Friday, 19 September 2025

भारतात सध्या ४० मिलियन हेक्टरवर बांबू लागवड आहे आणि ती ५० मिलियन

 डॉ. मयंक जैन यांनी सांगितले कीजर नैसर्गिक उपायांमध्ये कोणता सुपरस्टार असेलतर तो बांबूच आहे. महाराष्ट्राने बांबू उत्पादनाच्या दिशेने काही चांगली पाऊले उचलली आहेतपरंतु अजूनही बऱ्याच गोष्टी करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील जंगल व्यवस्थापनाच्या एकूण उद्दिष्टांपैकी एक चतुर्थांश बांबू लागवड प्रकल्प महाराष्ट्रात होणार आहेही मोठी गोष्ट आहे.

डॉ. शर्मा यांनी सांगितले कीभारतात सध्या ४० मिलियन हेक्टरवर बांबू लागवड आहे आणि ती ५० मिलियन हेक्टरपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. बांबूपासून ऊर्जा निर्मितीपेट्रोलियम तेलाची जागा घेणारे इंधन तयार करणेतसेच कार्बन साठवणूक शक्य होते. बांबूपासून कार्बन क्रेडिट्सही मिळू शकतात. त्याचबरोबर स्टील उद्योगरबर उद्योग आणि बॅटरी उत्पादन क्षेत्रातही बांबूपासून तयार होणाऱ्या पदार्थांचा वापर शक्य आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi