Saturday, 6 December 2025

स्त्री-समानता, जातीय समता, पर्यावरण, ग्रामीण जीवन, नवउद्योग या असंख्य विषयांवर मराठी आणि भारतीय

 मंत्री  अॅड.आशिष शेलार म्हणाले कीचित्रपट हा फक्त मनोरंजन देणारा प्रयोग नाहीतो समाजाच्या मनाशी थेट संवाद साधणारेविचार जागवत राहणारे शक्तिशाली माध्यम आहे. स्त्री-समानताजातीय समतापर्यावरणग्रामीण जीवननवउद्योग या असंख्य विषयांवर मराठी आणि भारतीय चित्रपटांनी गेल्या दशकांत जनजागृती केली आहे.फिल्म सिटीचा अंतिम आराखडा मंजूर झालेला आहे. फिल्म सिटीच्या धर्तीवर महाराष्ट्रातच अद्यावत ऑडिओ व्हिज्युअल गेमिंग सेंटर मुंबईत उभा करणार आहोत असेही ते म्हणाले.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi