Saturday, 25 October 2025

रासायनिक शेतीमुळे अन्नातील विषारी घटक वाढल्याचा उल्लेख करत

 मुख्यमंत्री फडणवीस यांनी सध्याच्या रासायनिक शेतीमुळे अन्नातील विषारी घटक वाढल्याचा उल्लेख करत सांगितले कीआज कॅन्सरसारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहेनैसर्गिक शेतीतून तयार झालेले अन्न हे आरोग्यदायी आणि स्वादिष्ट असते. राज्यपाल देवव्रत यांच्या प्रेरणेने जसे गुजरात राज्य नैसर्गिक शेतीचे हब बनले, सेच महाराष्ट्रालाही आपण नैसर्गिक शेतीचं केंद्र बनवू. या चळवळीतून शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणू.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi