Friday, 14 February 2025

विद्यार्थ्यांना ऑनलाइन उपलब्ध करून देणार

मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा संदर्भ पुस्तके


विद्यार्थ्यांना ऑनलाइन उपलब्ध करून देणार


- माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा पालकमंत्री ॲड.आशिष शेलार


मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी नूतन इमारतीचे लोकार्पण


मुंबई उपनगर 'ग्रंथोत्सव २०२४' चे उद्घाटन


 


            मुंबई, दि. 12 : मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालयामधील 'किऑक्स' मध्ये जगभरातील दुर्मिळ पुस्तक ऑनलाईन वाचण्याची सुविधा आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे बदलणारे अभ्यासक्रम व संदर्भग्रंथ ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची सुविधा मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालयमध्ये, त्याचप्रमाणे मुंबई उपनगरातील सर्व ग्रंथालयात लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.


उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी मुंबई उपनगर, व जिल्ह्यातील सर्व शासनमान्य ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई उपनगर 'ग्रंथोत्सव २०२४' चे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते झाले.


पालकमंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, महानगरपालिकेच्या सर फिरोजशहा मेहता ग्रंथालय इमारतीमध्ये मुंबई उपनगरच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील सोयी सुविधा देवून या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले. या परिसरातील वाचक, विद्यार्थी, ग्रंथ प्रेमींसाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मुंबई उपनगरचे तत्कालीन पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारातून सर्व सोयी सुविधायुक्त ग्रंथालय उभे राहिले आहे. ग्रंथालयाच्या अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या. स्पर्धा परीक्षांची माहिती आणि पुस्तके देखील ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी जिल्ह्यातील ग्रंथालयांची मागणी विचारात घेऊन जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करावा. मुंबई उपनगर, मुंबई शहरातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी मेहनत घेण्याचे आवाहन श्री.शेलार यांनी केले.


ॲड. शेलार म्हणाले की, ग्रंथ म्हणजे प्रत्येकाचे जीवन संपन्न करणारे एक दालन आहे. प्रत्येकाला जगण्याची दिशा देणाऱ्या ग्रंथांना आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे स्थान आहे. स्वातंत्र्यलढ्यापासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापर्यंत किंवा जगभरातील प्रभावी लोक महान साहित्यिक होते.


पालकमंत्री ॲड. शेलार म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे. आता मराठी भाषा जगभराच्या विद्यापीठात शिकवली जाणार आहे. विविध विद्यापीठात मराठी भाषा अध्ययन केंद्र सुरू होतील. शासकीय कामकाजात देखील मराठीचा वापर बंधनकारक करण्यात आलेला आहे. नुकतीच राज्यात पहिली हॅकेथॉन स्पर्धा जाहीर करण्यात आली असून बहुभाषिक पद्धतीने सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या स्टार्टअपना संधी उपलब्ध करून दिली आहे, त्यासाठी पारितोषिक देखील ठेवण्यात आले असल्याचे ॲड.शेलार यांनी सांगितले.


  सकाळी ग्रंथदिंडीचा कार्यक्रम उत्साहात झाला. यावेळी प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, मुंबई उपनगरचे जिल्हा नियोजन अधिकारी संजय कुमार शिंदे, सहाय्यक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील, प्रकाश गंगाधरे, लेखक चंद्रकांत भोंजाळ, बृहन्मुंबई महापालिकेच्या ग्रंथालय अधिकारी साधना कुदळे, नगरसेवक भालचंद्र शिरसाट, प्रभाकर शिंदे, प्रकाश गंगाधरे यासह मुंबई उपनगर मधील विविध ग्रंथालयांचे अध्यक्ष, विविध शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.


विलेपार्ले येथील श्री. वा. फाटक ग्रंथालयाच्या मंजिरी वैद्य यांना 'ग्रंथ मित्र' पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने गौरवण्यात आले. तर जिल्हा ग्रंथालयाच्या नूतन इमारतीच्या नूतनीकरणाबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता तुषार वटकर यांचा तर ग्रंथालयाचे कर्मचारी संपत जाधव यांची 25 वर्षे सेवा झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अलका कुलकर्णी यांनी केले. आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड यांनी केले.


            दुपारच्या सत्रात 'मराठीतील पहिले ज्ञानपीठ' या विषयावर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक चंद्रकांत भोंजाळ, प्रसिद्ध साहित्यिक चांगदेव काळे, प्रसिद्ध समीक्षक आणि लेखक डॉ. अनंत देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली. कुमारी सई विकास खंडाळे यांचे 'छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र' या विषयावर व्याख्यान झाले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा यासंदर्भात श्रीराम देशपांडे यांचे व्याख्यान पार झाले. अभिजात मराठीतील शब्द वैभव' या विषयावर दूरदर्शनच्या निवेदिका दिपाली केळकर यांचे व्याख्यान पार पडले. लहान मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.


ग्रंथोत्सव 2024 मध्ये 13 फेब्रुवारी चे कार्यक्रम


  दि. १३ फेब्रुवारी रोजी 'कथा कवितेच्या राज्यात' या विषयावर सकाळी १० ते ११.१५ वाजेपर्यंत बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड यांचे सादरीकरण. 'भारतीय संविधान माझा अभिमान' या विषयावर अभ्यासक सुरेश सावंत यांचे सकाळी ११.३० ते १२.१५ या वेळेत व्याख्यान. तर दुपारी १२.३० ते १.१५ येथे 'लोककला समजून घेताना' या विषयावर श्रीमती डॉ. मोनिका ठक्कर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. दुपारी २ ते २.४५ या वेळेत 'आधुनिक शेती' या विषयावर कृषीतज्ज्ञ दिलीप फुके, मालाड येथील श्री समर्थ पुस्तकालय व लोकमान्य वाचनालयाचे प्रवीण मालोडकर 'कोवळ्या पालेभाज्या' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २.४५ ते ४.१५ या वेळेत 'संत साहित्य गाण्यामधून' या कार्यक्रमात वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळ, चांभई यांचा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचा समारोप लेखक रमेश नागपुरे यांच्या उपस्थितीत दुपारी ४.१५ ते ५ या वेळेत होईल.


  या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी मुंबई उपनगर संजय बनसोड यांच्यासह ग्रंथोत्सव समन्वय समिती व संयोजन सहाय्य समिती यांनी केले आहे.


०००


संध्या गरवारे/विसंअ/ जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने गौरवण्यात आले. तर जिल्हा ग्रंथालयाच्या नूतन इमारतीच्या नूतनीकरणाबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता तुषार वटकर यांचा तर ग्रंथालयाचे कर्मचारी संपत जाधव यांची 25 वर्षे सेवा झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अलका कुलकर्णी यांनी केले. आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड यांनी केले.

            दुपारच्या सत्रात 'मराठीतील पहिले ज्ञानपीठया विषयावर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक चंद्रकांत भोंजाळप्रसिद्ध साहित्यिक चांगदेव काळेप्रसिद्ध समीक्षक आणि लेखक डॉ. अनंत देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली. कुमारी सई विकास खंडाळे यांचे 'छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्रया विषयावर व्याख्यान झाले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा यासंदर्भात श्रीराम देशपांडे यांचे व्याख्यान पार झाले. अभिजात मराठीतील शब्द वैभवया विषयावर दूरदर्शनच्या निवेदिका दिपाली केळकर यांचे व्याख्यान पार पडले. लहान मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

ग्रंथोत्सव 2024 मध्ये 13 फेब्रुवारी चे कार्यक्रम

  दि. १३ फेब्रुवारी रोजी 'कथा कवितेच्या राज्यातया विषयावर सकाळी १० ते ११.१५ वाजेपर्यंत बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड यांचे सादरीकरण. 'भारतीय संविधान माझा अभिमानया विषयावर अभ्यासक सुरेश सावंत यांचे सकाळी ११.३० ते १२.१५ या वेळेत व्याख्यान. तर दुपारी १२.३० ते १.१५ येथे 'लोककला समजून घेतानाया विषयावर श्रीमती डॉ. मोनिका ठक्कर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.  दुपारी २ ते २.४५ या वेळेत 'आधुनिक शेतीया विषयावर कृषीतज्ज्ञ दिलीप फुकेमालाड येथील श्री समर्थ पुस्तकालय व लोकमान्य वाचनालयाचे प्रवीण मालोडकर 'कोवळ्या पालेभाज्याया विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २.४५ ते ४.१५ या वेळेत 'संत साहित्य गाण्यामधूनया कार्यक्रमात वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळ, चांभई यांचा कार्यक्रम होणार आहे.  कार्यक्रमाचा समारोप लेखक रमेश नागपुरे यांच्या उपस्थितीत दुपारी ४.१५ ते ५ या वेळेत होईल.

  या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी मुंबई उपनगर संजय बनसोड यांच्यासह ग्रंथोत्सव समन्वय समिती व संयोजन सहाय्य समिती यांनी केले आहे.

