अपघातग्रस्तांचे प्राण वाचवले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यातल्या महामार्गांवरचे अपघात कमी करून गोल्डन अवर मध्ये अपघातग्रस्तांना लगेच वैद्यकीय मदत देण्यासाठी हायवे मृत्युंजय दूत ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. सागरी किनारा सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जाते. आतापर्यंत १ लाख ८० हजारापेक्षा जास्त मच्छिमार बांधवांना बायोमेट्रिक कार्ड देण्यात आले आहे. बोटीचे कलर कोडींग सुद्धा करून घेण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment