आज पंजाबमध्ये चौदाशे गावं अतिवृष्टीमुळे पाण्याखाली आहेत. या अतिवृष्टीमुळे 37 जण मृत्युमुखी पडले असून तीन लाख एकरपेक्षा जास्त क्षेत्र प्रभावित झाले आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये यंदा मे आणि ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विचित्र पद्धतीने प्रभावित झाल्याचे सगळ्यांनी पाहिले. असेच अतिवृष्टीचे यापूर्वी कधी न झालेले प्रकार पुणे आणि नागपूर शहरात झाले, आणि शहर बुडू लागल्याचे एकंदरीत चित्र दिसून आलं. मराठवाड्यातील नांदेडमध्ये पावणेतीन तासात नदीची पाणीपातळी 24 ft पेक्षा जास्त वाढली. नांदेडमधील पूरामुळे शेती, घरे, आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
No comments:
Post a Comment