Monday, 1 May 2023

गंभीर आजारांना दूर करण्यास मदत करतं हे फळ, आयुर्वेदात आहे फार महत्व

 *5 गंभीर आजारांना दूर करण्यास मदत करतं हे फळ, आयुर्वेदात आहे फार महत्व.....*


कोणताही आजार हा सांगून येत नाही. तर 5 असे गंभीर आजार आहेत जे एकदा झाले तर लवकर बरे होत नाहीत. या आजारांवर उपचार करण्यासाठी पाण्यासारखा पैसा लावावा लागतो. पण आयुर्वेद या गंभीर आजारांचा उपाय म्हणून उंबरांकडे बघतं. याचा दावा काही शोधांमध्येही करण्यात आला आहे.


*उंबराचे फायदे...*

उंबराचं झाड एक औषधी झाड मानलं जातं. उंबरांवर करण्यात आलेल्या शोधात सांगण्यात आलं आहे की, यात अ‍ॅंटी-पायरेटीक, अ‍ॅंटी इन्फ्लामेटरी, अ‍ॅंटी-मायक्रोबियल, अ‍ॅंटी-डायबिटीक इत्यादी गुण असतात. उंबराची डायबिटीस, लिव्हर डिसऑर्डर, पाइल्स, डायरिया आणि फुप्फुसासारख्या गंभीर आजारात मदत होते.


*डायबिटीसचा देशी उपचार...*

काही रिसर्चमधून समोर आलं आहे की, उंबराचं झाड ब्लड ग्लूकोज कमी करण्यास मदत करतं. डायबिटीसचे रूग्ण वजन कंट्रोल करण्यासाठीही याचा वापर करू शकतात. पण ठोस पुराव्यांसाठी यावर आणखी शोध होणं बाकी आहे.


*लिव्हर डिसऑर्डर...*

आयुर्वेदात उंबराला लिव्हरचा आजार ठीक करण्यासाठी वापरलं जातं. याच्या पानांच्या रसात लिव्हर डॅमेज कमी करण्याचे गुण असतात. लिव्हर हेल्दी ठेवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.


*पाइल्सवर उपाय...*

पाइल्समध्ये मलद्वारांच्या नसांमध्ये सूज येते. ही समस्या गंभीर झाली तर त्यातून रक्तही येऊ शकतं. पण उंबरातील अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी गुण या आजाराला दूर करण्यास मदत करतात.


*डायरिया...*

अभ्यासकांनी डायरियाच्या समस्येत उंबरांची भूमिका जाणून घेण्यासाठी रिसर्च केला. त्यांनी मुद्दामहून आधी डायरियाची समस्या निर्माण केली आणि नंतर उंबराच्या पानांच्या रसाचा वापर केला. याचे परिणाम सकारात्मक आणि डायरियापासून आराम देणारे मिळाले.


*फुप्फुसाची समस्या...*

रेस्पिरेटरीमध्ये इन्फेक्शन झाल्यावर खोकला, श्वास भरून येणे, श्वास घेताना शिटी वाजल्यासारखा आवाज येणे यांसारखी लक्षण दिसतात. ही लक्षणं मॅनेज करण्यात उंबरांची मदत मिळते. याच्या वापरासाठी एखाद्या आयुर्वेदिक एक्सपर्टची मदत घेऊ शकता.


*कुमार चोप्रा,*

*डॉ. सुनील इनामदार


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


१मे कांसाठी

  १ *मे* कांना सांभाळून घ्या.

१ *मे* कांची काळजी घ्या.

१ *मे* कांच्या संपर्कात राहा.

१ *मे* कांना मदत करा.

१ *मे* काशी विवाद टाळा 

१ *मे* कांना गोड बोला.

१ *मे* कांना उपदेश देने बंद करा.

१ *मे* कांचे विचार समजून घ्या.

१ *मे* कांशी चांगले संवांद करा.

१ *मे* कांत संघर्ष होणारी वक्तव्य टाळा.

१ *मे* कांशी गोडीगुलाबीने वागुया.

१ *मे* कांची आपुलकी ठेवुया.

१ *मे* *महाराष्ट्र दिनाच्या*

           *हार्दिक शुभेच्छा*

         🚩🙏🏻 🌹🙏🏻🚩

बहू असोत सुंदर संपन्न कीं महा! प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा!

१मे काना भरवा.

,जि.प.शाळेतील 1 मे चेक ध्वज वंदन!,चांभारखिंड महाड, रायगड

 चांभारखिंड,जि.प.शाळेतील 1 मे चेक ध्वज वंदन!


उन्हाळ्यात पुरळ, रॅशेस येतात, खाज सुटते? १ सोपा उपाय, मिळेल झटपट आराम...

 *उन्हाळ्यात पुरळ, रॅशेस येतात, खाज सुटते? १ सोपा उपाय, मिळेल झटपट आराम.....*


उन्हाळ्याच्या दिवसांत आरोग्याची काळजी घेताना आपल्याला त्वचेचीही विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाचा कडाका तीव्र असल्याने त्वचा काळवंडणे, त्वचेवर रॅश येणे यांसारख्या समस्या उद्भवतात. इतकेच नाही तर उकाड्याने घाम येतो आणि तो शरीरावर तसाच राहीला तर पुरळ येणे, खाज सुटणे, लाल होणे अशा समस्याही उद्भवतात. उन्हाळ्याच्या दिवसांत एकदा हे त्रास सुरू झाले की आपल्याला काही सुचत नाही. मग काही ना काही घरगुती उपाय करुन आपण त्यापासून आराम मिळवण्याचा प्रयत्न करतो किंवा अगदीच जास्त झालं तर डॉक्टरांकडे जाऊन उपाययोजना करतो.


आयुर्वेदात असाच एक सोपा उपाय सांगितला आहे. वाळा हा गवताचा एक प्रकार असून भारतात तो सहज उपलब्ध होतो. माठातल्या पाण्याला चांगला वास यावा यासाठी आपण उन्हाळ्यात आवर्जून माठात वाळा घालतो. इतकेच नाही तर शरीराला थंडावा मिळावा म्हणून वाळ्याचे सरबतही प्यायले जाते. त्याचप्रमाणे त्वचेच्या समस्यांसाठीही वाळा कसा उपयुक्त ठरतो याविषयी प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मिहीर खत्री यांनी असाच एक सोपा उपाय सांगितला आहे. तो कसा करायचा आणि त्वचेच्या तक्रारी दूर होण्यासाठी त्याचा कसा फायदा होतो पाहूया...


*उपाय...*

वाळ्याच्या गवताची बारीक पावडर करायची. यामध्ये साधे पाणी किंवा गुलाब पाणी घालायचे. ही पेस्ट चेहऱ्याला आणि इतर आवश्यक त्या ठिकाणी त्वचेवर लावायची. १५ ते २० मिनीटे ही पेस्ट चेहऱ्यावर फेस मास्कप्रमाणे ठेवायची आणि मग चेहरा पाण्याने धुवून टाकायचा. यामुळे त्वचेचा काळेपणा तर दूर होतोच पण उन्हामुळे त्वचेची आग होणे, रॅश येणे अशा काही समस्या उद्भवल्या असतील तर त्या दूर होण्यासही याची चांगली मदत होते.


*फायदे...*

१. यामुळे त्वचेचा रंग आणि पोत सुधारण्यास मदत होते. 


२. त्वचा ग्लो करण्यासही याचा चांगला उपयोग होतो. 


३. शरीराचा काही कारणाने दाह होत असेल तर तो कमी करण्यासाठीही याचा फायदा होतो. 


४. प्रमाणापेक्षा जास्त घाम येत असेल, त्यामुळे खाज आणि वास येत असेल तर आवळा चूर्ण घालून ही पेस्ट उटण्याप्रमाणे आंघोळीपूर्वी वापरल्यास उन्हाळ्यात फायदा होतो.


याशिवाय...


*चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी वॉटर थेरपी.* *(Water Therapy)*


*1) Step-1 Water (11.5 PH) -* संपूर्ण चेहऱ्यावर स्प्रे करावा. बोटाने गोलाकार पद्धतीने हळुवारपणे घासावे. त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून चेहरा कोरडा करावा. हे चेहऱ्याच्या त्वचेवरील छीद्रांमधील घाण व तेलकट द्रव्ये काढून त्वचेची छीद्रे स्वच्छ करते.


त्यानंतर...


*2) Step-2 Water (2.5 PH)-* संपूर्ण चेहऱ्यावर स्प्रे करावा. त्यानंतर थोडा वेळ थांबून स्वच्छ कपड्याने पुसून चेहरा कोरडा करावा. यामुळे चेहऱ्यावरील विषाणू संसर्ग (Bacterial Infection) व बुरशी (Fungal Infection) नष्ट करते.


त्यानंतर...


*3) Step-3 Water (6 PH) -* संपूर्ण चेहऱ्यावर स्प्रे करावा. हे फेस टोनर असल्यामुळे पुसायचे नाही, चेहऱ्यावर वाळू देणे. यामुळे चेहरा टवटवीत (फ्रेश) दिसतो.


*ही वॉटर थेरपी म्हणजे चेहरा स्वच्छ धुण्यासारखेच आहे. त्यामुळे स्त्री-पुरुष सर्वचजण नियमितपणे करु शकतात. यामुळे चेहऱ्यावरी सर्व फोडी, डाग दूर होऊन चेहऱ्याची चमक दिवसेंदिवस वाढत जाईल.* 


*(हे दिवसातून तीन ते चार वेळा करणे. शिवाय यासोबत हायड्रोजनेटेड (ORP-rich) पाणी पिल्यास अतिउत्तम.)*


*संकलन-* 

*डॉ. प्रमोद ढेरे,*


*⭕️अशा उपयुक्त पोस्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा व नियमित पोस्ट साठी जॉइन व्हा ⬇️⬇️⭕️*



गर्जा महाराष्ट्र माझा

 


गुटखा त च जा

 शाहरुख खान,सलमान खान, अजय देवगन, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आदि इन सभी को पान मसाले का विज्ञापन करते आपने देखा होगा अब जरा इस वीडियो को गौर से सुनिये ।🫣


बहुगुणी आरोग्यदायी, सौंदर्य दायी जास्वंद.....*

 *बहुगुणी आरोग्यदायी जास्वंद.....*


काही जणांना केसांना तेल लावायला आवडत नाही त्यांनी जास्वंदाची १० ते १५ फुलं लोखंडाच्या कढईत थोड्या पाण्यात भिजवावीत. रात्री ते पाणी चांगला अर्क निघेपर्यंत उकळून घ्यावं. सकाळी उठल्यावर तो अर्क केसांना लावा.


एका तासाने फक्त पाण्याने केस धुऊन टाकावेत. यामुळे केसांना चांगली चमक येते.


हेड मसाजसाठी जे तेल वापरत असाल त्यात, उदाहणार्थ तिळाच्या अथवा खोबरेल तेलात पाच ते सहा जास्वंदाची फुलं टाकावी. हे तेल कोमट करून कापूस किंवा बोटांऐवजी जास्वंदीच्या फुलांनी केसांच्या मुळांना चोळलं तर केसांची मुळं मजबूत होतात.


भरपूर जास्वंदाची फुलं, दोन आवळे, थोडी शिकेकाई आणि दोन रिठे पाण्यात टाकून ते मिश्रण व्यवस्थित उकळवून ठेवा.


केसांसाठी हेअरवॉश म्हणून वापरता येईल. हा हेअरवॉश रोज वापरला तरी चालेल.


मोड आलेली मेथी, कोरफड चिक, जास्वंदाची फुलं एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटावी. हा पॅक केसांना लावावा. याने केसांना नैसगिर्क चमक येते.


जास्वंदीची फुलं, कोरफडीची पानं, ५० मिलि राईचं तेल आणि ५० मिलि तिळाचं तेल एकत्र गरम करून ठेवावं. शक्यतो काचेच्या बाटलीत हे तेल भरून ठेवून वापरावं. आठवड्यातून दोनदा तरी हे तेल केसांना लावावं. बाजारात मिळणारं जास्वंद तेलही खूप गुणकारी असतं. फक्त पाणी घालून ते थोडं पातळ करून लावा.


जास्वंद जेलचा अरोमा थेरपीच्या तेलांमध्येही खूप उपयोग होतो. पण तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय ते वापरू नये.


ब्राह्मी, माका, नागरमोथा,जांभळं आणि जास्वंदीची फुलं एकत्र उकळवून त्याचं पाणी काचेच्या बाटलीत भरून ठेवावं आणि हेअर वॉटर म्हणून वापरावं.


मेंदी कालवताना ताक, जास्वंद तेल आणि मंडूर पावडर एकत्र भिजवावी. हे मिश्रण लावल्यामुळे केसांना नैसगिर्क रंग येतो.


जास्वंद जेलमध्ये शिकेकाई, रिठा, कचूर सुगंधी, संत्र्याचीसाल आणि मुलतानी माती एकत्र करून त्याचा लेप केसांना लावावा.


*डॉ. सुनील इनामदार,*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


Featured post

Lakshvedhi