Saturday, 4 April 2026

शेतकरी केवळ ‘उत्पादक’ नव्हे तर यशस्वी ‘उद्योजक’ व्हावा

 शेतकरी केवळ उत्पादक’ नव्हे तर यशस्वी उद्योजक’ व्हावा

-पणन मंत्री जयकुमार रावल

·         वाढवणजवळ उभारणार जगातील सर्वोत्तम बाजार व्यवस्था

 

मुंबई, दि. ३० :  बदलत्या परिस्थितीत शेतकरी हा केवळ उत्पादक राहून चालणार नाहीतर तो उत्तम उद्योजक बनला पाहिजे. यासाठी पणन विभागाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. याचबरोबर शेतीमालाच्या उत्पादनासोबतच त्याचे मार्केटिंगब्रँडिंगपॅकेजिंग आणि विक्री या सर्व बाबींमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घेतला पाहिजेअसे प्रतिपादन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले. या प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी उत्पादक संस्थांच्या माध्यमातून चळवळ उभी राहीलअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi