Saturday, 20 December 2025

मुंबई महाराष्ट्रातच राहिल

 मुंबई महाराष्ट्रातच राहिल

मुंबईबाबत स्पष्ट भूमिका मांडताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले कीमुंबई महाराष्ट्राचीच होतीआहे आणि कायम राहील. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानातून महाराष्ट्र घडला असून यासंदर्भात कुठलाही संभ्रम ठेवण्याची आवश्यकता नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावरसंविधानाच्या चौकटीत महाराष्ट्र चालत राहीलअसेही त्यांनी स्पष्ट केले.

            सीबीएसईच्या नव्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाला 21 पानांचा सविस्तर समावेश करण्यात आल्याची माहिती देत त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi