Monday, 27 October 2025

दुष्काळमुक्ती हाच ध्यास

 दुष्काळमुक्ती हाच ध्यास

            मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीनीरा देवघरजिहे कटापूरटेंभू उपसा योजनेचे वेगवेगळे टप्प्यातून दुष्काळी तालुक्यांना पाणी दिले आहे. सांगोल्यासारख्या दुष्काळी भागात पाणी पोहोचविण्यात आले आहे. माळशिरस तालुक्यातील पाण्यापासून वंचित २२ गावांना पाणी देण्यात येईल. नीरा देवघर प्रकल्पातील तीन उपसा सिंचन योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. या परिसराच्या विकासासाठी आणि दुष्काळमुक्तीसाठी शासन येथील जनतेच्या पाठीशी आहेअशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi