Saturday, 20 December 2025

बॉम्बे नाही, मुंबईच’ हीच राज्य शासनाची ठाम भूमिका

 बॉम्बे नाहीमुंबईच’ हीच राज्य शासनाची ठाम भूमिका

– मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबईदि. 13 : ‘बॉम्बे नाहीमुंबईच’ या मुद्द्यावर महाराष्ट्र शासनाची भूमिका अत्यंत स्पष्टअधिकृत आणि ठाम असल्याचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधानपरिषदेत सांगितले. हीच भूमिका यापूर्वी मांडण्यात आली असूनयापुढेही तीच सातत्याने मांडली जाईलअसे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री यांनी आयआयटी बॉम्बेच्या नावाबाबत केलेल्या विधानावर विधानपरिषद सदस्य ॲड.अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर उत्तर देताना मंत्री ॲड. शेलार बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवले असूनराज्याची भूमिका केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. मुंबईच्या नावासंदर्भात कोणताही संभ्रम नसूनराज्य शासन मुंबई’ या नावालाच प्राधान्य देत असल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi