Saturday, 10 January 2026

संतमत अनुयायी आश्रमांचे कार्य समाजाला सेवेकडे आणि प्रेमाकडे नेणारे

 मुख्यमंत्री  म्हणाले कीसंतमत अनुयायी आश्रमांचे कार्य समाजाला  सेवेकडे आणि प्रेमाकडे नेणारे आहे. मानवसेवासमताप्रेम व सद्भावना या मूल्यांच्या जपणुकीसाठी आश्रमाचे योगदान अमूल्य असूनहेच संतमत परंपरेचे खरे स्वरूप आहे.

संतमत परंपरेतील परमहंस महाराजांनी जात-पात व भेदभावाला विरोध करून मानवधर्म प्रधान मानला. त्यांनी आत्मज्ञानअहंकार,त्याग व मानवसेवेचा संदेश दिला. भारतीय संस्कृतीतील गीता ही केवळ विचारधारा नसूनसंस्कृती व सभ्यता जपत उत्तम जीवन जगण्याचा मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय संस्कृती जपण्याचे महान कार्य संतपरंपरेने केले आहेअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi