Monday, 22 September 2025

संकट काळात राज्य शासन नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे

 संकट काळात राज्य शासन नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे

            राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर राज्य शासन लक्ष ठेवून आहे. जिल्हा प्रशासनआपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क रहावे.पूरस्थितीमुळे धोक्यातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावेबचाव व मदत करण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांना सज्ज ठेवावे,अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. या संकटाच्या काळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेनुकसान झालेल्या नागरिकांसोबत आहे. त्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईलअसा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi