जात्याच खालचा दगड स्थिर असतो, आणि वरचा दगड फिरणारा असतो. दोन्ही दगड फिरणारे असते तर पिठ बनले नसते. आयुष्याचे सुद्धा असेच आहे, आत्मविश्वास चा पाया स्थिर असला, आणि त्यावर कर्माचा दगड फिरला की, संकटे, काळजी, चिंता यांचे पिठ होते.
🌹 शुभ सकाळ 🚩
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
No comments:
Post a Comment