Wednesday, 17 September 2025

पृथ्वीच्या रक्षणासाठी आणि मानवजातीच्या अस्तित्वासाठी बांबू-आधारित शाश्वत विकासाची गरज

 पृथ्वीच्या रक्षणासाठी आणि मानवजातीच्या अस्तित्वासाठी

बांबू-आधारित शाश्वत विकासाची गरज

- पाशा पटेल

           

"पृथ्वी आज अभूतपूर्व पर्यावरणीय संकटांचा सामना करत आहे.  जगभरातील जंगलातील आगी व ढगफुटी यामुळे हे वातावरण बदलाचे नैसर्गिक संकट प्रत्यक्षात दिसून येत आहे. अशा परिस्थितीत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी बांबू हा "कल्पवृक्ष" म्हणून शाश्वत विकासाचा मार्ग सुचवला आहे. बांबूच्या अतिशीघ्र वाढीमुळे कार्बन शोषणजंगलतोड रोखणेआणि जैवइंधन निर्मिती शक्य आहे. 18-19 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईत आंतरराष्ट्रीय बांबू परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद या संकटांना तोंड देण्यासाठी नव्या दिशा दाखवेलया परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह तज्ञशास्त्रज्ञआणि शेतकरी सहभागी होणार आहेत."

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi