जलयुक्त शिवार योजनेला गती
जलयुक्त शिवार दुसऱ्या टप्प्यात ५ हजार ८५२ गावं निवडण्यात आली असून दीड लाख कामांपैकी ७२ हजार कामे पूर्ण झाली आहेत. या वर्षासाठी ६०० कोटींचे विशेष नियोजन केलं आहे. जलयुक्त शिवार योजनेला आम्ही गती दिल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सागितले.
No comments:
Post a Comment