Friday, 12 January 2024

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतील उर्वरित 62 वसतिगृहे सुरू करण्यास शासनाची मान्यता

 संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतील

उर्वरित 62 वसतिगृहे सुरू करण्यास शासनाची मान्यता

- कृषी मंत्री धनंजय मुंडे

            मुंबई दि. 12 : सामाजिक न्याय विभागांतर्गत स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ  संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी वसतिगृह चालविते. 82 पैकी 20 वसतिगृहे सुरु असून उर्वरित 62 वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

            या योजनेंतर्गत राज्यात ऊसतोड कामगारांची संख्या अधिक असलेल्या 41 तालुक्यांची निवड करून त्यात 100 क्षमतेचे मुला-मुलींसाठी स्वतंत्र असे एकूण 82 वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असताना घेतला होता. बीडअहमदनगर व जालना जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 20 वसतिगृहे भाड्याच्या जागेत सुरू करण्यात आली होती. यांपैकी आतापर्यंत 5 वसतीगृहांना स्वतःच्या जागेत इमारत बांधकामासाठी प्रत्येकी 10 कोटी रुपये निधी देखील शासनाने उपलब्ध करून दिला आहे.

            वसतिगृह योजनेतील उर्वरित 62 वसतिगृहे सुरू करण्यात यावेतयाबाबत मंत्री श्री. मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती. त्यानुसार आता आणखी 31 तालुक्यात 62 वसतिगृहे उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही वसतिगृहे सुरुवातीस भाड्याच्या जागेत चालवली जाणार असून आगामी शैक्षणिक वर्षांपासून खुली करण्यात येतील. टप्प्याटप्प्याने वसतिगृहे स्वतःच्या जागेत इमारती उभारून चालवली जातील.

            ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यादृष्टीने ऊसतोड कामगारांच्या मुलांची शाळेसह निवास व भोजनाची उत्तम सोय व्हावीया दृष्टीने ही वसतिगृहे अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. ऊसतोड कामगारांच्या पुढील पिढ्यांच्या हातात कोयता येऊ नयेया दृष्टीने शासनाचे हे अत्यंत मोठे पाऊल आहे. वसतिगृहे सुरु करण्यास मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आभार व्यक्त केले आहेत.

या ठिकाणी सुरू होणार प्रत्येकी दोन वसतिगृहे :-

बीड जिल्हा - वडवणीधारूरशिरूर कासारआष्टीअंबाजोगाई

अहमदनगर - शेवगाव

जालना - परतूरबदनापूरजालनामंठा

नांदेड - कंधारमुखेडलोहा

परभणी - गंगाखेडपालमसोनपेठ

धाराशिव - कळंबभूमपरांडा

लातूर - रेणापूरजळकोट

छत्रपती संभाजीनगर - पैठणसोयगावसिल्लोड

नाशिक - निफाडनांदगावयेवलासिन्नर

जळगाव - एरंडोलयावलचाळीसगाव

राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे निलगिरी बाग येथे आगमन

 राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे निलगिरी बाग येथे आगमन

 

            नाशिकदि. 12 : 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे निलगिरी बाग येथील हेलिपॅडवर आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

            यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजिल्हाधिकारी जलज शर्मापोलीस आयुक्त (नाशिक शहर) संदीप कर्णिक उपस्थित होते.

            यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे  रोड शो आणि 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी तपोवन मैदानाकडे रवाना झाले आहेत.

0000


 

वृत्त क्र. 136

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ओझर विमानतळावर आगमन

 

            नाशिकदि. 12 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नवी दिल्ली येथून वायू दलाच्या खास विमानाने ओझर विमानतळावर आगमन झाले.

            यावेळी राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीरपोलिस महासंचालक रश्मी शुक्लानाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेजिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

            यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी हेलिकॉप्टरने निलीगिरी बाग हेलिपॅडकडे रवाना झाले.

0000


 


पंतप्रधान 12 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर

 पंतप्रधान 12 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर


महाराष्ट्रातील 30,500 कोटींहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण, आणि पायाभरणी पंतप्रधान करणार


गतिशीलतेत वाढ करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून अटल बिहारी वाजपेयी शिवडी - न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन पंतप्रधान करणार


सुमारे 17,840 कोटी रुपये खर्चाचा अटल सेतू हा देशातील सर्वात लांब पूल, तसेच सर्वात लांब सागरी पूलदेखील आहे


पूर्व मुक्त मार्गाचे ऑरेंज गेट मरीन ड्राइव्हला जोडणाऱ्या भूमिगत बोगद्याची पंतप्रधान करणार पायाभरणी


रत्ने आणि आभूषण क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, पंतप्रधान सिप्झ सेझ येथे 'भारतरत्नम' आणि नवीन उपक्रम व सेवा टॉवर (NEST) 01 चे करणार उद्घाटन


रेल्वे आणि पेयजलाशी संबंधित अनेक प्रकल्पांचे होणार राष्ट्रार्पण


महिला सक्षमीकरणाला अधिक चालना देण्यासाठी पंतप्रधान महाराष्ट्रात नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा करणार प्रारंभ


पंतप्रधान करणार 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन


महोत्सवाची संकल्पना - विकसित भारत@2047: युवांसाठी, युवांद्वारे


https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1995055 




PM to visit Maharashtra on 12th January


PM to inaugurate, dedicate to Nation and lay the foundation stone of multiple development projects worth more than Rs. 30,500 crore in Maharashtra


In a significant step to enhance ease of mobility, PM to inaugurate Atal Bihari Vajpayee Sewri - Nhava Sheva Atal Setu


Built at cost of about Rs 17,840 crore, Atal Setu is the longest bridge in India and also the longest sea bridge in the country


PM to lay the foundation stone of underground road tunnel connecting Eastern Freeway's Orange Gate to Marine Drive


In a significant step to bolster the Gems and Jewellery sector, PM to inaugurate the 'Bharat Ratnam' and New Enterprises & Services Tower (NEST) 01 at SEEPZ SEZ


Multiple projects related to rail and drinking water to be dedicated to Nation


In yet another effort towards women empowerment, PM to also launch Namo Mahila Shashaktikaran Abhiyaan in Maharashtra


PM to inaugurate 27th National Youth Festival


Theme of the Festival - Viksit Bharat@ 2047: युवा के लिए, युवा के द्वारा


https://pi

b.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1995055 

स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राची प्रथम क्रमांकावर झेप

 स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राची प्रथम क्रमांकावर झेप

            मुंबईदि. 11 : स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 मध्ये महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील भारत मंडपम मध्ये झालेल्या सोहळ्यात गुरूवारी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.एच.गोविंदराज यांनी राज्याच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्री हरदीप सिंह पुरी यावेळी उपस्थित होते.

            स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 चे निकाल आज जाहीर झाले. त्यात महाराष्ट्राने पहिल्यांदाच इतर राज्यांना मागे टाकून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविला आहे. मागील वर्षी मध्यप्रदेश राज्याला हा पुरस्कार मिळाला होता. देशात इंदूर आणि सुरत या शहरांनी संयुक्त प्रथम क्रमांक पटकावला असून नवी मुंबई हे देशातील तिसरे स्वच्छ शहर ठरले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त राजेश नार्वेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

            राष्ट्रीय स्तरावरील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुरस्कारांपैकी तीन पुरस्कार राज्यातील नवी मुंबई महानगरपालिकासासवड नगरपालिका तसेच लोणावळा नगरपालिकांना प्राप्त झाले आहेत. नवी मुंबईने देशातील सर्वात स्वच्छ शहरांत सेव्हन स्टार मानांकनासह आपले तिसरे स्थान कायम राखले आहे. तर एक लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात सासवड देशात पहिले तर लोणावळा शहर देशात तिसऱ्या स्थानांवर आहे. या संस्थांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याव्यतिरिक्त पुणे महानगरपालिका (स्वच्छतेत 10 वा क्रमांक) तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका (फाईव्ह स्टार मानांकन आणि वॉटरप्लस मानांकनासह स्वच्छतेत 13 वा क्रमांक)गडहिंग्लज (25 ते 50 हजार लोकसंख्येचे स्वच्छ शहर- पश्चिम विभाग)कराड (50 हजार ते एक लाख लोकसंख्येचे स्वच्छ शहर- पश्चिम विभाग)पाचगणी (15 हजारांहून कमी लोकसंख्येचे स्वच्छ शहर- पश्चिम विभाग) (देशात 28 वा क्रमांक) यांना देखील राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त झाले आहेत. एक लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या स्वच्छतेच्या मानांकन प्राप्त प्रथम 10 शहरांपैकी आठ शहरे महाराष्ट्रातील असून यामध्ये सासवडलोणावळागडहिंग्लजकराडपाचगणी या शहरांव्यतिरिक्त विटादेवळालीसिल्लोड या शहरांचाही समावेश आहे.

            मागील वर्षी राज्यातील केवळ नवी मुंबई या एका शहरास सेव्हन स्टार दर्जा प्राप्त झाला होता. तो दर्जा नवी मुंबईने यावर्षी देखील कायम राखला आहे. देशात केवळ तीन शहरांना सेव्हन स्टार दर्जा प्राप्त आहे. यावर्षी पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन शहरांनी फाइव्ह स्टार दर्जा मिळविला आहे. तर 28 शहरांना थ्री स्टार दर्जा प्राप्त झाला असून या गटात महाराष्ट्र देशपातळीवर प्रथम आहे. या शिवाय 81 शहरांना वन स्टार दर्जा प्राप्त झाला आहे.

            स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये महाराष्ट्र राज्यातील फक्त चार शहरांना वॉटर प्लस दर्जा मिळाला होता. त्यात वाढ होऊन स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये महाराष्ट्रातील 21 शहरांना वॉटर प्लस दर्जा प्राप्त झाला आहे. देशातील सर्वाधिक वॉटर प्लस शहरे आता महाराष्ट्रात  झाली आहेत. स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये 200 शहरांना ओडीएफ प्लस प्लस दर्जा प्राप्त होता. स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये 264 शहरांना ओडीएफ प्लस प्लस दर्जा प्राप्त झालेला आहे.

            केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) 2.0 च्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 सन 2021 ते सन 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानात शाश्वत घन कचरा व्यवस्थापनशाश्वत स्वच्छता आणि वापरलेल्या पाण्याचे व्यवस्थापन ही उद्दिष्टे साध्य करण्यात येणार आहेत. तसेच सन 2026 पर्यंत राज्यातील सर्व शहरे कचरा मुक्त (जीएफसी) 3 स्टार मानांकन आणि ओडीएफ प्लस प्लसतसेच एक लक्षपेक्षा कमी लोकसंख्या असलेली 50 टक्के शहरे वॉटर प्लस करण्याचे उद्दिष्ट आहे.

            ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.एच.गोविंदराज यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनालयामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. पुरस्कार स्वीकारताना नगरविकास विभागाचे उपसचिव अनिरूद्ध जेवळीकरस्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालक नवनाथ वाठ आदी उपस्थित होते.

00000

महिला सशक्तीकरण अभियान व विविध उपक्रमांच्या लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वतयारीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला

 महिला सशक्तीकरण अभियान व विविध उपक्रमांच्या लोकार्पण सोहळ्याच्या

पूर्वतयारीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

 

            नवी मुंबईदि. 11 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 12जानेवारी रोजी होणाऱ्या विविध उपक्रमांचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सायंकाळी घेतला. नवी मुंबई येथील विमानतळाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य मंडप व्यवस्थेचीकार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या एक लाखाहून अधिक महिला आणि मान्यवरांसाठीच्या सेवा सुविधांबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पाहणी केली.

            यावेळी ‘एमएमआरडीए’चे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जीसिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकरएमएमआरडीए चे सह व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगलकोंकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकरनवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेतसेच विविध शासकीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा उद्घाटन सोहळा तसेच विविध प्रकल्पांचे लोकार्पण प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते दि. 12 जानेवारी रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण कार्यक्रमाची सुरक्षावाहतूक व्यवस्थेबाबत व्यक्तिशः तपशिलवार आढावा घेतलाकार्यक्रमस्थळाची पाहणी केली तसेच संबंधित शासकीय  यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

अटल सेतू’ मुळे साधला जाणार मुंबई महानगर क्षेत्राचा सर्वांगीण विकास

 अटल सेतू’ मुळे साधला जाणार

मुंबई महानगर क्षेत्राचा सर्वांगीण विकास

 

मुंबईला भारताच्या मुख्य भूभागाशी जोडणारे अंतर कमी करणारा आणि प्रवासाच्या वेळेत बचत करणारा अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू’ लोकार्पणासाठी सज्ज झाला आहे. मुंबईसह परिसराची सर्वांगीण उन्नती साधणाराप्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेणारा आणि मुंबई शहराच्या चौफेर विस्तारासाठी साहाय्यभूत ठरणारा हा सेतू गेमचेंजर’ ठरणारा असेल हे निश्चित… लोकार्पणानिमित्त अटल सेतूबाबतची थोडक्यात माहिती देणारा हा लेख..

 

            मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. बेटांचे शहर असलेल्या मुंबईच्या रहिवाश्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी शासनाने विविध प्रकल्प राबविले आह


मुंबई फेस्टिवल 2024' होगा वैश्विक पर्यटकों का आकर्षण

 मुंबई फेस्टिवल 2024' होगा वैश्विक पर्यटकों का आकर्षण


 


         महाराष्ट्र सरकार के पर्यटन विभाग और मुंबई फेस्टिवल समिति के जरिये मुंबई में 20 से 28 जनवरी तक 'मुंबई फेस्टिवल 2024 ' का आयोजन किया जाएगा.


            मुंबई के प्रति देश एवं विदेशों के लोगों में आकर्षण रहा है. राज्य के संस्कृति की जानकारी पर्यटकों तक पहुँचाने के लिए 'मुंबई फेस्टिवल 2024' के माध्यम से यह एक मंच के रूप में साबित होगा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नेतृत्व में, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और उपमुख्यमंत्री अजित पवार के मार्गदशन से इस फेस्टिवल का उत्तम नियोजन किया जाएगा और मुंबई महोत्सव के सफल आयोजन के लिए सरकार के द्वारा प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा की सहअध्यक्षता में एक सलाहकार समिति भी अविरत काम कर रही है. मुंबई फेस्टिवल राज्य में प्रथम ही आयोजित किया जा रहा है. इस महोत्सव के कार्यक्रम स्थल पर भीड़ पर नियंत्रण करने के लिए पंजीयन अनिवार्य किया गया है. इस महोत्सव में शामिल होने के लिए https://mumbai-festival.com/ इस वेबसाईट पर पंजीयन कर सकते है. इस फेस्टिवल कौन-कौन सी बातों तथा किन-किन बिन्दुओं को शामिल किया गया है, इस पर हमने राज्य के पर्यटन मंत्री गिरीष महाजन से पर्यटन फेस्टिवल के संदर्भ में विस्तार से बातचीत की है.....


‘मुंबई फेस्टिवल 2024 का प्रथमत: ही आयोजन किया जा रहा है.


मुंबई फेस्टिवल इस अवधारणा के बारे में कुछ बताइएं?


            उत्तर- मुंबई यह देश की आर्थिक राजधानी है और प्रमुख व्यापार का केंद्र भी है. देश-विदेश के लोगों में मुंबई शहर के बारे में और यहाँ के बॉलीवूड के बारे में विशेष आकर्षण है. मुंबई शहर में प्रतिदिन हजारों की संख्या में देश-विदेश के पर्यटक / व्यवसायिक आते है. राज्य के पर्यटन को गति देकर मुंबई शहर को विश्व पर्यटन नक्से पर लाने के लिए दुबई शॉपिंग फेस्टिवल के तर्ज पर 20 से 28 जनवरी, 2024 तक मुंबई अंतरराष्ट्रीय महोत्सव का मुंबई शहर और उपनगर के विभिन्न विभागों में आयोजन किया जाएगा.


 


‘मुंबई फेस्टिवल 2024, यह बड़ा फेस्टिवल राज्य में प्रथमत: ही हो रहा है, निजी उद्योजक और सरकार के संयुक्त तत्वावधान में यह महोत्सव हो रहा है, इसका नियोजन किस तरह से किया जा रहा है?


            उत्तर- मुंबई महोत्सव के सफल आयोजन के लिए सरकार के द्वारा प्रसिद्ध उद्योजक श्री. आनंद महिंद्रा की सहअध्यक्षता में एक सलाहकार समिति गठित की गई है और इसमें विभिन्न विभागों के सरकारी अधिकारी और विभिन्न क्षेत्रों के नामांकीत व्यक्ति का समावेश किया गया है. इस समिति के मार्गदर्शन में एवं कार्यक्रम के लिए नियुक्त किये गए कार्यक्रम संयोजकों के माध्यम से इस महोत्सव का आयोजन किया जा रहा है.


मुंबई फेस्टिवल में संगीत प्रदर्शन चित्रनगरी बीच फेस्ट और


विभिन्न प्रतियोगिताओं का आयोजन किया जा रहा है, इसके बारे में कुछ बताइएं?


 


            उत्तर- इस महोत्सव में राज्य की कला संस्कृति प्रदर्शित हों इसके लिए विभिन्न सांस्कृतिक कार्यक्रम, साहसी खेल उपक्रम को प्रोत्साहन देने के लिए विभिन्न उपक्रम उदा. सायकलिंग टूर, वॉटर स्पोर्टस्, बीच ॲक्टीव्हीटीज्, पॅरामॉटर शो, जुहू बीच में बीच फेस्टिवल के अंतर्गत फुटबॉल, वॉलीबॉल, योगा, बीच स्वच्छता अभियान, मुव्हीज् स्क्रीन आदि उपक्रम चलाएं जाएंगे.


इस फेस्टिवल में होनेवाली ‘मुंबई वॉक’ इस अवधारणा के बारे में बताइएं?


            उत्तर- मुंबई वॉक यह एक फॅशन शो कार्यक्रम है और इसमें बॉलीवूड सेलिब्रेटी के साथ मुंबई के विकास में जिनकी भूमिका है, वह मुंबई के डब्बेवाले, टॅक्सीचालक, बेस्ट चालक / वाहक, पुलिस, डॉक्टर्स, नर्सेस और बृहन्मुंबई महानगरपालिका के सफाई कर्मी आदि को कार्यक्रम में शामिल कर उनके कार्य का गौरव किया जाएगा.


           


मुंबई फेस्टिवल का मुख्य आकर्षण यानि शॉप ॲण्ड विन फेस्टिवल है,


इसके बारे में जानना चाहेंगे?


            उत्तर- इस महोत्सव के माध्यम से मुंबई और उपनगर के विभिन्न क्षेत्रों के व्यावसायिकों को शामिल किया जा रहा है और दुबई शॉपिंग फेस्टिवल के तर्ज पर इसमें शामिल होनेवाले विभिन्न शॉपिंग मॉल, नाईट मार्केट और महत्त्वपूर्ण रिटेल ऑऊटलेट के माध्यम से खरीदारी ग्राहकों को विशेष छुट एवं आकर्षक पुरस्कार योजना उपक्रम चलाया जाएगा.


इस फेस्टिवल में युवा प्रतिभा को महत्त्व देने के लिए कौन-कौन से अवसर है?


            उत्तर- इस महोत्सव में राज्य की कला संस्कृति को प्रदर्शित करने के लिए विभिन्न सांस्कृतिक कार्यक्रम, साहसी खेल उपक्रम को प्रोत्साहन देने के लिए विभिन्न उपक्रम उदा. सायकलिंग टूर, वॉटर स्पोर्टस्, बीच ॲक्टीव्हीटीज्, पॅरामॉटर शो, जुहू बीच में बीच फेस्टिवल के अंतर्गत फुटबॉल, वॉलीबॉल, योगा, बीच स्वच्छता अभियान, मुव्हीज् स्क्रीन आदि उपक्रम चलाएं जाएंगे. साथ ही विभिन्न जगहों पर शिल्प (हस्तकला), मुंबई एक्स्पो, फूड कोर्ट, गाईडेड सीटी टूर आदि के माध्यम से स्थानीय व्यावसायिक और युवा वर्ग को भागीदारी के अवसर उपलब्ध कराएं जाएंगे.


आपने पर्यटन फेस्टिवल में स्थानीय प्रशासन को किस प्रकार शामिल किया है?


             उत्तर- मुंबई महोत्सव के अच्छे आयोजन के लिए विभिन्न सरकारी विभागों को शामिल किया है और इसमें प्रमुखता से बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई पुलिस, मुंबई यातायात पुलिस व स्थानीय प्रशासन आदि का समावेश है. इसमें विभिन्न स्थानों पर कार्यक्रम के आयोजन के लिए आवश्यक वह अनुमति, कार्यक्रम के लिए जगह उपलब्ध कराने के लिए बृहन्मुंबई महानगरपालिका और मुंबई महानगर विकास प्रदेश विकास प्राधिकरण का सहयोग और महोत्सव के दिनों में कानून एवं व्यवस्था बनाएं रखने के लिए मुंबई पुलिस और यातायात व्यवस्था, पार्किंग के लिए किसी भी प्रकार की बाधा न आये, इसके लिए यातायात पुलिस एवं कोई भी अनुचित घटना न हों, इसके लिए मुंबई अग्निशमन यंत्रणा और आपदा प्रबंधन यंत्रणा की मदद ली जाएगी.


मुंबई में पर्यटन को बढ़ावा देने और यहाँ के पर्यटन स्थलों को विकसित करने के लिए


विभाग द्वारा किस तरह से प्रयास किए जा रहे हैं?


            उत्तर- मुंबई के पर्यटन को बढ़ावा देने के लिए विभिन्न प्रचार-प्रसार माध्यमों के द्वारा राष्ट्रीय एवं आंतरराष्ट्रीयस्तर पर प्रचार अभियान चलाकर पर्यटकों को आकर्षित किया जाता है. बॉलीवूड टूरिजम, मुंबई के युनेस्को हेरिटेज स्थल, दक्षिण मुंबई के वास्तू कला की उत्कृष्ट कृतियों की इमारतों के प्रचार के लिए हेरिटेज वॉक, गेटवे ऑफ इंडिया में लाईट ॲण्ड साऊंड शो, उपनगर के गोराई स्थित विपश्यना सेंटर, कान्हेरी कॅव्हज्, गिलबर्ट हिल, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, जुहू बीच आदि पर्यटन स्थलों का व्यापक प्रचार-प्रसार कर पर्यटकों को आकर्षित किया जाता है. साथ ही निजी टूर आयोजकों के माध्यम से मुंबई दर्शन और बॉलीवूड टूर का भी आयोजन किया जाता है.


मुंबई फेस्टिवल को वैश्विक स्तर तक पहुंचाने के लिए किस


तरह से प्रचार-प्रसार किया जा रहा है?


             उत्तर- मुंबई महोत्सव को राष्ट्रीय एवं अंतरराष्ट्रीय स्तरपर व्यापक प्रचार-प्रसार के लिए प्रयास किये जा रहे है. महोत्सव के प्रचार-प्रसार के लिए नामांकित समाचार-पत्र समुह और टेलीविजन चैनलों को मीडिया पार्टनर के रूप में भी शामिल किया गया है.                                                                                       


मुंबई मैराथॉन और काला घोड़ा कला महोत्सव के आयोजक भी इस फेस्टिवल में भाग ले रहे हैं. इस फेस्टिवल में मुंबई की कई दिग्गज हस्तियों का शामिल होना गर्व की बात है, इसके बारे में आप क्या कहेंगे?


            उत्तर- मुंबई मॅरेथॉन और काला घोडा महोत्सव यह दो कार्यक्रम मुंबई के दिग्गज और आम लोगों के आकर्षण के कार्यक्रम है. इन कार्यक्रम में अनेक दिग्गज व्यक्ति भाग लेते है. यह कार्यक्रम जनवरी महिने में ही आयोजित किये जाते है, इसलिए उन्हें इस महोत्सव के एक भाग के रूप में शामिल किया जा रहा है. इसलिए इस महोत्सव के माध्यम से उन कार्यक्रमों का भी बड़े पैमाने पर प्रचार-प्रसार कर उसके द्वारा स्थानीय लोगों के साथ-साथ पर्यटकों को लाभ उठाना संभव होगा.  


            इस फेस्टिवल में ज्यादा से ज्यादा लोग भाग ले सकें इसके लिए आप क्या अपील करेंगे ? क्या इस फेस्टिवल में सभी शामिल हो सकते है, क्या इसके लिए कोई प्रवेश शुल्क है ?  


            उत्तर - इस महोत्सव में सभी मुंबईकर और पर्यटकों को बड़ी संख्या में शामिल होने का आवाहन किया जा रहा है. https://mumbai-festival.com/ इस वेबसाईट पर जाकर 20 से 28 जनवरी तक होनेवाले प्रत्येक कार्यक्रम के लिए अपना नाम दर्ज कर सकते है तथा पंजीकरण कर सकते है.


            इस महोत्सव के दौरान शॉपिंग मॉल, रिटेलशॉप, नाईट मार्केट व मुंबई एक्स्पो आदि जगहों पर नि:शुल्क प्रवेश रहेगा. इस महोत्सव के समापन कार्यक्रम के स्थान पर भीड़ पर नियंत्रण करने के लिए पंजीकरण अनिवार्य किया गया है और इसके लिए माफक शुल्क लगाने का प्रस्ताव है. 


 - शब्दांकन-संध्या गरवारे, सहायक संचालक, सूचना एवं जनसंपर्क महानिदेशालय


००००



 


Special Interview :


 


Mumbai Festival 2024 will Attract World Tourists


           


      The Tourism department of the Maharashtra government and the Mumbai Festival Committee had jointly organized the “Mumbai Festival 2024 in Mumbai between 20 to 28th January 2024.


      The people from various parts of the nation and the foreign countries have attraction towards Mumbai and ‘Mumbai Festival 2024’ will prove to be the platform for imparting the cultural information of the state to the tourists. Under the leadership of the Chief Minister Eknath Shinde and guidance of Deputy Chief Minister Mr Devendra Fadnavis and Deputy Chief Minister Ajit Pawar the planning of the festival is definitely going to be remarkable. An advisory committee under the joint chairmanship of industrialist Anand Mahindra is working day and night for the successful organization of the Mumbai Festival 2024. The carnival is organized in the state for the first time. Registration is mandatory for avoiding the crowd and the place of the program. The registration can be done on the site https://mumbai-festival.com/ .


      We have interviewed the tourism minister of the state Girish Mahajan to know about what is included in the fest and how is the planning done.


 


The “Mumbai Festival- 2024” is being organized for the first time. What will you say about the concept of organizing the Mumbai festival?


 


      Mumbai is the financial capital of the nation and it is the prime Business hub. People across the nation and abroad have special attraction for Mumbai city and the Bollywood, here. Thousands of tourists and businessmen across the nation and from foreign countries visit Mumbai. With the objective of giving a fillip to the tourism of the state and portraying Mumbai on the world tourism map, the “Mumbai International Festival has been organized in Mumbai city and sub- urban areas on the line of Dubai Shopping Festival. It will be held during 20 to 28th of January- 2024.


                             


The Mumbai Festival- 2024 is the first ever biggest festival in the state and a renowned Industrialist is working as chief of the advisory committee of Mumbai festival. How will the Carnival be planned?


 


      For successful planning of the Mumbai Festival, the government has constituted an Advisory Committee with renowned Industrialist Anand Mahindra as its joint president. This committee includes government officers of various departments and prominent personalities from different sectors. This Festival will be planned under the guidance of the Advisory Committee and the nominated program coordinators.


 


Please tell us something about the Music exhibition, Chitranagari, Beach Festival and various competitions organized during the Mumbai festival


 


      Different programs and adventure sports will be promoted to showcase the art and culture of the State. These include cycling tours, water sports, beach activities, Para motor show, beach festival at Juhu Beach which will include Football, Volleyball, Yoga, beach cleanliness campaigns, movies, screen and other initiatives.


What is the concept of ‘Mumbai Walk’ to be conducted during the Festival ?


       ‘Mumbai Walk’ is in fact a fashion show. Along with the Bollywood celebrities, the people having important contribution in the daily routine life of Mumbai including Mumbai Dabbewale, Taxi Drivers, BEST drivers, conductors, Police, Doctors, Nurses, Sanitation staff of Greater Mumbai Municipal Corporation and others will be made participated in the program and their contribution will be honored.


 


 


 


‘Shop and Win’ festival is a prime attraction of Mumbai Festival.


Let us know a bit about it.


      Through the medium of this festival, the business community belonging to various sectors of Mumbai and sub- urban will be made to participate and on the lines of Dubai Shopping Festival, the customers will be given special rebate offers through various shopping malls, Night Market and important retail outlets. Similarly, attractive prizes will also be given.


What opportunities will be given to the youth for showcasing their talent in this festival? What are the plans for attracting youth?


 


      Various programs related to the Art and Culture of the state will be showcased in this festival. These include Adventure sports, initiatives including Cycling tour, Water sports, Beach activities, Para motor show, Beach festival at Juhu Beach including Football, Volleyball, Yoga, beach cleanliness drive, movies, Screen and other initiatives. Similarly, handicraft, Mumbai Expo, Food Court, guided city tour and other such ventures will make available the opportunity for the local business community and youth to participate.


 


In what way are you making the local administration


 participate in the tourism Festival?


      For smooth organization of the Mumbai Festival, major government departments including Greater Mumbai Municipal Corporation, Mumbai police, Mumbai traffic police and local administration are made to participate in making place available for programs, taking necessary permissions for organizing programs the Municipal Corporation and MMRDA will be approached for assistance. Similarly, Mumbai Police will be instrumental in maintaining law and order whereas the traffic department will ensure a smooth traffic system and parking. The Mumbai Fire Brigade and Disaster Management machinery will also be participating in order to cope with any unwanted incident or mishap.


 


What efforts are being taken by the department for encouraging tourism in Mumbai and developing the tourist destinations in this Metro City?


 


      For encouraging and promoting tourism in Mumbai, national and international publicity campaigns are implemented through various publicity media. The tourists are attracted by giving good publicity to Bollywood tourism, UNESCO Heritage sites in Mumbai, organizing Heritage Walk for publicity, showcasing of the architectural masterpieces in the Southern Mumbai, organizing Light and Sound show at the Gateway of India, Vipassana center in Gorai Sub -urban city, Kanheri caves, Gilbert Hill, Sanjay Gandhi National Park, Juhu beach and other tourist places. The Mumbai Darshan and Bollywood tour are also organized in collaboration with private tour organizers.


 


How is the publicity campaign planned for taking


the Mumbai Festival to global level?


 


      For taking the Mumbai Festival to the National and International level, wide publicity is being made by using various publicity media including Television, Print media, Social Media, Outdoor publicity media through the medium of program organizers. Reputed Newspapers and Television channels are also taken along as media partners for publicity of the Mumbai Fest.


      The organizers of the ‘Mumbai Marathon’ and ‘Kala Ghoda’ art festival are also participating in the Mumbai festival. Similarly many prominent personalities from Mumbai are going to attend the festival and it is a matter of pride- your take


 


The Mumbai Marathon and Kala Ghoda Festival are the two important centers of attraction and popular programs of the Metro city. Many distinguished personalities participate in these programs. This festival is being conducted in January so they are made to participate in this festival. As a result, those programs will also get publicity through this festival and it will be possible for them to take advantage of local and foreign tourists.


What appeal will you make to ensure the participation of the maximum number of people in this festival? Is it possible for all to participate in this festival? Are there any entry fees?


      All the people from Mumbai and all the tourists are urged to participate in this festival in large numbers. Registration has been made mandatory for controlling the crowd during the valedictory ceremony of Mumbai Fest and the proposal for charging reasonable fees is on the card. Notably, the entries at shopping malls, retail shops, night markets, Mumbai Expo

 and other places will be free of charge.


 


           


Sandhya Garware,Assistant Director,DIRECTORATE GENERAL OF INFORMATION AND PUBLIC RELATIONS (DGIPR),


००००


Featured post

Lakshvedhi