हे वाचल्यावर अक्षरश: काही वाचायची
गरज नाही.
वाचा आणि पालन करा
शरिराला आवश्यक
खनिजं कॅल्शिअम कशात असत ?
शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी, ज्वारी,
राजगिरा, खरबूज, खजूर
कमतरतेमुळे काय
होत ?
हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे,
कार्य काय असत
?
शरीरातील
सर्वात मुख्य खनिज असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असत.
लोह कशात असत
?
खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक,
सीताफळ, उस, बोर, मध, पपई, मेथी
कमतरतेमुळे काय
होत ?
शरीरात रक्ताची कमतरता भासते, अशक्तपणा कावीळ
किंवा पोटात मुरडा येतो.
कार्य काय असत
?
शरीराच्या
वाढीसाठी अतिशय आवश्यक असत
सोडिअम कशात असत
?
मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची,
पालक, सफरचंद, कारल.
कमतरतेमुळे काय
होत ?
रक्तदाबाशी निगडीत समस्या, निद्रानाश, अंगदुखी,
अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात आणि पाय कडक होणे.
कार्य काय असत
?
शरीराला
आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट
होतो.
आयोडिन कशात असत
?
शिंघाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ,
लसूण
कमतरतेमुळे काय
होत ?
थायरॉइडची समस्या, केस गळणे, डिप्रेशन किंवा
बैचेनी येणे.
कार्य काय असत
?
शरीरात
उत्पन्न होणार्या विषारी पदार्थापासून मेंदूला बचावण्याच काम करतो.
पॉटेशियम कशात
असत ?
सर्व प्रकारची धान्य, डाळ, संत्र, अननस, केळ,
बटाटा, लिंबू, बदाम
No comments:
Post a Comment