Monday, 22 September 2025

नागरिकांना आवाहन

 नागरिकांना आवाहन

राज्यात सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे. नदीकाठच्या व कमी उंचीच्या भागातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. प्रशासनास व बचाव पथकांना सहकार्य करावे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त पथके व साधनसामग्री तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नयेअसे आवाहनही  राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत करण्यात आले आहे.

संपर्क :- राज्य आपत्कालीन कार्य केंद्र मंत्रालय मुंबई ०२२-२२०२७९९००२२-२२७९४२२९९३२१५८७१४३

जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र धाराशिव- ०२४७२-२२७३०१,

जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र  अहिल्यानगर- ०२४१-२३२३८४४,

जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र  बीड - ०२४४२-२९९२९९,

जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र  सोलापूर- ०२१७-२७३१०१२,

जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र  जळगाव -०२५७-२२१७१९३/२२२३१८०

०००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi