अंमली पदार्थांवर कठोर कारवाई
अंमली पदार्थांवर कारवाईसाठी विशेष मोहीम राबवण्यात आली असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. याबाबत १४३८ गुन्हे दाखल करण्यात आले आणि १४० कोटींपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचे वजन जवळपास ५ हजार किलोग्रॅम एवढे आहे. एकूण १६५२ जणांना अटक करण्यात आली. मे पर्यंत राज्यात एमडी ड्रग्सचे २८१ गुन्हे दाखल करण्यात आले आणि ४६८ आरोपींना अटक केली आहे, असेही ते म्हणाले.
No comments:
Post a Comment