किमान कौशल्य विकास कार्यक्रमाची बैठक संपन्न
मुंबई, दि. ९ : १८ ते ४५ वयोगटातील उमेदवारांचे कौशल्य गुण वाढवून त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त करून देण्याकरिता किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन २०२४-२५ योजना जिल्हा नियोजन समितीतर्फे कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येते. सन २०२४-२५ या कालावधीमध्ये जिल्ह्यातील ३ हजार ३०० उमेदवारांचे कौशल्य वाढवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने अधिकृत संस्थांना तुकडी वाटप, जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर येथे करण्यात आले, असे शैलेश भगत, सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांनी कळविले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर येथे कौशल्य, रोजगार, उद्यो
जक
No comments:
Post a Comment