*माणूस संकटकाळात माणसाचा कसा आधार होऊ शकतो, याच उत्तम उदा. बुद्धाने दिलं आहे*
बुद्ध म्हणतो....
🌻जसा जसा सूर्य पुढे पुढे सरकतो तस तशी सूर्यफुलं आपले तोंड त्या दिशेला करीत असतात म्हणजेच सुर्यप्रकाश समोरून ग्रहण करीत असतात. हे आपल्या सर्वांना माहिती आहेच.
पण याबाबतीतील एक रहस्य कदाचित आपणास माहिती नसावे.
ढगाळ आणि पावसाळी वातावरणात जेव्हा सूर्य संपूर्ण झाकला जातो त्यावेळी काय घडते ?
तुम्हाला वाटेल की ती फुलं मिटत असतील किंवा जमिनीकडे तोंड करीत असतील, नाही कां ?
तर नाही.
तर काय घडते त्यावेळी?
*ही फुले खाली किंवा वरती नाही वळत तर ती वळतात समोरासमोर एकमेकांना आपली साठवलेली ऊर्जा देण्यासाठी, इतरांनाही जगविण्यासाठी!!*
अगदी..माणसाने ही निसर्गाची प्रक्रिया आपल्या जीवनात आणणे आवश्यक आहे.*
समाजात अनेक लोक काळजीने, चिंतेने, परिस्थितीने ग्रासलेले असतात. तेव्हा ही सूर्यफूल शैली उपयोगात आणली पाहिजेत जसे एकमेकांना मदत करणे आणि ऊर्जा प्रदान करणे, मनोबल वाढविणे !
तर सर्वांना सदिच्छा देऊया व आपणही सूर्यफुलासारखे 🌻 वागूया, संकटाच्या, निराशेच्या ढगाळ वातावरणात एकमेकांना साथ देऊयात व आपल्या चांगुलपणाची साक्ष देऊयात.!!* गुडमॉर्निंग
No comments:
Post a Comment