..सारिवा म्हणजे.. अनंत मूळ.. वनस्पती.. अतिशय गुणकारी आहे.. हिच्या पासून . आयुर्वेद कंपनी
...सारिवाद्दासव हे मौल्यवान औषध तयार करतात..या आसवाचा प्रमुख उपयोग सर्व प्रकारच्या त्वचा रोगांवर करतात.. गजकर्ण, खरूज, इसब, नायटा,दाद, सोरायसिस, या आजारांवर प्रभावी आहे..
.... आपण बघू या याचे मौल्यवान फायदे..
. मस्तिष्क विकार बरे होतात. बरेचदा स्त्रियांना बाळंतपणानंतर उन्माद येतो, डोकं हलकं होतं,अशा वेळी यांना नियमित पणे दोन चमचे हे आसव जेवणानंतर द्यावे. तसेच आजच्या धकाधकीच्या जीवनात ताण, डिप्रेशन येतं, सारिवाद्दासव घेतल्यास सकारात्मक परिणाम मिळतात.शिवाय अर्धशिशी, मायग्रेन हे आजार बरे होतात.
मूत्रपिंडाचे सर्व प्रकारचे आजार बरे होतात,. मूत्राघात, म्हणजे. थेंब थेंब युरीन येणं, युरिन वारंवार होणे, युरिन होतांना जळजळ होणे, या सर्व त्रासांवर सारिवाद्दासव अतिशय परिणामकारक आहे, दररोज दोन चमचे चार चमचे पाण्यात मिसळून जेवणानंतर घ्या. हळूहळू बरं वाटतं.
सारिवाद्दासव हे गुणधर्मानी थंड असल्याने शरीरातील उष्णता कमी करते, अंगाचि आग होणं, नाकाचा घोळणा फुटणे, मुळव्याधित रक्त जाणे, युरिनमधुन रक्त येणे, कानातून रक्त येणे, हे उष्णतेचे विकार बरे होतात. भगंदर या विकारात भेगा फाटतात, रक्त येत, आग होते, अशा वेळी हे आसव काही दिवस घेतल्यास रूग्ण पूर्ण पणे बरा होतो.
रक्तात युरिक एसिड वाढल्याने, संधिवात आमवात, गुडघेदुखी कंबरदुखी, सुरू होते, सांध्यांना सूज येते, चालता येत नाही, वेदना होतात, अशा वेळी रोज दोन वेळा सारिवाद्दासव हे दोन चमचे चार चमचे पाण्यात मिसळून जेवणानंतर घ्या, बरं वाटतं.. बरेचदा स्म्रुतिभ्रंश होतो, अपघातात स्म्रुति जाते, किंवा
व्रुद्धावस्थेत, अल्झायमर मूळे मेंदू तिल पेशी सुकून विस्मरण होते. अशा रूग्णांना नियमित.. *सारिवाद्दासव* दिल्यास. फरक पडतो. आणि गेलेली स्म्रुति येते.
उच्च रक्तदाबात चक्कर येते, रुग्ण कोमात जातो, . सारिवाद्दासव बहुमोल कार्य करते,या त्रासांवर. पिंपल्स, मुरूम, अॅक्नेमुळे चेहरा खराब होतो, काळे डाग पडतात, तेव्हा हे आसव काही दिवस घेतल्यास पिंपल्स येत नाही.कारण याने रक्त शुद्ध होते, नवीन रक्त तयार होते,
... आपण बघणार आहोत याचे प्रमुख घटक....👉
...सारिवाद्दासव मद्धे वापरले जाणारे घटक....👎
... नागरमोथा,लोध्र,पिंपळ साल,कचूर,नेत्रबला,पाठा, तमालपत्र, आवळा, गुळवेल, चंदन,लाल चंदन, छोटि विलायचि, सफेद चंदन, ओवा, कुटकि, बडी विलायचि,कुष्ठ, हिरडे, सनाय, धातकिफुले.मनुका, गुळ,वडाचि साल, अनंतमूळ,.. अश्या वनस्पती वापरून हे.. मौल्यवान..आसव तयार केले जाते..
... तेव्हा. अवश्य हे औषध घरात असू द्या...
..... आयुर्वेद अभ्यासक... सुनिता सहस्रबुद्धे.
_
*
No comments:
Post a Comment