Sunday, 21 December 2025

भिवंडी बायपास मार्च 2026 पर्यंत पूर्ण होणार; समृद्धी महामार्गावरील वाहतूक कोंडी थांबणार

 भिवंडी बायपास मार्च 2026 पर्यंत पूर्ण होणार;

समृद्धी महामार्गावरील वाहतूक कोंडी थांबणार

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 

नागपूरदि. १२ : भिवंडी बायपास रस्त्याचे काम आता अंतिम टप्प्यात येत असून मार्च 2026 पर्यंत हा महत्त्वाचा मार्ग पूर्ण होणार असून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील वाहतूक कोंडी थांबणार असल्याचे राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानपरिषदेत सांगितले

          सदस्य अमोल मिटकरी यांनी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे भिवंडी बायपास परिसरातील रस्त्यांच्या कामाविषयी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देतांना राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर बोलत होत्या. यावेळी सदस्य निरंजन डावखरेचित्रा वाघ हे चर्चेत सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi