नागरिकांना आवाहन
राज्यात सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे. नदीकाठच्या व कमी उंचीच्या भागातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. प्रशासनास व बचाव पथकांना सहकार्य करावे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त पथके व साधनसामग्री तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत करण्यात आले आहे.
संपर्क :- राज्य आपत्कालीन कार्य केंद्र मंत्रालय मुंबई ०२२-२२०२७९९०, ०२२-२२७९४२२९, ९३२१५८७१४३
जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र धाराशिव- ०२४७२-२२७३०१,
जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र अहिल्यानगर- ०२४१-२३२३८४४,
जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र बीड - ०२४४२-२९९२९९,
जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र सोलापूर- ०२१७-२७३१०१२,
जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र जळगाव -०२५७-२२१७१९३/२२२३१८०
०००००
No comments:
Post a Comment