Thursday, 2 April 2026

अधिकाधिक पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा आणि कोणत्याही महिलेची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने

 अधिकाधिक पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा आणि कोणत्याही महिलेची गैरसोय होऊ नयेया उद्देशाने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

ज्या महिलांच्या अर्जामध्ये त्रुटी आहेत किंवा ई-केवायसी अपूर्ण आहेज्यांची चुकीची माहिती भरली गेली होती किंवा तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले होते अशा महिलांना ई-केवायसी दुरुस्ती  करण्यासाठी अतिरिक्त कालावधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी  ३० एप्रिल पर्यंत प्रक्रिया पूर्ण करावीअसे आवाहनही त्यांनी केले.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi