Monday, 29 September 2025

अनावश्यक खटल्यांपासून त्यांची मुक्तता करणे, हे शासनाचे उत्तरदायित्व असल्याचे

 सामाजिक कार्यकर्तेराजकीय पक्षांचे कार्यकर्तेआंदोलकविचारधारात्मक चळवळींतील सहभागी यांच्यावर विनाकारण खटले दाखल करण्यात आले होते. अशा अनावश्यक खटल्यांपासून त्यांची मुक्तता करणेहे शासनाचे उत्तरदायित्व असल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.

गणेशोत्सवनवरात्रोत्सवदहीहंडीकोरोना काळातील सामाजिक कार्यक्रमकामगार आंदोलन अशा विविध पार्श्वभूमीवर झालेले खटले नवीन अर्जांच्या आधारे पुनर्विचारासाठी खुले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात लवकरच पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे. त्याआधी सर्व गणेशोत्सव मंडळेनवरात्रोत्सव मंडळेसामाजिक संस्थायुनियन प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी शासनाकडे अर्ज सादर करावेतअसे आवाहनही मंत्री ॲड.शेलार यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi