Thursday, 2 September 2021

 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तातडीने वितरित करावी

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे आदेश

 

          मुंबईदि. 2 : राज्यातील विद्यार्थ्यांना विविध विभागाच्यावतीने शिष्यवृत्तीशैक्षणिक शुल्क देण्यात येते परंतु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात तांत्रिक अडचणी येतात. त्या तातडीने दूर करून विद्यार्थ्यांना  शिष्यवृत्ती वितरित करण्यात यावी असे आदेश उच्च व तंत्र  शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.

            मंत्रालयात विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्ती संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.  या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री.विकासचंद्र रस्तोगी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव आभा शुक्लाउच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज मानेतंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघमाहिती तंत्रज्ञान विभागाचे  व्यवस्थापकीय संचालक प्रसाद कोलथे, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागबहुजन कल्याण विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            उच्च व तंत्र  शिक्षण मंत्री श्री.सामंत म्हणालेविद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याबरोबरच त्यांना सर्व सुविधा सुद्धा वेळेत उपलब्ध झाल्या पाहिजे. अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात तांत्रिक अडचणी येतात अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शिष्यवृत्ती मिळाली नाही म्हणून विद्यार्थी आणि संस्था अडचणीत येत आहेत. यासाठी संबंधित विभागाने समन्वयातून या अडचणी  तातडीने दूर करून मागील 2 वर्षापासून जी शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. ती तातडीने वितरित करण्यात यावी. तसेच ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या माहिती तंत्रज्ञान विभाग आणि संबंधित विभागाने या आठवड्यात बैठक घेऊन सर्व शिष्यवृत्तीचा आढावा घ्यावा आणि ज्या त्रुटी असतील त्या दूर करुन विद्यार्थ्यांना शिष्यवृती वितरीत करण्यात यावी. प्रत्येक महिन्याला याबाबत  आढावा घेण्यात यावा, अशा सूचनाही श्री. सामंत यांनी यावेळी केल्या.

            विद्यार्थ्यांची कागदपत्रे देण्यास महाविद्यालयांनी नकार देऊन नये. विद्यार्थ्यांचे  शैक्षणिक नुकसान होऊ नये. यासाठी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना सहकार्य करावे, याबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या तर संबंधित महाविद्यालयावर कारवाई करण्यात येईल, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

0000


 सर्वात मोठी कौशल्य स्पर्धा – इंडिया स्किल्स महाराष्ट्र 2021 ची

कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी केली घोषणा

शांघाय येथे होणाऱ्या वर्ल्ड स्किल्स चॅम्पियनशिपसाठी राज्यातील युवकांची तयारी

 

·        3 ते 5 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे आयोजन

·        जिल्हास्तरीय स्पर्धेत २२ हजार ९० युवकयुवतींचा सहभाग

·        राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार 263 उमेदवार

 

            मुंबईदि. 02 : शांघाय (चीन) येथे ऑक्टोबर 2022 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड स्किल्स चॅम्पियनशिपसाठी राज्यातील युवक-युवतींची तयारी करुन घेण्यात येत आहे. यासाठी राज्यात आयोजित स्पर्धेला युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल २२ हजार ९० जणांनी यात सहभाग घेतला. जिल्हा आणि विभागीय स्तरावर यांची स्पर्धा झाली असून आता राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये 263 उमेदवार सहभागी होत आहेत. तरुणांमधील नवसंकल्पना आणि उद्योजकतेला चालना देणारी इंडिया स्किल्स महाराष्ट्र 2021 ही सर्वात मोठी कौशल्य स्पर्धा असून कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. 3 ते 5 सप्टेंबर दरम्यान राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

            मंत्रालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्माकौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाहराष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे सिनियर हेड जयकांत सिंह उपस्थित होते.

            प्रिंट मीडिया टेक्नॉलॉजीलँडस्केप गार्डनिंगइंडस्ट्रियल कंट्रोलएअरक्राफ्ट मेंटेनन्सआयटीअॅग्रीकल्चरफ्लोरिस्ट्री यासारख्या कौशल्य व्यवसायांमध्ये या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कौशल्य स्पर्धेची अंतिम फेरी 45 कौशल्य श्रेणींमध्ये 3 ते 5 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शुक्रवार 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता कुर्लामुंबई येथील डॉन बॉस्को औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे होणार आहे. तर रविवार 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता लोअर परेलमुंबई येथील आयएसएमई स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप येथे समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. येथे राज्यस्तरीय चॅम्पियन्सना रोख बक्षीसे आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाईलअसे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

            या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील युवक-युवतींना त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या स्पर्धेमुळे युवक-युवतीमधील नवसंकल्पना आणि त्यांच्यातील उद्यमशीलता यांना चालना मिळेलअसा विश्वास मंत्री श्री. मलिक यांनी व्यक्त केला.

            स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 2018 मध्ये झालेल्या राज्य कौशल्य स्पर्धेच्या तुलनेत यंदाची संख्या 70 टक्के पेक्षा जास्त आहे. स्पर्धेचे नियोजन तीन फेऱ्यांमध्ये करण्यात आले. लेव्हल 1 ची स्पर्धा जिल्हास्तरावर 17 ऑगस्टपासून झाली. ही फेरी सर्व जिल्ह्यांतील विविध आयटीआय आणि प्रशिक्षण केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. 23 ते 24 ऑगस्ट दरम्यान दुसऱ्या फेरीनंतर 263 उमेदवार अंतिम फेरीसाठी पात्र झाले आहेत. हे अंतिम स्पर्धक आता राज्यस्तरीय अंतिम फेरीत 3 ते 5 सप्टेंबर दरम्यान मुंबईपुणे आणि इतर शहरांमधील विविध कौशल्य प्रशिक्षण अकादमी तथा केंद्रांवर स्पर्धेत सहभाग घेतील.

            महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेतील जवळपास 100 विजेत्यांना सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या इंडिया स्किल्स 2021 विभागीय स्पर्धेत आणि पुढे डिसेंबर 2021 मध्ये इंडिया स्किल्स राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल. इंडिया स्किल्स 2021 मधील विजेत्यांना वर्ल्ड स्किल्ससह विविध आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. ऑलिम्पिकच्या बरोबरीने कौशल्यामध्ये वर्ल्ड स्किल्स ही व्यावसायिक कौशल्यांची जागतिक स्पर्धा आहे आणि दर दोन वर्षांनी जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आयोजित केली जाते. वर्ल्ड स्किल्स इंटरनॅशनलची पुढील आवृत्ती ऑक्टोबर 2022 मध्ये चीनच्या शांघाय येथे आयोजित केली जाणार आहे ज्यामध्ये 60 हून अधिक देश सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

            यापुर्वी रशियाच्या काझान येथे आयोजित वर्ल्ड स्किल्स इंटरनॅशनल 2019 स्पर्धेमध्ये भारतीय संघाने एक सुवर्णएक रौप्य व दोन कांस्य आणि १५ उत्कृष्ट सादरीकरणाची पदके अशा एकूण १९ पदकांवर आपले नाव कोरून ६३ देशांमधून तेराव्या स्थानी येण्याचा बहुमान पटकावला होता. महाराष्ट्राने १ कांस्य आणि ३ उत्कृष्ट सादरीकरणाची अशी एकूण ४ पदके मिळविली होती. पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेतही राज्यातील अधिकाधिक युवकयुवतींना संधी मिळावी यासाठी विविध स्तरावर स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याचे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

 *प्राचीन भारतीय वाद्य यंत्र, डमरू*


सनातन संस्कृति में संगीत मोक्ष का मार्ग है. संगीत के विभिन्न वाद्य यंत्रों में प्रमुख है डमरू. भगवान शिव के हाथों में डमरू सदैव होता है.


शंकु आकार के बने इस ढोल के बीच के तंग हिस्से में एक रस्सी बंधी होती है जिसके पहले और दूसरे सिरे में पत्थर या कांसे का एक-एक टुकड़ा लगाया जाता है.


हिन्दू, तिब्बती और बौद्ध संस्कृति में इसका अत्यधिक महत्व माना गया है.


जब डमरू बजता है तो उसमें से 14 तरह की ध्वनि निकलती हैं, उक्त ध्वनि में सृजन और विध्वंस दोनों के ही स्वर छिपे हुए हैं.


*मेरी संस्कृति ..मेरा देश ..मेरा अभिमान 🚩*

 FROM :- MR. ANIL KUMAR



खासकरून सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी


माझ्या अमेरिकन मित्राच्या मुलाचा संदेश ज्याचा मुलगा स्वत: डॉक्टर आहे


 🙏

 वयाच्या 50 व्या वर्षानंतर

 आपण अनुभवू शकतो

 अनेक प्रकारचे आजार.🤔



 एक दिवस, माझा मुलाने मला सांगितले

 की त्याच्या एका डॉक्टर मित्राने

 त्याला जिभेचा एक व्यायाम शिकवला आहे.


 हा जिभेचा व्यायाम अत्यंत प्रभावी आहे तसेच या व्यायामाचे इतरही फायदे आहेत, जसे...


 * 1 * शरीराचे वजन संतुलित ठेवणे

 * 2 * रक्तदाब संतुलित ठेवणे

 * 3 * मेंदूत रक्त गोठण्याची शक्यता कमी करणे

 * 4 * दमा कमी करणे

 * 5 * जवळची दृष्टी चांगली करणे

 * 6 * कान गुंजने कमी करणे

 * 7 * घसा कमी खराब होणे  

 * 8 * खांदा / मान यांचा संसर्ग कमी होणे

 * 9 *  झोप चांगली लागणे


 व्यायाम अगदी सोपा आणि करण्यास सुलभ आणि सोप्पा आहे....


दररोज सकाळी, खाली दिल्या प्रमाणे व्यायाम करावा:

 

* आपली जीभ बाहेर काढा आणि 10 वेळा डावीकडे आणि उजवीकडे हलवा *


 मी दररोज हा व्यायाम करण्यास प्रारंभ केल्यापासून, माझ्या स्मरणशक्तीमधे सुधारणा झाली.


माझे डोके हलके आणि मला ताजेतवाने वाटायला लागले आणि इतर सुधारणाही जाणवायला लागल्या जसे की


    1 जवळचे नीट दिसायला लागले

    २ शरीराचे संतुलन राहायला लागले

    3. तब्येत व्यवस्थित राहणे

    4. चांगले पचन

    5. सर्दी खोकला कमी होणे


 मी अधिक सामर्थ्यवान आणि चपळ झालो.


 टिप


जिभेच्या व्यायामामुळे अल्झायमर नियंत्रित आणि प्रतिबंधित होण्यास मदत होते.


वैद्यकीय संशोधनात असे आढळले आहे की जिभेचा मोठ्या मेंदूशी संबंध आहे. जेव्हा आपण वृद्ध होतो आणि प्रतिकार शक्ती कमी होते, तेव्हा प्रथम चिन्ह दिसून येते की आपली जीभ ताठर होते आणि बर्‍याचदा आपण जीभ चावतो.


जिभेचा वारंवार व्यायाम मेंदूला उत्तेजित करेल,

आपले विचार संकुचित होण्यापासून कमी करण्यात आणि अशा प्रकारे एक स्वस्थ शरीर मिळविण्यात मदत करेल.


👱‍♂👱‍♂👱‍♂👨‍🔬वृद्ध मित्रानो 👱‍♂👱‍♂👱‍♂👨‍🔬🙏

"हा संदेश प्राप्त करणार्‍या प्रत्येक व्यक्तीस हे दहा लोकांकडे पाठविण्यासाठी प्रोत्साहित करतो , किमान एक जीव अल्झायमर होण्यापासून वाचेल ... मी माझा वाटा उचलला आहे, आशा आहे की आपण सुद्धा आपला वाटा उचलून इतरांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्यासाठी मदत करू शकाल. धन्यवाद!🙏🙏

 [9/2, 1:13 PM] Vaishali Bhagat: *WEDDING IN RUSSIA:* 


By Sudha  Narayan Murthy,

Wife of Mr Narayan 

Murthy,  Infosys )


She writes:


"Recently I was in Moscow, Russia. 


The Day I Went to the Park, it was a Sunday. 


It was Drizzling and Cold, though it was Summer. 

I was Standing under an Umbrella and Enjoying the Beauty of the Place... when Suddenly, My Eyes Fell on a Young Couple. 


It Was Apparent that They Had Just Got Married. 


The Girl was in Her Mid-Twenties, Slim and with Blonde Hair and Sparkling Blue Eyes. She Was Very Beautiful Indeed. 


The Boy Was almost the Same Age and Very Handsome. He Was in a Military Uniform. 


The Bride was Wearing a Pretty White Satin Dress, Decorated with Pearls and Pretty Laces. 


Two Young Bridesmaids were Standing Behind Her Holding up the Hem of the Wedding Gown, so as not to let it get Dirtied. 


One Young Boy was Holding an Umbrella Over Their Heads, so that They Should Not Get Drenched. 


The Girl was Holding a Bouquet and the Two Were Standing with Their Arms Linked. 


It Was a Beautiful Sight. 

I  Wondered why They Had Come to the Park in This Rain Soon After Getting Married. 


They Could Surely Have Gone to a Merrier Place.


I Watched as They Walked Together to the Raised Platform Near the Memorial, placed the Bouquet, Bowed their Heads in Silence and Slowly Walked Back.


By Now I was  Curious to Know as to What Was Going On...


There was an Old Man Standing With Them. 


He Looked at Me, My Saree, and asked- 

‘Are you an Indian ?’


I replied-

‘Yes, I am an Indian.’ 


And We Began Chatting Amicably. 


I Decided to use the Opportunity to ask some Questions.


 ‘How Do You Come to Know English ?’


 ‘ Oh, I Worked Abroad.'


 ‘ Please Tell Me Why that Young Couple Visited the War Memorial on Their Wedding Day ?’


 ‘ Oh, that is the Custom in Russia. 


'The Wedding takes Place Normally on a Saturday or a Sunday. 


'Irrespective of the Season, after Signing the Register at the Marriage Office, Married Couples Must visit the Important National Monuments Nearby. 


'Every Boy in this Country Has to Serve in the Military for a Couple of Years at Least. 


'Regardless of His Position, He Must Wear His Service Uniform for the Wedding.’


 ‘Why is That ?’


'This is a Mark of Gratitude. 


'Our Forefathers Have Given their Lives in Various Wars That Russia Has Fought. 


'Some of Them We Won, and Some We Lost, But Their Sacrifice Was Always for the Country. 


'The Newly Married Couple Needs to Remember That They are Living in a Peaceful, Independent Russia Because of Their Ancestors’ Sacrifices. 


'They Must Ask for Their Blessings. 


'Love for the Country is More Important Than Wedding Celebrations.


'We Elders Insist on Continuing with this Tradition Whether it be in Moscow, St. Petersburg or any other Part of Russia.


'On the Wedding Day They Have to Visit the Nearest War Memorial.’


This Set Me Wondering about What We Teach Our Children Here. 


Do We Indians Have the Courtesy to Remember Our Martyrs on the Most Important Day of our Lives ? 


We are Busy in Shopping for Sarees, Buying Jewellery and Planning & Preparing Elaborate Menus and Partying in Discos etc..


My Eyes filled with Tears at the Thought.. and I Wished that We Indians Could Learn a Lesson From the Russians in This Noble Thought and Custom..


And *We Too Could  Respect Our Martyrs Who Sacrificed Their Lives For Our Nation and For Our Today and Tomorrow Too...!*


And From the Heart...! 

🙏🙏

*If You Agree With The Sentiment please do Share ...*

[9/2, 1:13 PM] Vaishali Bhagat: जगातले सगळे रेकॉर्ड 

तुटले ,

जेंव्हा होमीओपॅथी

डॉक्टरच्या बायकोने 

" फोन "

करुन मिस्टरांना सांगीतले की


"घरातला साबुदाणा संपलाय

येताना क्लिनीक मधला 

थोडासा घेऊन या"

😃😃😃😃😃😃😃

 [9/2, 12:28 PM] Vaishali Bhagat: ***** कोर्लईतील शिवमंदिर आणि तेथील सतीशिळा! *****  


          अलिबागपासून २४ किलोमीटर आणि रेवदंड्याच्या थोडे पुढे ६ किलोमीटर अंतरावर कोर्लई नावाचे खूप सुंदर गाव आणि तितकाच सुंदर किल्ला आहे. पोर्तुगीज, मुघल, मराठे व ब्रिटिशांनी केलेल्या अनेक लढायांमुळे या भागाला इतिहासात फार महत्वाचे स्थान आहे. शिवाय कोर्लई हे या भागातील एकच पोर्तुगीज गाव होते ज्याची सुरुवात ५०० वर्षांपूर्वी वर्णीझ, मार्व्हिस, व्हेगास, गोम्स आणि क्लेमेंट्स अशा पाच कुटुंबांनी केली. 


