Saturday, 4 October 2025

वर्ल्ड फूड इंडिया 2025 हे महाराष्ट्र आणि भारतासाठी जागतिक संधींचे प्रवेशद्वार

 वर्ल्ड फूड इंडिया 2025 हे महाराष्ट्र आणि भारतासाठी जागतिक संधींचे प्रवेशद्वार ठरले आहे. शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठउद्योगांना गुंतवणुकीचे नवे प्रवाह आणि कृषी अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्याच्या दृष्टीने हा मेळावा ऐतिहासिक ठरेल. भारताला अन्न प्रक्रिया क्षेत्रात ग्रहणक्षम आणि गुंतवणुकीसाठी सज्ज ठिकाण म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी तंत्रज्ञान हस्तांतरणज्ञान सामायिकरण आणि अन्न सुरक्षेपासून पोषण सुरक्षेपर्यंतचा प्रवास मजबूत करण्याचे आवाहन या कार्यक्रमातून जागतिक भागधारकांना करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi