Tuesday, 31 January 2023

राज्य सेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ च्या परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा

 राज्य सेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा

निर्णय २०२५ च्या परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला विनंती.

            मुंबई, दि. ३१ : राज्य सेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ पर्यायांऐवजी वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे, या निर्णयामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता असून मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ च्या मुख्य परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे केली आहे.


            महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठविलेल्या पत्रात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, राज्य सेवा मुख्य परीक्षा ही वस्तुनिष्ठ पर्यायांवर आधारित परीक्षा घेतली जाते. या पद्धतीमध्ये बदल करुन जुन्या पद्धतीने म्हणजे वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. हा निर्णय लगेच, २०२३ पासून लागू केल्यास या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता असून त्यामुळे वर्णनात्मक पद्धतीने परीक्षेचा निर्णय २०२५ च्या मुख्य परीक्षेपर्यंत पुढे ढकलण्याची आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य करुन त्याप्रमाणे वर्णनात्मक परीक्षा पद्धतीचा निर्णय पुढे ढकलावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे केली असून आयोग यावर तातडीने निर्णय घेऊन राज्यातील लाखो तरुण-तरुणींना दिलासा देईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.


            महाराष्ट्र लोकसेवा आयोग अत्यंत कार्यक्षमतेने काम करीत असून गेल्या सात-आठ महिन्यांमध्ये आयोगाने नोकऱ्यांमधील अनुशेष कमी करण्याचे काम वेगाने केले आहे. शासकीय नोकऱ्यांमधील ७५ हजार रिक्त पदे भरण्याची तयारी पूर्ण झाली असून त्याचे नियोजनही झालेले आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे.


०००००


महाराष्ट्रातील संसद सदस्यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

 महाराष्ट्रातील संसद सदस्यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठकखासदार हे राज्याच्या विकासासाठीचे


देशाच्या सर्वोच्च सभागृहातील महाराष्ट्राचा बुलंद आवाज


सर्वांनी एकत्रीतपणे केंद्र शासनाकडे राज्याच्या प्रलंबित प्रस्तावांबाबत पाठपुरावा करावा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            मुंबई, दि. 30 : संसद सदस्य हे राज्याच्या विकासासाठी झटणारे लोकप्रतिनिधी आहेत. आपले खासदार हे देशाच्या सर्वोच्च सभागृहातील महाराष्ट्राचा आवाज आहेत. हा आवाज जितका बुलंद तेवढ्या विकासाच्या योजना, निधी राज्यात येईल. त्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत पाठपुरावा करावा. सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारी यंत्रणा उभी करतानाच महाराष्ट्र सदनातील निवासी आयुक्तांनी केंद्रीय मंत्रालय व राज्यातील विविध विभाग यातील दुवा म्हणून काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.


            संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील संसद सदस्यांची बैठक मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्यमंत्री भागवत कराड, कपिल पाटील, डॉ. भारती पवार, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्यातील संसद सदस्य यांच्यासह राज्य शासनाच्या विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.


            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्याच्या हिताचे, सर्व सामान्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारे प्रस्ताव केंद्र शासनाकडे असून त्यांना गती देण्यासाठी आपण एकदिलाने काम करू. त्यासाठी ही बैठक महत्वाची आहे. प्रलंबित प्रस्ताव, प्रश्नांबाबत पाठपुरावा करतानाच, राज्याच्या विकासासाठी आणखी नवे, अभिनव प्रकल्प, उपक्रम, योजना यांची मांडणी व्हावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.


            आजच्या बैठकीत खासदारांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्यांवर झालेल्या कार्यवाहीबाबत पाठपुरावा करण्यासाठी दोन महिन्यांनी पुन्हा एक बैठक घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            केंद्र शासनाकडून राज्याला आवश्यक तो निधी वेळेवर मिळावा यासाठी आवश्यक ती उपयोगिता प्रमाणपत्र मुदतीत पाठविण्यात यावीत. त्यामुळे मंत्रालयीन विविध विभागांच्या सचिवांनी याबाबत लक्ष घालावे आणि भविष्यात वेळीच उपयोगिता प्रमाणपत्र सादर केली जातील, याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


            केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला भरीव निधी मिळत असून नुकतेच राज्याच्या नगरविकास विभागाच्या १५ हजार कोटींच्या प्रस्तावाला पंतप्रधानांनी मंजुरी दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.


विविध आयुधांचा वापर करून खासदारांनी राज्याचे प्रलंबित प्रश्न मांडावेत - उपमुख्यमंत्री


            संसदेमध्ये विविध आयुधांचा वापर करून खासदारांनी राज्याचे प्रलंबित प्रस्ताव आणि प्रश्न मांडावेत, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी सांगितले. रेल्वे प्रकल्पांसाठी राज्य शासनाचा ५० टक्के निधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे श्री. फडणवीस यांनी जाहीर केले.


 


            सध्या केंद्राकडून १४०० कोटी रुपये मिळाले आहेत. सर्वांनी वेळेत उपयोगिता प्रमाणपत्र द्यावे. त्यामुळे केंद्र शासनाकडे असलेला निधी मिळण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.


            यावेळी खासदार सर्वश्री गजानन किर्तीकर, संजय मंडलिक, इम्तियाज जलील, धनंजय महाडिक, रामदास तडस, धैर्यशील माने, राजेंद्र गावित, डॉ. श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, श्रीरंग बारणे, पूनम महाजन, डॉ. प्रीतम मुंडे, नवनीत राणा, मनोज कोटक, संजय मंडलिक, प्रतापराव जाधव, डॉ. सुजय विखे पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, सुधाकर श्रृंगारे, गोपाळ शेट्टी, हेमंत गोडसे, डॉ. अमोल कोल्हे यांनी मनोगत व्यक्त केले.


 

कपूर से आश्चर्यजनक उपाय:*

 🍃🌾😊


*कपूर से आश्चर्यजनक उपाय:*


*शास्त्रों के अनुसार देवी-देवताओं के समक्ष कपूर जलानें से अक्षय पुण्य प्राप्त होता है।*


*अत: प्रतिदिन सुबह और शाम घर में संध्यावंदन के समय कपूर जरूर जलाएँ।*


*पितृदोष और कालसर्पदोष से मुक्ति हेतु:* 

*कपूर जलानें से देवदोष व पितृदोष का शमन होता है। अक्सर लोग शिकायत करते हैं कि, हमें शायद पितृदोष है या काल सर्पदोष है। दरअसल, यह राहु और केतु का प्रभाव मात्र है। इसको दूर करनें के लिय प्रतिदिन सुबह, शाम और रात्रि को तीन बार घी में भिगोया हुआ कपूर जलाएँ। घर के शौचालय और बाथरूप में कपूर की 2-2 टिकियां रख दें। बस इतना उपाय ही काफी है।*



*आकस्मिक घटनां या दुर्घटनां से बचावः* 

*आकस्मिक घटनां या दुर्घटनां का कारण राहु, केतु और शनि होते हैं। इसके अलावा हमारी तंद्रा और क्रोध भी दुर्घटनां का कारण बनते हैं। इसके लिए रात्रि में हनुमान चालीसा का पाठ करनें के बाद कपूर जलाएँ।*

*हालांकि, प्रतिदिन सुबह और शाम जिस घर में कपूर जलता रहता है उस घर में किसी भी प्रकार की आकस्मिक घटनां और दुर्घटनां नहीं होती। रात्रि में सोनें से पूर्व कपूर जलाकर सोनां तो और भी लाभदायक है।*

*सकारात्मक उर्जा और शां‍ति के लिए:*

*घर में यदि सकारात्मक उर्जा और शांति का निर्माण करनां है तो प्रतिदिन सुबह और शाम कपूर को घी में भिगोकर जलाएँ और संपूर्ण घर में उसकी खुशबू फैलाएँ। ऐसा करनें से घर की नकारात्मक उर्जा नष्ट हो जाएगी।*दु:स्वप्न नहीं आएंगे और घर में अमन शांति बनीं रहेगी।*

*वैज्ञानिक शोधों से यह भी ज्ञात हुआ है कि, इसकी सुगंध से जीवाणु, विषाणु आदि बीमारी फैलानें वाले जीव नष्ट हो जाते हैं जिससे वातावरण शुद्ध हो जाता है तथा बीमारी होनें का भय भी नहीं रहता।*



*अचानक धन प्राप्ति का उपाय:* 

*गुलाब के फूल में कपूर का टुकड़ा रखें। शाम के समय फूल में एक कपूर जला दें और फूल को देवी दुर्गा को चढ़ा दें। इससे आपको अचानक धन मिल सकता है।*

*यह कार्य आप कभी भी शुरू करके कम से कम 43 दिन तक करेंगे तो लाभ मिलेगा। यह कार्य नवरात्रि के दौरान करेंगे तो और भी ज्यादा असरकारक होगा।*


*वास्तु दोष मिटानें के लिए :*

*यदि घर के किसी स्थान पर वास्तु दोष निर्मित हो रहा है तो वहां एक कपूर की 2 टिकियां रख दें। जब वह टिकियां गलकर समाप्त हो जाए तब दूसरी दो टिकिया रख दें। इस तरह बदलते रहेंगे तो वास्तुदोष निर्मित नहीं होगा।*


*भाग्य चमकानें के लिए:*

*पानी में कपूर के तेल की कुछ बूंदों को डालकर नहाएँ। यह आपको तरोताजा तो रखेगा ही आपके भाग्य को भी चमकाएगा। यदि इस में कुछ बूंदें चमेली के तेल की भी डाल लेंगे तो इससे राहु, केतु और शनि का दोष नहीं रहेगा, लेकिन ऐसे सिर्फ शनिवार को ही करें।*


*पति-पत्नी के बीच तनाव को दूर करनें हेतु :

*रात को सोते समय पत्नी अपनें पति के तकिये में सिंदूर की एक पुड़िया और पति अपनी पत्नी के तकिये में कपूर की 2 टिकियां रख दें। प्रातः होते ही सिंदूर की पुड़िया घर से बाहर कहीं उचित स्थान पर फेंक दें तथा कपूर को निकाल कर शयन कक्ष में जला दें।*

*यदि ऐसा नहीं करनां चाहते हैं तो प्रतिदिन शयनकक्ष में कपूर जलाएँ और कपूर की 2 टिकियां शयनकक्ष के किसी कोनें में रख दें। जब वह टिकियां गलकर समाप्त हो जाए तो दूसरी रख दें।*


*धन-धान्य के लिए:* 

*रात्रि काल के समय रसोई समेटनें के बाद चांदी की कटोरी में लौंग तथा कपूर जला दिया करें। यह कार्य नित्य प्रतिदिन करेंगे तो धन-धान्य से आपका घर भरा रहेगा। धन की कभी कमी नहीं होगी।*


*विवाह बाधा हेतु :* 

*विवाह में आ रही बाधा को दूर करनां चाहते हैं तो यह उपाय बहुत ही कारगर है। 36 लौंग और 6 कपूर के टुकड़े लें, इसमें हल्दी और चावल मिलाकर इससे मां दुर्गा को आहुति दें।*


*मनचाही भूमि या भवन पानें के लिए :* 

*यह उपाय नवरात्रि के दिन करनें का है। सबसे पहले उस स्थान की थोड़ी-सी मिट्टी लाकर एक कांच की शीशी में उसे डालें। उसमें गंगा जल और कपूर डालकर उसे पूजा में जौ के ढेर पर स्थापित कर दें। नवरात्र भर उस शीशी के आगे नवार्ण मन्त्र "ऐं हीं क्लीं चामुण्डाय विच्चे" का पांच माला जप करें और जौ में रोज गंगा जल डालें। नवमी के दिन थोड़े से अंकुरित जौ निकाल लें और ले जाकर मनचाही जगह पे डाल दें। कांच की शीशी को छोड़कर शेष सामग्री को नदी में डाल दें। देवी की कृपा हुई तो आपको मनचाहा घर मिल जाएगा।*

*|('}_,*

*|(/\\, संकलन:--- संजय हिरे नाशिक*

*9850088804*

*7030506008*


*आपका,आपके परिवार का भविष्य, बच्चोंका करिअर,शिक्षण, नोकरी, धंदा ,विवाह, संतती ,दारू नशा, वास्तु दोष, निवारण करणे हेतू संपर्क कर सकते हो*

*985008884*

*7030506008*


      *‼️ राधे राधे ‼️*

आपल्या आई वडिलांना कधीच खाली मान घालायला लाऊ नका .-

 आपल्या आई वडिलांना कधीच खाली मान घालायला लाऊ नका .-प्रवीण किणे  


रत्‍नागिरी - गोदूताई जांभेकर विद्यालय ,रत्‍नागिरी मध्ये क्रांतीसागर प्रविण किणे यांनी आई, बाबा यांच्‍या स्‍पप्‍नांची राख करून आपल्‍या प्रेमाची कथा रचणाऱ्या तरूणासोबत लहान मुलांनाही आई वडीलांच्‍या कष्टाची जाणीव करून दिली. उसने पासणे घेवून आपले आईवडील आपल्‍याला

मोबाईल घेवून देतात त्‍यावर वॉलपेपर मात्र प्रेयसीचा असतो..आई बापाचं काय असा प्रश्न या मुलांना विचारला व त्‍यानंतर सलग अर्धा तास मुले हुसमसुन रडत होती...विषय थेट काळजाला भिडला होता. मुलांना आपल्या भावना अनावर झाल्या होत्या. आम्ही घरी जाऊन आई वडील यांना मिठी मारून नमस्कार करू असे वचन मुलांनी दिले.

           आज काल मोबाईल गॉसीप, प्रेमप्रकरणे व मोठी स्‍वप्‍ने पाहणे व साकार करणे अलिशय दुर्मिळ होत आहे..मुलांना आपण कोणत्‍या एसटीत बसलो आहेात हेच आपल्‍याला माहित नाही ..आपले ध्येय निश्चित करा...मुलांनी आपल्‍या शिक्षणासमोर आर्थिक अडचणी, शिक्षणाचे माध्यम, कौटुंबीक समस्‍या, आरोग्‍य अशा अनेक समस्‍या मांडल्‍या त्‍या साध्या सोप्या हसतमुख उदाहरणातून किणे सरांनी लिलया खोडून काढत 8 वर्षाच्‍या पदव्‍या बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्षे 3 महिन्‍यात पूर्ण केल्‍या हे सांगत, अब्‍दुल कलाम यांची परिस्‍थिती, हात पाय नसतानाही केवळतोंडाने चित्रे काढणारी नसरीमा हुजरूक कोल्‍हापूर या संस्‍थेतील मुले...उंची कमी असून जागतीक किर्ती मिळवलेला सचिन, अपघातात अपंगत्‍व येवूनही लाकडी पायावर नृत्‍य करून प्रसिध्द झालेली सुधा चंद्रन अशा अनेक उदाहरणाने मुलांच्‍या काळजाला हात घातला...शिवाय फेअर न लव्‍हली ने सुंदर होता आले असते तर संपुर्ण आफ्रिका गोरा झाला असता हे सांगून हास्‍याचे कारंजे उडवतानाच व्‍यक्‍तिमत्‍वाचे सोंदर्य हे आपल्‍या दिसण्यात नसुन आपल्‍या कतृत्‍वात असते हे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्‍या समोर अनेक नेते झुकतात...त्‍यामुळे दिसण्यापेक्षा असण्याला महत्‍व दया हे सांगत असतानाच अखेर मुळ पालकांच्‍या मनात असणाऱ्या व टंगळमंगळ करणाऱ्या मुलांच्‍या काळजालाच हात घातला...

             आई वडील आपल्‍यासाठी आयुष्य खर्ची घालून स्‍वतः कर्जबाजारी होतात...जर आपल्‍याला पळून जायचे असेल तर आपल्‍या आई वडीलांना विष घालून पळून जा हे सांगताच मुलींसोबत मुलांनीही हुंदके दयायला सुरवात केली आपल्‍यावर प्रेम करणारा मुलगा जर आपल्‍याला जिंकत असेल तर त्‍याला आईबापाला ही जिंकायला सांगा तरच तो मुलगा तुमच्‍या लायक आहे हे समजुन सांगतानाच दिड तास पींडर ऑफ सायलेन्‍स मधुन हसू व अश्रु यांचा संगम मुलांनी अनुभवला....शाळेच प्राचार्य चव्‍हाण संर यांनी पालक, विदयार्थ्याना अशा व्‍याख्यानाची गरज असुन मुलांच्या मध्ये परीवर्तन दिसत असल्‍याचे सांगीतले. मुख्याद्यापक चव्हाण सर यांनी दीड तास मुले चुळबुळ न करता शांतपणे ऐकतात हे आज पाहायला मिळाले...असे सांगून प्रविण .किणे यांचे आभार मानले व पुन्‍हा या सभागृहात पालकांनाही मार्गदर्शन करायला या असे निमंत्रण दिले. आईवडीलांच्‍या आठवणींची व्‍याकुळता व हसता हसता रडवणारे किणे सर अशा वातावरणात दीड तास आयुष्याचे परीवर्तन घडणारे संस्‍मरणीय ठरले.

जिंदगी

 *


जिवन गाणे

 












ज्वारीच्या भाकरीचे महत्व*

 *ज्वारीच्या भाकरीचे महत्व* 


“मी आहारातून गहू काढून टाकला आणि माझं वजन १४ किलोनी कमी झालं.” 


“माझा दमा इतका बरा झाला की, मी माझे दोन इन्हेलर्स काढून फेकून दिले.”


“गेली २० वर्षं अर्धशिशीमुळे माझं डोकं जे रोज दुखायचं, ते तीन दिवसांत दुखायचं बंद झालं.”


“माझ्या छातीतली जळजळ आता थांबली.”


“माझा इरिटेबल बाउल सिंड्रोम सुधारला, माझा अल्सरेटिव्ह कोलायटिस, माझा रुमटॉइड आर्थ्रायटिस, माझा मूड, माझी झोप…” वगैरे सुधारले...


गव्हामुळे तुमच्या रक्तातली साखर अत्यंत नाटकीय पद्धतीने वाढते. काही विदेशी संस्कृतींमधले लोक जे गहू खात नाहीत ते यामुळेच अधिक सडपातळ आणि निरोगी असतात. 


*जेवणात का खावी ज्वारीची भाकरी… ?*


ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. 


ज्वारीमध्ये असणाऱ्या अमायनो ऍसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने अन्नाचे सहज पचन होते. 


बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधीचा त्रास होत नाही.


तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते.


ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.


तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृदयरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे रक्तदाब (ब्लडप्रेशर) नियंत्रणात राहतो.


भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.


*ज्वारीचे फायदे*


1) ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते.


2) ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते.


3) ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात.


4) रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.


5) हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.


6) शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.


7) शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी.


8) महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे.


9) ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात.


10) शौचास साफ होण्यासाठी ज्वारी अतिशय उपयोगी आहे.


11) काविळीच्या आजारात पचायला हलक्या अन्नाची आवश्यकता असते. त्यामुळे काविळीच्या आजारामध्ये व नंतर वर्षभर ज्वारीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यास फायदेशीर ठरते.


*ज्वारीला दररोजच्या आहारात प्राधान्य द्या आणि गव्हाचा सणावाराला उपयोग करा.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2301397959870609&id=100000012811378

Featured post

Lakshvedhi