          कोर्लईचा किल्ला ज्या लहानशा टेकडीवर आहे त्या टेकडीच्या पूर्वेकडे पायथ्याशी हे लहानसे शंकर मंदिर आहे. वर कौलारू उतरते छप्पर, विटा मातीच्या भिंती, लाकडी जुन्या बनावटीचे दरवाजे आणि खिडक्यांची लाकडी जाळी हे सर्व अजूनही जुन्या काळापासून जतन केले आहे. मंदिरात जाण्यासाठी ४ पायऱ्या आहेत. मंदिराच्या आत समोरच एका दगडी चौथऱ्यावर लहानसा घडीव नंदी पहायला मिळतो. गाभाऱ्याच्या दरवाज्याजवळ डावीकडे खाली एका कोष्टकामध्ये शेंदूर फासलेली गणपतीची दगडी मूर्ती आहे. गाभाऱ्याच्या उजवीकडे लावलेल्या शिळेवर दगडुजीच्या कामाचा काळ शके १८६४ (म्हणजे इंग्रजी कालगणनेनुसार सन १९४२) लिहिलेले आहे. मंदिराचे बांधकाम हे त्याही खूप आधीचे वाटते. गाभाऱ्याच्या वरील टाईल चे काम आधुनिक बनावटीचे आहे. यात श्रीकृष्ण, श्रीराम आणि महाभारतातील काही दृश्य चित्रित केले आहेत. गाभार्यामध्ये शिवलिंग आहे. या मंदिराच्या बाहेर समोरील बाजूस एक साधारण १२ फूट उंच दगडी दीपमाळ दिसते. जवळच एक लहानसे तुळशी वृंदावन आहे. 


          या मंदिराची सर्वात रोचक बाब म्हणजे येथील सतीशीळा! या शिळांना सतीचा दगड असेही संबोधतात. जुन्या काळात पतीच्या निधनानंतर पत्नीने पतीसोबतच सती जाण्याची प्रथा रूढ होती. यात पत्नी पतीच्या जळत्या चितेमध्ये बसून जिवंतपणीच अग्निदाह करवून प्राण त्याग करत असे. अशा प्रकारे पतिव्रता स्त्रीला देवपदाला पोहचता येते अशी समजूत होती. मध्ययुगीन काळात एखादा वीर युद्धात अथवा जनतेच्या अथवा गुरांच्या संरक्षणार्थ मरण पावल्यास आणि त्या वीरांची पत्नी सती गेल्यास त्या सतीच्या समरणार्थ असे दगड कोरून ठेवले जात. हे दगड म्हणजे तिच्या त्यागाची ग्वाही देत. पुढे १८३९ साली बऱ्याच भारतीय समाजसेवकांच्या अथक परिश्रमांमुळे इंग्रज सरकारने ही प्रथा कायद्याने कालबाह्य ठरवली. त्यानंतर अशा शिळा बनणेही बंद झाले. या शिळा त्या काळातील सतीच्या प्रथेच्या मूक साक्षीदार म्हणून आजही तो इतिहास सांगत आहेत. 


          मंदिराच्या समोर जो मोठा वृक्ष दिसतो त्याच्या पायाशी दोन शेंदूर लावलेल्या सतीशीळा दिसतात. वृक्षाच्या उजवीकडील सतीशीळा २ फूट उंच आणि १ फूट रुंद आहे. यामध्ये आकाशाकडे पाच बोटे असलेला सतीचा हात व तिच्या हातातील चुडा स्पष्टपणे दिसतात. हा हात काटकोनात वळलेला आहे. हाताच्या बाजूला चन्द्र (डावीकडे) व सूर्य (उजवीकडे) यांची प्रतिमा दिसते. चंद्र व सूर्य अमरत्वाचे प्रतीक आहेत. जोपर्यंत आकाशात चन्द्र व सूर्य आहेत तोवर त्या सतीची महती पसरत राहील असा त्याचा अर्थ होतो. वेगवेगळ्या ठिकाणी थोड्याफार फरकाने अशा सतीशीळा संपूर्ण महाराष्ट्रात व दक्षिण भारतात पाहायला मिळतात. काही ठिकाणी चितेवर बसलेले स्त्री पुरुष, वाघावर किंवा घोड्यावर बसलेली स्त्री, शिवाची उपासना करताना पती किंवा पत्नी, दोन स्त्रिया सती गेल्या असतील तर दोन हात इ. पाहायला मिळतात. याच वृक्षाच्या डाव्या बाजूस अजूनही एक अशीच हुबेहूब शिळा दिसते. ही शिळा पहिल्या शिळेपेक्षा थोडी जास्त झिजलेली आहे. याची रचनाही पहिल्या शिळेप्रमाणेच आहे. यातही काटकोनात वळलेला सतीचा हात, तिच्या हातातील चुडा आणि चंद्र व सूर्य पाहता येतात. या दोन शिळांवरून हे सांगता येते की येथे २ स्त्रिया सती गेल्या होत्या. 


          कोर्लई म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो येथील ऐतिहासिक किल्ला, तेथील गावातील वैशिष्ट्यपूर्ण पोर्तुगीज मिश्रित नोलिंग भाषा आणि येथील दीपगृह! पण हे मंदिर आणि येथील सतीशिळा हे कमी माहितीत असलेले ऐतिहासिक वैभवही कोर्लईच्या इतिहासात तितकेच वैशिष्ट्यपूर्ण आहे. शिवाय संध्याकाळी हे मंदिर पाहून झाले की एक फेरफटका येथील समुद्रकिनाऱ्यावर मारावा. येथील किनारा अतिशय स्वच्छ - सुंदर आहे आणि येथून सूर्यास्त पाहणे म्हणजे वेगळेच सुख आहे. 


संदर्भ:

१. भटकंती रायगड जिल्ह्याची - प्र. के. घाणेकर (२००७)

२. बॉम्बे प्रेसिडेन्सीचे कुलाबा गॅझेट (१८८३) 


©️माहिती संकलन आणि फोटो: सुश्रुत निकाळजे (www.TheTown.in)

(www.facebook.com/aitihasikalibag) 


----------------------------------------------------------------- 


ही माहिती आवडल्यास जरूर शेअर करा आणि अजूनही अशी माहिती मिळवण्यासाठी या पेजला लाईक करा! 


----------------------------------------------------------------

[9/2, 12:29 PM] Vaishali Bhagat: *गंमत*


आजकाल पिझ्झा, केक, आईस्क्रीम,बर्गर,तंदूरी 

इत्यादी घरी करून पाहिले जातात 


आणि 


कुरडई  पापड, लोणची 

विकत घेतात..!

😂😂🤥🤥


*दुसरी गंमत* याऊलट म्हणजे,

घरी केलेले पदार्थ हाॅटेलसारखे झाले नाहीत म्हणून बोंब मारतात आणि बाहेर हॉटेलमध्ये गेल्यावर घरगुती खाणं/जेवण कुठे मिळेल ते शोधत बसतात 😜


*तिसरी गंमत* याहूनही कहर म्हणजे घरी गैस संपला किंवा मिक्सर बिघडला किंवा कुकरचा व्हाल्व गेला की त्रागा करुन तात्काळ कसा सुधारेल ते बघतात.


       आणि बाहेर जाऊन चुलिवरच अमकं, पाट्यावरच्या मसाल्याचं टमकं, मडक्यात मंद आचेवर शिजवलेले ढमकं किती छान चव देतं ते कौतुक करुन जास्तचे चार पैसे मोजतात.


आहे की नाही गंमत 😜 😜 🤪🤐😷

 बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना

पीक विमा योजनेचा लाभ द्यावा

कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या सूचना

 

            मुंबईदि. 1 : नैसर्गिक आपत्तीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ द्यावाअशा सूचना कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. बुलढाणा जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देण्याबाबत कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत त्यांनी सूचना दिल्या.

            कृषी मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले कीपीक विमा योजनेत सहभागी झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ द्यावा. त्यासाठी एनडीआरएफच्या निकषानुसार भरपाईसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ द्यावा.

            पालकमंत्री राजेंद्र शिंगणे म्हणाले, आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई देण्याची आवश्यकता आहे. ही भरपाई लवकरात लवकर द्यावी.

            बैठकीत झालेल्या चर्चेत खासदार प्रतापराव जाधवआमदार संजय कुटेसंजय गायकवाडआकाश फुंडकरश्वेता महाले यांनीही सहभाग घेतला. पीक विमा योजनेतून भरपाई मिळावीअशी मागणी करण्यात आली. बैठकीस राजेश एकडे, संजय रायमूलकरकृषी सचिव एकनाथ डवलेकिसान सभेचे अजित नवलेअजय बुरांडे, उपसचिव सुग्रीव धपाटेमुख्य सांख्यिकी अधिकारी विनयकुमार आवटे आदी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi