजना में जोड़ने के लिए एक अध्ययन समिति गठित की गई हैजिसे एक महीने के भीतर अपनी रिपोर्ट प्रस्तुत करनी होगी। आम जनता को योजना से जुड़े अस्पतालों की जानकारीबेड की उपलब्धता और शिकायत दर्ज करने के लिए एक स्वतंत्र मोबाइल ऐप विकसित करने का निर्णय भी लिया गया है।

मंत्री श्री आबिटकर ने निर्देश दिया कि प्रत्येक संबद्ध अस्पताल को हर महीने कम से कम एक स्वास्थ्य शिविर का आयोजन करना चाहिएजिसमें कम से कम पाँच मरीजों का कैशलेस इलाज किया जाए। इन शिविरों में जनप्रतिनिधियों को शामिल कर पूर्व-प्रचार भी किया जाए।

योजना के बेहतर कार्यान्वयन के लिए जिलास्तर पर पालकमंत्रियों की अध्यक्षता में समितियों का गठन कर शीघ्र बैठकें आयोजित की जाएं। साथ हीआयुष्मान कार्ड वितरण अभियान को गति देने के लिए आशा वर्करआंगनवाड़ी सेविकाराशन दुकानदार और नागरिक सेवा केंद्रों के माध्यम से वितरण की योजना बनाई गई है। इस कार्य के लिए उनके मानधन में वृद्धि करने के भी निर्देश दिए गए हैं।

मंत्री ने बताया कि मार्च माह से अब तक लगभग 1300 करोड़ रुपये की राशि अस्पतालों को वितरित की गई है और भविष्य में भी आवश्यकतानुसार निधि दी जाएगी। उन्होंने स्पष्ट कहा कि इस महत्वाकांक्षी योजना का क्रियान्वयन पूर्ण पारदर्शिता के साथ होना चाहिए और किसी

Cashless Treatment Up to One Lakh for Accident Victims –

 Cashless Treatment Up to One Lakh for Accident Victims

– Public Health Minister Prakash Abitkar

A Decision to Develop a Separate Mobile App for Hospital Information, Bed Availability, and Complaint Registration

Mumbai, April 18: To ensure timely and quality cashless treatment for patients, hospitals, society officials, and implementing agencies must remain vigilant. Strict action will be taken against those indulging in malpractices. Additionally, the Public Health Department has been directed to provide cashless treatment of up to one lakh rupees for accident victims through affiliated and other emergency hospitals, stated Public Health and Family Welfare Minister Prakash Abitkar.

Minister Abitkar reviewed the progress of the Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana and the Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana at the State Health Assurance Society headquarters in Worli, Mumbai. Present at the meeting were Dr. Omprakash Shete, Chairman of the Ayushman Bharat Mission Maharashtra Committee, Annasaheb Chavan, CEO of the State Health Assurance Society, Dr. Dayanand Jagtap, Deputy CEO, Ashok Atram, Deputy Secretary of the Public Health Department, Dr. Ravindra Shete, Assistant Director, and others.

During the meeting, Minister Abitkar took several key decisions for the effective implementation of these schemes. One such decision was to increase the number of affiliated hospitals from 1792 to 4180. He directed that the selection process should be carried out transparently under the chairmanship of the district collectors.

Other decisions included increasing the number of treatments covered under the scheme, improving rates, including costly treatments like organ transplants, and incorporating primary healthcare services into the scheme. A study committee has been formed to submit its report within one month. It was also decided to develop a separate mobile app for public access to information on hospital availability, bed availability, and complaint registration.

Minister Abitkar also instructed that each affiliated hospital should organize at least one health camp per month, where a minimum of five patients should be treated cashlessly. Local representatives should be involved in these camps, and their publicity should be done beforehand.

For better implementation of the scheme, district-level committees should be established under the chairmanship of the respective ministers, and meetings should be organized without delay. Additionally, a plan to expedite the distribution of Ayushman cards through ASHA workers, Anganwadi workers, ration shopkeepers, and urban service centers was discussed. Minister Abitkar also directed an increase in the honorarium for these workers.

It was mentioned that around 1,300 crores of funding has been distributed to hospitals since March, and further necessary funds will be provided as needed. Minister Abitkar emphasized that the implementation of this ambitious scheme should be fully transparent, and no form of malpractice will be tolerated.

0000

कर्करोग जनजागृती मोहिमेस गती द्या

 कर्करोग जनजागृती मोहिमेस गती द्या

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबईदि. १८ : कर्करोग संशयितनिदान झालेल्या व उपचारासाठी दाखल रुग्णांची तपशीलवार यादी ठेवावी. त्यांच्या दररोजच्या तपासण्यांचे अहवाल जसे हिमोग्लोबिनरक्तदाबरक्तशर्करा याबाबतची माहिती अचूकपणे भरावी. तसेच जिल्हास्तरावरील अधिकारी व उपसंचालक यांनी अधिनस्त संस्थांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावीअसे स्पष्ट निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिले.

            राज्यातील कर्करोग प्रतिबंधजनजागृती आणि वेळेवर निदानासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा आढावा मंत्री श्री.आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या बैठकीस सहसंचालकराष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमआरोग्य भवनमुंबईठाणेपुणेनाशिक परिमंडळांचे उपसंचालकतसेच या जिल्ह्यांचे जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या कर्करोग जनजागृती व तपासणी मोहीम २०२५ तसेच कर्करोग निदान वाहनाच्या माध्यमातून होणाऱ्या तपासण्या यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यात ठाणेपुणे आणि नाशिक या परिमंडळांतील कामकाजावर विशेष भर देण्यात आला.

            यावेळी मंत्री श्री.आबिटकर यांनी नवीन डे केअर किमोथेरपी सेंटर सुरू करण्यासाठी सूचना करून सर्व आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याबद्दल सांगितले. त्याचप्रमाणे धुलाई सेवा व आहार सुविधांमध्ये सुधारणा करण्याचाही सूचना दिल्या. या मोहिमेमुळे राज्यात कर्करोगासारख्या गंभीर आजारावर वेळेवर निदान व उपचार होण्यास मदत होणार असल्याचे मंत्री श्री.आबिटकर यांनी सांगितले.

000

Maharashtra Leads the Nation in Sports and Multiple

 Maharashtra Leads the Nation in Sports and Multiple Sectors

Governor C. P. Radhakrishnan

Pune, April 18, 2025: Maharashtra Governor C. P. Radhakrishnan highlighted the state's leadership in industry, education, social reform, and sports during the Shiv Chhatrapati State Sports Awards ceremony held at the Shiv Chhatrapati Sports Complex in Balewadi, Pune.

 The Governor emphasized the importance of encouraging children to participate in various sports from a young age to achieve success in international competitions. He acknowledged the significant contributions of female and differently-abled athletes in recent years and expressed confidence in Maharashtra's continued dominance in all sports disciplines.

Chief Minister Devendra Fadnavis urged award recipients to guide and mentor emerging athletes, drawing parallels between Chhatrapati Shivaji Maharaj's leadership and the role of sports achievers in inspiring the youth. He commended veteran badminton player Pradeep Gandhe and former national kabaddi player Shakuntala Khatawkar, who received the Lifetime Achievement Awards for 2022-23 and 2023-24, respectively.

Deputy Chief Minister Ajit Pawar announced increased funding for the sports department and directed that the Shiv Chhatrapati State Sports Awards be distributed annually. Sports Minister Dattatraya Bharane highlighted that 5% of government jobs are reserved for athletes, with 128 athletes directly appointed to government positions to date.

A total of 159 awards were presented during the ceremony, including Lifetime Achievement Awards, awards for differently-abled athletes, player awards, direct awards, the Jijamata Award for outstanding sports mentors, and Adventure Sports Awards for the years 2022-23 and 2023-24.

खेल सहित कई क्षेत्रों में महाराष्ट्र देश का नेतृत्व कर रहा है

 खेल सहित कई क्षेत्रों में महाराष्ट्र देश का नेतृत्व कर रहा है

- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

पुणे18 अप्रैल 2025: महाराष्ट्र के राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन ने शिवछत्रपति राज्य खेल पुरस्कार समारोह में कहा कि महाराष्ट्र ने उद्योगशिक्षासामाजिक सुधार और खेल के क्षेत्र में देश का नेतृत्व किया है। यह समारोह पुणे के बालेवाड़ी स्थित शिवछत्रपति खेल संकुल में आयोजित किया गया था।

राज्यपाल ने अंतरराष्ट्रीय खेल प्रतियोगिताओं में सफलता प्राप्त करने के लिए बच्चों को कम उम्र से ही विभिन्न खेलों में भाग लेने के लिए प्रोत्साहित करने की आवश्यकता पर बल दिया। उन्होंने हाल के वर्षों में महिला और दिव्यांग खिलाड़ियों के उल्लेखनीय योगदान की सराहना की और विश्वास व्यक्त किया कि महाराष्ट्र भविष्य में सभी खेलों में अपना वर्चस्व बनाए रखेगा।

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने पुरस्कार विजेताओं से उभरते खिलाड़ियों का मार्गदर्शन करने का आग्रह कियाऔर छत्रपति शिवाजी महाराज के नेतृत्व की तुलना खेल उपलब्धियों के माध्यम से युवाओं को प्रेरित करने की भूमिका से की। उन्होंने वरिष्ठ बैडमिंटन खिलाड़ी प्रदीप गंधे और पूर्व राष्ट्रीय कबड्डी खिलाड़ी शकुंतला खटावकर को क्रमशः 2022-23 और 2023-24 के लिए जीवनगौरव पुरस्कार प्राप्त करने पर बधाई दी।

            उपमुख्यमंत्री अजित पवार ने खेल विभाग के लिए निधि बढ़ाने की घोषणा की और निर्देश दिया कि शिवछत्रपति राज्य खेल पुरस्कार हर वर्ष वितरित किए जाएं। खेल मंत्री दत्तात्रय भरणे ने बताया कि सरकारी नौकरियों में 5% पद खिलाड़ियों के लिए आरक्षित हैंऔर अब तक 128 खिलाड़ियों को सीधे सरकारी पदों पर नियुक्त किया गया है।

समारोह में कुल 159 पुरस्कार प्रदान किए गएजिनमें जीवनगौरव पुरस्कारदिव्यांग खिलाड़ियों के लिए पुरस्कारखिलाड़ी पुरस्कारप्रत्यक्ष पुरस्कारउत्कृष्ट खेल मार्गदर्शक के लिए जिजामाता पुरस्कारऔर 2022-23 और 2023-24 के लिए साहसी खेल पुरस्कार शामिल हैं।

Featured post

Lakshvedhi