दोन कोटी शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणार

 दोन कोटी शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणार

- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

आयुष्मान भारत योजना व पीसीपीएनडी कायद्याबाबत आढावा बैठक

 

 मुंबईदि. 12 : विद्यार्थ्यांचे आरोग्य प्राधान्यक्रमावर ठेवून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची दरवर्षी तपासणी करण्यात येते. याच अनुषंगाने यावर्षी दोन कोटी शालेय विद्यार्थ्यांची मोहीमस्तरावर तपासणी करण्यात यावी. त्याचप्रमाणे आयुष्मान कार्डच्या लाभापासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाहीयासाठी नियोजन करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.

मंत्रालय येथे आरोग्य विषयक विविध विषयांच्या आढावा बैठकीत श्री. आबिटकर बोलत होते. यावेळी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णासाहेब चव्हाणआरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकरराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या उपसंचालक रेखा गायकवाड आदी प्रत्यक्ष तर आरोग्य विभागाचे सचिव विरेन्द्र सिंहतसेच सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारीमुख्य कार्यकारी अधिकारीसर्व मंडळांचे उपसंचालकजिल्हा शल्यचिकित्सकजिल्हा आरोग्य अधिकारीमहापालिकेचे वैद्यकीय अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणालेराष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याची दरवर्षी तपासणी करण्यात येते. या तपासणी दरम्यान आरोग्य विषयक समस्या आढळून आलेल्या विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येतात. या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिने राज्यातील 0 ते 18 वयोगटातील साधारण दोन कोटी विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात यावी. तसेच या विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना आरोग्याच्या समस्या जाणवतीलत्यांना योग्य उपचार मिळण्यासाठी व उपचारांचे नियमीत मॉनिटरींग होण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेने तयार केलेले ॲपची माहिती घेण्यात यावी. तसेच आरोग्य तपासणी करण्याच्या दृष्टिने विद्यार्थ्यांची येत्या आठ दिवसांत सर्व माहिती अद्ययावत करून मोहिमस्तरावर या तपासणी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात यावे. यासाठी शालेय आणि महिला व बाल विकास विभाग यांचे देखील सहकार्य घेण्यात यावेअशा सूचनाही श्री. आबिटकर यांनी दिल्या.

प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांच्या आरोग्यविषयक महात्वाकांक्षी योजनांचा लाभ सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहचवून राज्यतील एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये याबाबत नियोजन करण्यात यावे. या अनुषंगाने आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्याला आयुष्मान कार्ड मिळण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर आयुष्मान कार्ड काढण्याचे काम हाती घ्यावे व या कामाचा दैनंदिन अहवाल सादर करावाअसेही श्री. आबिटकर यांनी सांगितले.

गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याबाबत (पीसीपीएनडीटी) नागरिकांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टिने आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. या कायद्याची प्रभावी आणि गतिमान अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्यपोलीस यंत्रणाविधी तज्ज्ञ व सामाजिक संस्था यांच्या मदतीने भरारी पथके नियुक्त करण्यात यावीअसे निर्देश ही श्री.आबिटकर यांनी यावेळी दिले. आपत्कालीन सेवांचा देखील यावेळी आढावा घेण्यात आला.

0000

लाडकी बहीण योजनेस मुख्यमंत्र्यांचा आश्वासक आधार

 लाडकी बहीण योजनेस मुख्यमंत्र्यांचा आश्वासक आधार

 

मुंबईदि. १२ : "लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाहीतर आमच्या जगण्याचा आधार आहे"असे घरकाम करणाऱ्या महिलांनी सांगतानाच " ही योजना कधीही बंद पडणार नाही" अशी आश्वासनपर ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील घरकाम करणाऱ्या २० महिलांना रसिकाश्रय या संस्थेने "जीवाची मुंबईश्रमाची आनंदवारी" या उपक्रमांतर्गत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घडविली. मुख्यमंत्र्यांसह झालेल्या भेटीदरम्यान अनेक महिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. घरकाम करुन ५०० रुपयांत कुटुंब कसं चालवायचंअसा प्रश्न होता. पण लाडकी बहीण’ योजनेने आम्हाला मोठा आधार मिळाला, असे म्हणताना एक वृद्ध महिला गहिवरली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भावना समजून घेत "लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. याहीपेक्षा अधिक मदत कशी करता येईलयाचाही विचार करतोय," असे सांगितले.

या महिलांसाठी ही भेट केवळ योजनांविषयी नव्हतीतर जीवनभर लक्षात राहणारा अनुभव होता. "आम्ही कधी विमान पाहिलं नव्हतंपण आता आम्ही त्यातून प्रवासही केला," असे एका महिलेने मुख्यमंत्र्यांना सांगितले.

या भेटीत महिलांनी आणखी एक विनंती केली की, "सन्माननिधी म्हणून मिळणारे १० हजार रुपये दरवर्षी मिळावेत." यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत "या मागणीचा जरुर विचार करू," असे सांगितले. तसेच काही वृद्ध महिला लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र नसल्याने त्यांना निराधार योजना’ अंतर्गत मदत देण्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

या भेटीचे आयोजन "रसिकाश्रय" संस्थेने केले. "या महिलांच्या संघर्षाची जाणीव करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी संस्थेचे अभिनंदन केले. राज्यातील गरीब जनतेचे जीवन सुसह्य करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या भेटीनंतर महिलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. "मुख्यमंत्र्यांची भेट स्वप्नवत वाटली. लाडकी बहीण योजना कायम राहीलहे ऐकून समाधान झाल्याचे एका महिलेने सांगितले.

000

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’ योजनेची महाविद्यालयांमधून प्रभावीपणे अंमलबजावणी करा : कौशल्य विकास pl share

 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेची महाविद्यालयांमधून

प्रभावीपणे अंमलबजावणी करा : कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

 

मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्या दरम्यान नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) स्किल क्रेडीट पॉईंट सांमजस्य करार

मुंबईदि.१२: "आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेची विविध संलग्न महाविद्यालयांमधून वेगाने आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश कौशल्यरोजगारउद्योजकता आण नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले

राज्यातील विविध शासकीय विद्यापिठांसमवेत सामंजस्य करार करून संयुक्तपणे अंमलबजावणी कार्यवाही करण्यात येत आहे. यानंतर याच धर्तीवर राज्यातील इतर शासकीय विद्यापीठांसमवेत करार करण्यात येतील. यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) स्किल क्रेडीट पॉईंट करता येतील.

मंत्रालय येथील दालनात मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्या दरम्यान नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) स्किल क्रेडीट पॉईंट सांमजस्य करार झाला. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्माआयुक्त नितीन पाटील,  महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर अपूर्वा पालकरमुंबई विद्यापीठ कुलगुरू डॉ. प्रा. रविंद्र कुलकर्णीकुलसचिव प्रसाद कारंडेराज्य कौशल्य सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनावणे उपस्थित होते.

कौशल्य विकास मंत्री लोढा म्हणाले कीमुंबई विद्यापीठ व राज्य कौशल्य विकास  सोसायटी यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे 200 पेक्षा अधिक महाविद्यालय यामध्ये समाविष्ट होतील अशी आशा आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण२०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्व देण्यात आलेले आहे. धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यासाठी तसेचयुवक- युवतींना कौशल्य विकासाची संधी महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र ही नाविन्यपूर्ण योजना सुरु केली आहे.  यानुसारप्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान अंतर्गत राज्यातील महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र (ACKVK) स्थापन करण्याकरिता प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन करून 15 ते 45 वयोगटातील युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करूनत्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. याकरिता केंद्र शासनामार्फत निश्चित केलेल्या Common Cost Norms नुसार कौशल्य विकास केंद्रांना विविध टप्प्यांमध्ये प्रशिक्षण शुल्क अदा करण्यात येत आहे. या योजनेसाठी १५ ते ४५ वयोगटातील संबंधित प्रशिक्षणासाठी आवश्यक किमान पात्रतेनुसार युवक-युवती पात्र आहेत. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेकरिता संपूर्ण राज्य अनुदानित प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता विकास अभियानाच्या निधीमधून योजना सुरु करण्यात आली असल्याचेही श्री. लोढा यांनी सांगितले.

या योजनेंतर्गत मान्यता दिलेल्या प्रत्येक महाविद्यालयातील कौशल्य विकास केंद्रात प्रतिवर्षी साधारण १५० युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याप्रमाणे संपूर्ण राज्यात प्रतिवर्षी साधारण १,५०,००० युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्याचे उद्यिष्ट ठेवण्यात आले असल्याचे श्री. लोढा यांनी सांगितले.

0000

प्रधानमंत्री आवास योजना 2.0: शहरी गरीबों के लिए अपने घर का सपना होगा साकार

 प्रधानमंत्री आवास योजना 2.0: शहरी गरीबों के लिए

अपने घर का सपना होगा साकार

मुंबई, 13 फरवरी: शहरी क्षेत्र में जरूरतमंद लोगों को उनके सपनों का घर मिलेयह एक महत्वपूर्ण सामाजिक जिम्मेदारी है। प्रत्येक विभागीय और शहर-स्तरीय तकनीकी विशेषज्ञ को सामाजिक कार्यकर्ता की भूमिका निभाकर इस लक्ष्य को प्राप्त करने के लिए कार्य करना चाहिएऐसा आह्वान प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 के अभियान निदेशक एवं राज्यस्तरीय परियोजना प्रबंधन इकाई के मुख्य अधिकारी अजीत कवडे ने किया।

बीकेसी (BKC) में कोकण संभाग के लिए प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 से संबंधित एक कार्यशाला आयोजित की गई। इस कार्यशाला में उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडेम्हाडा के मुख्य अभियंता आडेवित्त नियंत्रक अजयसिंह पवारआवास विभाग के अवर सचिव रविंद्र खेतलेवरिष्ठ सलाहकार मुकुल बापटऔर विभिन्न शहरों के तकनीकी विशेषज्ञ उपस्थित थे।

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 का क्रियान्वयन

श्री कवडे ने पहले चरण की प्रगति रिपोर्ट को जल्द से जल्द अपलोड कर जियो-टैगिंग करने के निर्देश दिए। साथ हीदूसरे चरण के लाभार्थियों के पंजीकरण की प्रक्रिया तुरंत शुरू करने और इसके लिए प्रचार अभियान चलाने की भी सलाह दी।

महाराष्ट्र सरकार ने सस्ती और किफायती आवासीय सुविधाओं का सपना साकार करने के लिए प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 को लागू करने का एक महत्वपूर्ण निर्णय लिया है। सितंबर 2024 में केंद्र सरकार ने इस नई योजना के लिए दिशा-निर्देश जारी किए और 14 अक्टूबर 2024 को सह्याद्री में हुई मंत्रिमंडल बैठक में इस प्रस्ताव को मंजूरी दी गई।

अपने घर का सपना होगा साकार

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2015 से महाराष्ट्र में लागू है। राज्य के 399 शहरों में इस योजना का प्रभावी क्रियान्वयन जारी है। अब तक 14.70 लाख मकानों को मंजूरी दी जा चुकी हैजिनमें से 3.79 लाख मकान बनकर तैयार हो चुके हैं। यह योजना आर्थिक रूप से कमजोर वर्ग (EWS) के लिए एक वरदान साबित हुई है। अबदूसरे चरण में और भी उन्नत सुविधाओं के साथ घर बनाए जाएंगे।

PMAY 2.0 की प्रमुख विशेषताएँ

30 से 45 वर्ग मीटर के घर आर्थिक रूप से कमजोर वर्ग (EWS) के लिए बनाए जाएंगेजिनमें शौचालय और अन्य बुनियादी सुविधाएँ होंगी।

योजना के चार प्रमुख घटक:

व्यक्तिगत आवास निर्माण (BLC) – स्वयं के प्लॉट पर घर बनाने के लिए।

साझेदारी में किफायती आवास (AHP) – निजी क्षेत्र की भागीदारी के साथ।

किराये पर किफायती आवास (ARH) – मजदूरों और प्रवासी श्रमिकों के लिए।

ब्याज सब्सिडी योजना (ISS) – होम लोन पर ब्याज में छूट।

संपूर्ण शहरी बुनियादी सुविधाएँ

इस योजना के तहत केवल घर ही नहींबल्कि जल आपूर्तिसीवेज प्रबंधनसड़केंऔर बिजली जैसी बुनियादी सुविधाएं भी प्रदान की जाएंगी। दिव्यांगजनों के लिए विशेष रैंपआंगनवाड़ी केंद्रवर्षा जल संचयन प्रणालीसौर ऊर्जा समाधानऔर हरित क्षेत्रों के लिए स्थानीय वृक्षारोपण जैसी सुविधाओं को भी शामिल किया गया है।

इस योजना को महाराष्ट्र गृहनिर्माण एवं क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) और नगर परिषद प्रशासन संचालनालय (DMA) के सहयोग से लागू किया जा रहा है। अब तक राज्य में 43,989 परिवारों का पंजीकरण किया जा चुका है।

PMAY (Urban) 2.0 के माध्यम सेमहाराष्ट्र के हजारों परिवारों का अपने घर का सपना साकार होगा।

0000

शहरी गरजू नागरिकांच्या घरासाठी आता प्रधानमंत्री आवास योजना 2.0 ची अंमलबजावणी Pl share

 शहरी गरजू नागरिकांच्या घरासाठी आता

प्रधानमंत्री आवास योजना 2.0 ची अंमलबजावणी

 

मुंबईदि. 13 :  शहरी भागातील गरजू लाभार्थ्यांना त्यांच्या स्वप्नातील हक्काचे घर मिळाले पाहिजेया सामाजिक जबाबदारीसाठी प्रत्येक विभागस्तरीयशहरस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ यांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करावेअसे आवाहन उपसचिव तथा प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.०चे अभियान संचालक  तथा  राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेचे मुख्य अधिकारी अजित कवडे यांनी केले.

बीकेसी येथे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 संदर्भात कोकण विभागाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस  उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडेम्हाडाचे मुख्य अभियंता आडेम्हाडाचे वित्त नियंत्रक अजयसिं पवारगृहनिर्माण विभागाचे अवर सचिव रवींद्र खेतलेवरिष्ठ सल्लागार मुकुल बापटविभाग स्तरीय तसेच शहर स्तरीय तांत्रिक तज्ज्ञ आदी यावेळी उपस्थित होते.

श्री.कवडे म्हणाले कीप्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्पा १ करिता मासिक प्रगती अहवाल भरून लवकरात लवकर जियो टॅगिंग करावे.  तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्पा २ करिता तत्काळ लाभार्थी नोंदणी सुरू करण्याच्या सूचना केल्या. यासाठी आवश्यकतेनुसार प्रचार अभियान राबविण्याचीही सूचना त्यांनी केली

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0

सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या घरांचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 ची अंमलबजावणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सप्टेंबर 2024 मध्ये केंद्र शासनाने या नव्या टप्प्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या होत्या. त्यानंतर 14 ऑक्टोबर 2024 रोजी सह्याद्री येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.

गृहस्वप्न साकार होणार!

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2015 पासून राज्यात राबविली जात आहे. राज्यातील 399 शहरांमध्ये या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असूनआतापर्यंत 14.70 लाख घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी 3.79 लाख घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) ही योजना वरदान ठरली असूनआता 2.0 टप्प्यात आणखी सुधारित स्वरूपात घरे बांधण्यात येणार आहेत.

नव्या टप्प्यातील वैशिष्ट्ये

योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ३० ते ४५ चौ. मी. पर्यंतची घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी (EWS) बांधली जाणार आहेत. या घरांमध्ये शौचालय व इतर नागरी सुविधांचा समावेश असणार आहे.

योजनेची अंमलबजावणी ही (१) वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम (BLC), (२) भागीदारी तत्वावर परवडणारी घरे (AHP), (३) भाडे तत्वावर परवडणारी घरे (ARH) आणि (४) व्याज अनुदान योजना (ISS) या चार प्रमुख घटकांद्वारे केली जाणार आहे.

सर्वसमावेशक नागरी सुविधा

घरकुलांसोबत पाणीपुरवठासांडपाणी व्यवस्थापनरस्तेवीजपुरवठा अशा मूलभूत सुविधा पुरविल्या जातील. तसेचदिव्यांग व्यक्तींसाठी आवश्यक रॅम्प आणि सुविधा, अंगणवाड्यापावसाचे पाणी साठवण्यासाठी यंत्रणासौर ऊर्जा प्रणाली आणि हरित क्षेत्रासाठी स्थानिक वृक्षांची लागवड या बाबींचाही समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) व नगरपरिषद प्रशासन संचालनालय (DMA) यांच्या समन्वयाने ही योजना राबवली जात असून आतापर्यंत राज्यात 43,989 कुटुंबांची नोंदणी करण्यात आली आहे.

राज्यातील हजारो कुटुंबांचे हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.


एकलव्य बुक क्लब*आता घरबसल्या वाचू शकता २०० पेक्षा अधिक पुस्तके.*pl share

 Forwarded:

*एकलव्य बुक क्लब*


*आता घरबसल्या वाचू शकता २०० पेक्षा अधिक पुस्तके.*


दिलेल्या नंबर वर पुस्तकाचं नाव व्हाट्सअप वर पाठवा. ३० मिनिटांमध्ये पुस्तकाची PDF तुमच्याजवळ असेल. 


अनंत -  +919657838826

प्रवीण - +918286644504

अंकुश - +918625920606

वैभव - +919552841996


*पुस्तकांची यादी*


१)पाझर-अण्णाभाऊ साठे

२)मृत्युंजय

३)छावा

४)झुंज

५)मावळ

६)शिवरायांचे खरे शत्रू कोण

७)रावण संहिता-हिंदी

८)मी पाहिलेले यशवंतराव

९)कृष्णकाठ-यशवंतराव चव्हाण

१०)सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय

११)अधर्म युद्ध -गिरीश कुबेर

१२)गरुड झेप- रणजित देसाई

१३)मनोवेध -वैजयंती डांगे

१४)मधली भिंत-जनार्धन शिर्के

१५)साहित्याचा गाव-आनंद यादव

१६)झूल-भालचंद्र नेमाडे

१७मध्यरात्र-वी.स.खांडेकर

१८)दोस्त-व.पु.काळे

१९)देखणी-भालचंद्र नेमाडे(कविता संग्रह)

२०)स्वर्गाच्या वाटेवर-सुधा मूर्ती

२१)परीघ-सुधा मूर्ती

२२)प्रकाश वाटा-प्रकाश आमटे

२३)भुताचा जन्म-द.मा.मिरासदार

२४)खिल्ली-पु.ल.देशपांडे

२५)गझल-सुरेश भट

२६)उन्हाच्या काटाविरुद्ध-नागराज मंजुळे

(कविता संग्रह)

२७)बालगंधर्व

२८)कांचनमृग

२९)ययाती- वी.स.खांडेकर

३०)यज्ञकुंड-वी.स.खांडेकर

३१)भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म

३२)डॉ. बाबासाहेब आंबेडकर-धनंजय किर

३३)युगंधर-शिवाजी सावंत

३४)जाती उदम

३५)पानिपत

३६)व्यक्ती आणि वल्ली

३७)माझ्या मानमर्जीतील कविता

३८)हिंदू जगण्याची अडगळ-भालचंद्र नेमाडे

३९)वाईज अँड अदर वाइज-सुधा मूर्ती

४०)बटाट्याची चाळ-पु.ल.देशपांडे

४१)माझा लढा-एडॉल्फ हिटलर

४२)माझ्या बापाची पेंड-द.मा.मिरासदार

४३)कर्मवीर भाऊराव पाटील

४४)नवरा म्हणावा आपला-व.पु.काळे

४५)तमस-भीष्मा साहाणी

४६)आमचा बाप आणि आम्ही-नरेंद्र जाधव

४७)एक होता कार्व्हर-वीणा गव्हाणकर

४८)सती-साने गुरुजी

४९)रामाचा शेला-साने गुरुजी

५०)गोप्या-साने गुरुजी

५१)इतिहासाचार्य राजवाडे-साने गुरुजी

५२)कारगिल का घडलं

५३)साहित्यिकांचा गाव-आनंद यादव

५४)कांचनमृग-रणजित देसाई

५५)गोष्टीच गोष्टी-द.मा.मिरासदार

५६)स्वप्नातील चांदणे-रत्नाकर मतकरी

५७)स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडलं

५८)अमृतवेल-वी.स.खांडेकर

५९)सश्याचे शिंहावलोकन-वी.स.खांडेकर

६०)संकेत-रणजित देसाई

६१)अमोल गोष्टी-साने गुरुजी

६२)अश्रू-वी.स.खांडेकर

६४)सखी-व.पु.काळे

६५)रिकामा देव्हारा-वी.स.खांडेकर

६६)बेलवन-व्यंकटेश माडगूळकर

६७)झोंबी-आनंद यादव

६८)झोपाळा-व.पु.काळे

६९)खडे आणि ओरखडे-मिरासदार

७०)अभोगी-रणजित देसाई

७१)टल्लीची शाळा

७२)कला म्हणजे काय- साने गुरुजी

७३)महात्मा गांधी-सिताकांत

७४)मिरी-साने गुरुजी

७५)दुर्दैवी-साने गुरुजी

७६)कुरल-साने गुरुजी

७७)कर्मचारी-व.पु.काळे

७८)प्लेझर बॉक्स-व.पु.काळे

७९)गरुडझेप-रणजित देसाई

८०)मायाबाजार-व.पु.काळे

८१)जिवलग-कादंबरी

८२)खेळविज्ञानाचे-बालकलाकृती

८३)गूढ भारताचा शोध-अनुवादि

८४)घरभिंत-आनंद यादव

८५)विश्राम-साने गुरुजी

८६)अमोल गोष्टी-सानेगुरुजी

८७)उल्का-वी.स. खांडेकर

८८)ढगा आडचे चांदणे-वी.स.खांडेकर

८९)गुदगुल्या-वी.स.खांडेकर

९०)शेकरा-रणजित देसाई

९१)अपूर्वाई-पु.ल.देशपांडे

९२)गुण गाईन आवडी-पु.ल.देशपांडे

९३)झाड लावणारा माणूस-माधुरी पुरंदरे

९४)महाश्वेता-सुधा मूर्ती

९५)महात्मा फुले समग्र वाङ्मय

९६)बत्ताशी आणि इतर कथा-प्र.के.अत्रे

९७)शिक्षणाची राखरांगोळी

९८)देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे-प्रबोधनकार ठाकरे

९९)विवेकानंद-दाभोलकर

१००)मी नास्तिक का आहे-भगतसिंग

१०१)जेव्हा मी जात चोरली होती-बाबुराव बागुल

१०२)फकिरा-अण्णाभाऊ साठे

१०३)गुलामगिरी-महात्मा फुले

१०४)माझे सत्याचे प्रयोग-महात्मा फुले

१०५)श्यामची आई-साने गुरुजी

१०६)महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक

१०७)छत्रपती शिवाजी महाराज-प्र.न.देशपांडे

१०८)महात्मा जोतीबा फुले

१०९)सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय

११०)मलाला-बाबा भांड

१११)वपुर्झा-व.पु.काळे

११२)पाणपोई-व.पु.काळे

११३)काळे पाणी-सावरकर

११४)बनगरवाडी-माडगूळकर

११५)पूर्वाभास-सोनाली सावंत

११६)समज गैरसमज-दत्तात्रय निकम

११७)खगोल-एक अनुत्तरिय प्रश्न

११८)काळोखातील प्रकाश-नरेंद्र वाकोडे

११९)पावसाचं वय-कविता संग्रह

१२०)मनुस्मृती-अनुवादित

१२१)अब्राहम लिंकन

१२२)पानिपतची बखर

१२३)पत्री-साने गुरुजी

१२४)कडू आणि गोड-गंगाधर गाडगीळ

१२५)योद्धा संन्याशी- वसंत पोतदार

१२६)वंश आणि वंशवाद-अनुवादित

१२७)टर्निंग पॉईंट- अब्दुल कलाम

१२८)ब्रॅण्डिंची बॉटल-अत्रे

१२९)धागे-गुलजार

१३०)मुलखावेगळा राजा

१३०)अफजल खानाचा वध

१३१)हुतात्मा- दामोदर चाफेकर

१३२)मला दिसलेली अमेरिका-अरविंद माने

१३३)शांभवी-श्रीनिवास कशाळीकर

१३४)अडम-रत्नाकर मतकरी

१३५)सेवाग्राम ते शोधग्राम-अभय बंग

१३६)झेंडूची फुलं-अत्रे

१३७)ज्ञानेश्वरी

१३८)कोण होते....?(दाभोलकर-पानसरे-कलबर्गी)

१३९)शंभूराजे-दामोदर मगदूत

१४०)चक्रम कोण नाही?

१४१)टारफुला-शंकर पाटील

१४२)वळीव-शंकर पाटील

१४३)अनोळख -शांता शेळके

१४४)वारी-माडगूळकर

१४५)जातककथा-धर्मनंद कोसंबी

१४६)काळी जोगीन-नारायण धारप

१४७)भगवान बुद्ध

१४८)चकाट्या-मिरासदार

१४९)पावनखिंड-रणजित देसाई

१५०)धन अपुरे-रणजित देसाई

१५१)माझा गाव-रणजित देसाई

१५२)कमोदीनी-रणजित देसाई

१५३)वारसा-रणजित देसाई

१५४)बंधीजीवन-शचिंद्रनाथ संण्याल

१५५)बजिंद-गणेश माणुगडे

१५६)आयुष्याचे धडे -सुद्धा मूर्ती

१५७)भारतीय संविधान

१५८)मिर्झा गालिब

१५९)उपरा-लक्ष्मण माने

१६०)मन निरभ्र व्हावं-आ ह साळुंखे

१६१)तुझ्या सह तुझ्या विना-आ ह साळुंखे

१६२)मित्रांना शत्रू करू नका-आ ह साळुंखे

१६३)कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा

१६४)प्रबोधन ठाकरे खंड

१६५)बौद्ध दर्शन

१६७)अग्निपंख-अब्दुल कलाम

१६८)अछूत-दया पवार

१६९)बलूत-दया पवार

१७०)आंबेडकर चळवळ संपली आहे

१७१)इधोस

१७२)किमयागार

१७३)राजश्री शाहू महाराज

१७४)गावगाडा

१७५)ग्रामगीता-तुकडोजी

१७६)महात्मा फुले-चरित्र

१७७)कोल्हाट्याची पोर

१७८)जागत्या-दया पवार

१७९) द अलकेमिस्ट

१८०)भारतातील विवाहसंस्था

१८१)महानायक

१८२)मुसफिर-अच्युत गोडबोले

१८३)युगंधर

१८४)संध्याकाळच्या कविता-कवी ग्रेस

१८५)सुब्बना

१८६)यज्ञकुंड

१८७)रुपमहाल-रणजित देसाई

१८८)टॅक्सी

१९०)वारसा-देसाई

१९१)प्रेम

१९२)साकळ-बनहट्टी

१९३)आई विरुद्ध बाई

१९४)रक्षा-स्मिता दामले

१९५)अर्थाच्या शोधत-नितीन कोत्तापल्ले

१९६)इंटिमेंट-वपु

१९७)अहं

१९८)अघोर-उत्तम मोहितकर

१९९)आभास हा -मंदार कात्रे

२००)मस्तानीचा बाजीराव

२०१)मी लडाची मैना तुमची

२०२)राऊ-ना.स.इनामदार

२०३)नटरंग-आनंद यादव

२०४)वारणेचा वाघ-अण्णाभाऊ साठे

२०५)ताई मी कलेक्टर व्हयनू-राजेश पाटील IAS


*_वाचनाची आवड असलेल्यांनी वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता हा मेसेज जरूर पुढे पाठवा._*

Featured post

Lakshvedhi