सेवा पंधरवडा अभियानांतर्गत वाशीम जिल्ह्यामध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याव्दारे विविध नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे आलेल्या असून त्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येणार आहेत. What's app व्दारे नागरिकांना प्रमाणपत्र, दाखले, तक्रार निवारण यांसारख्या सुविधा दिल्या जाणार आहेत. ऑनलाईन सदनिका विक्री नाहरकत प्रमाणपत्रसुद्धा उपलब्ध होणार आहेत. या कालावधीत सामाजिक सहाय्याच्या योजना राबवून डीबीटीव्दारे थेट खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येणार आहे. लोकअदालत, पेन्शन केसेस, शिधापत्रिका वाटप, वैद्यकीय उपचार दाखला देणे, आयुष्यमान भारत कार्ड देणे यांसारखे उपक्रम याअभियानांतर्गत राबविण्यात येऊन पुढे या सेवा सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहेत. कृत्रिम बुध्दीमत्ता व ब्लॉकचेन या तंत्रज्ञानांचा तसेच जिओ टॅगिंगचा वापर करून शासकीय संसाधनांची माहिती एकत्रित केली जाणार आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे नागरिकांना अनेक सुविधा थेट ऑनलाईन उपलब्ध होऊन जीवनमान सुकर होणार आहे.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...
No comments:
Post a Comment