Monday, 26 January 2026

राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या धोरणात्मक कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विभागास निश्चित उद्दिष्टे व कालमर्यादा

 पर्यटनसार्वजनिक आरोग्य,वैद्यकीय शिक्षण,अन्न व  औषध प्रशासन,आदिवासी विकासपाणीपुरवठा व स्वच्छतामदत व पुनर्वसन,  महिला व बालविकासकौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यतामहसूलकृषी या  विभागांमध्ये ठोस कार्यवाही करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस  यांनी राज्यातील विविध कार्यक्रमदौरे व समारंभांदरम्यान केलेल्या घोषणांचा सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला. या आढाव्यानुसार ४८ घोषणांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या धोरणात्मक कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विभागास निश्चित उद्दिष्टे व कालमर्यादा देण्यात आल्या होत्या. त्यानुसार अनेक प्रलंबित विषयांवरील कार्यवाही पूर्ण झाली असून उर्वरित मुद्द्यांवर काम सुरू आहे. विभागनिहाय कामकाजाची सद्यस्थितीअंमलबजावणीतील अडचणी तसेच आवश्यक सुधारणा यांचा सखोल आढावा या बैठकीत घेण्यात आला.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi